भारतीय मिठात आढळले ‘हे’ विषाणू द्रव्य

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । भारतात मीठ हे सर्वात महत्वाचे अन्न मानले जाते. कारण प्रत्येक पदार्थांमध्ये मीठ हे वापरलं जातं. कारण मिठाशिवाय कोणत्याही पदार्थाला चव येत नाही. मीठ नसेल तर कितीही चांगला पदार्थ बनवला असेल तर त्याची चव मात्र हे बेचवच राहते. भारत हा मिठाच्या उत्पनात अग्रेसर देश आहे . अनेक विविध देशांमध्ये भारतातून मिठाची निर्यात केली जाते. अनेक वेळा मिठामध्ये आयोडीन चे प्रमाण जास्त असते. त्यामुळे हा पदार्थ शरीरातील आयोडीनची कमतरता भरून काढण्याचे काम करते. भारतामधून निर्यात होणाऱ्या मिठामध्ये काही प्रमाणात विषाणू घटक मिळाल्याचे समजत आहे. भारतातून निर्यात होणारे मीठ हे अमेरिकेमध्ये चेक करण्यात आले होते. त्या वेळी हा प्रकार नजरेस आला आहे.

भारतातील नामांकित कंपनीच्या आयोडीनयुक्त मिठाची चाचणी केली असता. त्यावेळी हा धक्का दायक प्रकार समोर आले आहे. त्यामुळे अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. या मिठाची चाचणी हि अमेरिकेतल्या वेस्ट अनोलोटिकेल या कंपनीने केली होती. या मिठामध्ये कॉरसेनोजेनिक आणि सायनठ यासारखे विषाणू द्रव्य आढळले आहेत. या मिठामध्ये १. ८५ इतक्या प्रमाणात सायनात चे प्रमाण आहे. गोधाम ग्रेन्स आणि फार्म प्रॉडक्ट चे जनक असलेले शिव शंकर गुप्ता यांनी भारतातील विविध मोठाच्या नमुन्याची तपासणी केली होतो. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात आयोडिनययुक्त मिठाचा समावेश करण्यात आला होता.

सायनात हा भारतामध्ये मोठ्या प्रमाणात ज्या आघाडीच्या कंपन्या आहेत . त्याचा वापर त्या बिनधास्त पणे करत आहेत. पोटॅशियम फेरोसायनाइट हा विषारी पदार्थ हा भारताव्यतिरिक्त कोणत्याही देशांमध्ये मोठ्या प्रमाणात सायनाइड वापर करण्याची मुभा नाही. ९१ वर्षाच्या गुप्ता यांनी आयोडीन युक्त मिठाचा समावेश करण्यासाठी पाठपुरवठा करण्यात आला होता. त्यामुळे कॅन्सर तसेच हृदयाचे आजार संभवतात. त्यामुळे मिठामध्ये आयोडीनयुक्त मिठाचा समावेश करण्यात आला पाहिजे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

Leave a Comment