मला युती तोडायची नाही, भाजपनेच याबाबत निर्णय घ्यावा – उद्धव ठाकरे 

मुंबई प्रतिनिधी । सत्ता स्थापनेबाबत आज झालेल्या ‘मातोश्री’वरील शिवसेना आमदारांच्या बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ”भाजपनेच सत्ता स्थापनेबाबत निर्णय घ्यावा , मला स्वतःहुन युती तोडायची नाही” अशी भूमिका स्पष्ट केली. लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी जे ठरलं तेच व्हावं अशी आमची अपेक्षा आहे. ‘मातोश्री’वरील शिवसेना आमदारांच्या पार पडलेल्या बैठकीत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावर अजूनही ठाम असल्याचे समजते … Read more

असे सकारात्मक विचार प्रत्येकाने वाचलेच पाहिजेत…

हॅलो महाराष्ट्र प्रतिनिधी । कधी कधी मनुष्याला संकटातून बाहेर येण्यासाठी सकारात्मक गोष्टींची गरज भासते. कारण हेच सकारात्मक विचार जे मनुष्याला नेहमी ज्ञान प्रकाशित करत असतात. सकारात्मक विचारधारा ही माणसाच्या यशाची खरी सुरूवात असते. नेहमी मी हे करणारच असा भाव आपण ठेवला पाहिजे. तेव्हा आपण या स्पर्धेच्या जगात कायम पुढे असू. त्यामुळे नेहमी सकारात्मक रहा. आपल्या … Read more

नवीन सरकार लवकरच तयार होईल – देवेंद्र फडणवीस 

नवी दिल्ली । महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांच्या आज नवी दिल्ली येथे राज्यातील अवकाळी पाऊस व सत्ता स्थापने बाबत जवळ पास ४० मिनिटे चर्चा झाली . या भेटीबाबत फडणवीस यांना विचारले असता ते म्हणाले, ”नवीन सरकार स्थापनेवर कुणी काय बोललं आहे यावर मला भाष्य करण्याची इच्छा नाही. मला एवढेच … Read more

दिल्लीत आजपासून सम-विषम; नियमभंग केल्यास ४ हजार दंड

नवी दिल्ली । गेल्या काही दिवसांपासून दिल्लीच्या प्रदुषण पातळी मध्ये वाढ झाल्यामुळे संपूर्ण शहरात धुराचा एक थर हवेमध्ये तयार झाला आहे. त्यामुळे स्वच्छ असलेलं वातावरण आता धुरमय झाल्याने नागरिकांना श्वसनाचा व इतर त्रास होत आहे. यासाठी दिल्ली मध्ये पुन्हा ०४-०५ नोव्हेंबर पासून सम विषम योजनेवर कार धावतील. यातून दिल्ली सरकारने अपंग व्यक्ती, दुचाकी आणि आपत्कालीन … Read more

‘मत पालिए, अहंकार को इतना, वक्त के सागर में कईं, सिकन्दर डूब गए..’ संजय राऊत यांचा भाजपला जोरदार टोला

मुंबई प्रतिनिधी । विधानसभा निवडणुक निकाल लागून आता एक आठवडा उलटला आहे, मात्र अजूनही शिवसेना आणि भाजप यांच्यात सत्तावाटपावरुन जोरदार रस्सीखेच सुरु आहे. त्यामुळे अजूनही सत्तावाटपाचा प्रश्न सुटला नसून भाजप कुठेही नरमाईच्या भूमिकेत दिसत नसल्यामुळे शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपाला एका शायरीद्वारे जोरदार टोला लगावला आहे. “साहिब…मत पालिए, अहंकार को इतना, वक़्त के सागर … Read more

शिवसेनेच्या विधिमंडळ गटनेतेपदी एकनाथ शिंदे

मुंबई प्रतिनिधी । शिवसेनेच्या विधीमंडळ गटनेते पदी एकनाथ शिंदे यांची निवड तर पक्षप्रतोदपदी सुनील प्रभू यांची निवड करण्यात आली आहे. आज पार पडलेल्या शिवसेनेच्या बैठकीत ही निवड करण्यात आली. शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदे यांची वर्णी लागल्यामुळे आदित्य ठाकरे हे उपमुख्यमंत्री होण्याची शक्यता कमीच आहे. विधीमंडळ गटनेतेपदी आदित्य ठाकरे यांच्या नावाची जोरदार चर्चा होती, मात्र राजकीय … Read more

“शिवसेनेने कोणत्याही स्वरुपात माघार घेतलेली नाही ; जे ठरले होते त्या प्रमाणेच होईल”- खा. संजय राऊत

मुंबई प्रतिनिधी । युती सरकार सत्ता स्थापनेचा अजून तिढा सुटलेला नसल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे. सत्तास्थापनेसाठी शिवसेना काहीसी नरमली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होऊ लागल्याने यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी उत्तर दिले आहे. “शिवसेना नरमली, माघार घेतली, तडजोड केली किंवा समसमान पदांची मागणी सोडली..वगैर पुडया सुटू लागल्या आहेत. ये पब्लिक है, सब जानती … Read more

50 व्या ‘इफ्फी’ मध्ये ऑस्कर पुरस्कार विजेत्या चित्रपटांचे प्रदर्शन

नवी दिल्ली प्रतिनिधी । ‘इफ्फी’ (IFFI) म्हणजेच भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे यंदा 50 वे वर्ष आहे. यानिमित्त गोवा इथं 20-28 नोव्हेंबर दरम्यान होत असलेल्या चित्रपट महोत्सवामध्ये अकादमी विजेते म्हणजेच ऑस्कर पुरस्कारप्राप्त चित्रपटांचे प्रदर्शन करण्यात येणार आहे. या चित्रपट महोत्सवामध्ये ‘ऑस्कर रिट्रोस्पेक्टिव्ह’ या शीर्षकाचे एक स्वतंत्र दालन असणार आहे. या दालनामध्ये मिशेल कर्टिज यांचा ‘कॅसाब्लांका’, व्हिक्टर … Read more

श्रीमती हीराबेन नाणावटी इंस्टिट्यूटमध्ये ‘बुकशेल्फ २०१९’ स्पर्धेचे आयोजन

पुणे प्रतिनिधी । विद्यार्थिनींमध्ये वाचन आणि संशोधन संस्कृती वृधींगत व्हावी यासाठी महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या हीराबेन नाणावटी इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च फॉर वुमेन संस्थेमध्ये नुकतेच ‘बुकशेल्फ २०१९’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. एकूण १८३ विद्यार्थिनींनी स्पर्धेत उपस्थिती नोंदवली होती. या स्पर्धेसाठी विद्यार्थिनींनी पोस्टर्स, मॉडेल्स, पुस्तक परिक्षण व पी.पी.टी. चे सादरीकरण केले. विद्यार्थिनींमध्ये वाचन … Read more

“मतदार काँग्रेस आघाडीच्या बाजूनेच होते… मात्र, आम्हीच कमी पडलो” – सत्यजित तांबे

मुंबई प्रतिनिधी । “मतदार काँग्रेस आघाडीच्या बाजूनेच होते. मात्र, आम्हीच कमी पडलो” अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी सध्याचे विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती आल्यावर व्यक्त केली. राज्यातील विधानसभा निवडणुकीचा आज निकाल जाहिर होत असतांना अनेक ठिकाणी कॉंग्रेस पक्षांने अपेक्षित यश मिळवलेले दिसत आहे. काँग्रेस आघाडीमध्ये सोबत असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने चांगलीच मुसंडी … Read more