आज जागतिक ईमोजी दिवस..!????????????❤️

आपल्या ‘भावपूर्ण’ शब्दांना भावनांचे मूर्त स्वरूप देणाऱ्या ईमोजी मंडळींचा आज जागतिक दिवस. शब्दांची आणि भावनांची जागा घेतलेल्या या अनिमटेड व्यक्तींचा आज दिवस. आजच्या डिजिटल युगात आपण संवाद साधतांना शब्दांएवढेच ईमोजी वापरत असतो. त्यामुळे संवादामध्ये ईमोजीला खूप महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा आपल्याकडे काहीे भावना व आपला मूड व्यक्त करायला शब्द नसतात , तेव्हा … Read more

आषाढी एकादशी विशेष : ज्ञानबो तुकारामांचे अभंग

आषाढी एकादशी विशेष | अमित येवले आज आषाढी एकादशी,  ग्यानबा-तुकारामचा जयघोष करीत लाखो वारकरी व भाविका आज विठुरायाचं स्मरण व दर्शन घेतात. आजच्या ह्या खास एकादशीच्या निम्मिताने तर ‘ज्ञानोबा-तुकाराम’ यांची आठवण व यांचे अभंग आज प्रत्येकाला आठवणार नाही अस होणारच नाही. जरी आजचा दिवस हा सावळ्या विठ्ठलाचा असला तरी ज्ञानोबा-तुकाराम यांच्यासह अन्य संतांची आठवण व … Read more

शासन, प्रशासन आणि संपलेलं माणूसपण

विचार तर कराल  । अमित येवले   गेल्या तीन चार दिवसातच मुंबई, ठाणे, पुणे, रत्नागिरी व इतर ठिकाणी सलग दुर्घटना घडल्या. त्यात जवळपास शंभरहुन अधिक बळी गेलेत व अजूनही काही लोक हे बेपत्ता आहेत. ह्या सर्व घटना घडत आहे पण आपली प्रशासन व्यवस्था मात्र अजूनही निद्रिस्त अवस्थेत  आहे. कोणीही जबाबदारी स्वीकारायला तयार नाही. “खेकड्यांनी पोखरल्यामुळे भगदाड … Read more

मुंबईसह तीन जिल्ह्यात सुटी जाहीर ; अतिवृष्टीचा इशारा

मुंबई प्रतिनिधी । अतिवृष्टीचा इशारा लक्षात घेता राज्य शासनाने आज मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि ठाणे या तीन जिल्ह्यांमध्ये सुटी जाहीर केली असून अत्यावश्यक सेवा सुरू राहतील, असे राज्य शासनातर्फे कळविण्यात आले आहे. मुंबईसह तीन जिल्ह्यात सुटी जाहीर. अतिवृष्टीचा इशारा लक्षात घेता राज्य शासनाने आज मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि ठाणे या तीन जिल्ह्यांमध्ये सुटी … Read more

“कोणतंही मशीन परिपूर्ण नसतं, माझा EVM वर विश्वास नाही” – खा. उदयनराजे भोसले

Udayanraje Bhosle on Maratha Resrvation

मुंबई प्रतिनिधी । “प्रत्येक नागरिकाला आपला देश अबाधित रहावा व लोकशाही अबाधित राहिली पाहिजे असं वाटतं असते. कोणतेही मशीन हे परिपूर्ण नसतं, त्यामुळे EVM सुद्धा परिपूर्ण नाही.” अस मत आज साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी कराड येथे पत्रकार परिषदे मांडले. न्यायालयाबद्दल मला पूर्ण आदर आहे, न्यायालय EVM वर भाष्य करू शकत नाही, मात्र इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर … Read more

पुणे महानगरपालिका पोटनिवडणुकीमध्ये ३ पैकी २ जागांवर भाजपाचे उमेदवार विजयी

पुणे प्रतिनिधी | आज पार पडलेल्या पुणे महानगरपालिका पोटनिवडणुकीमध्ये ३ पैकी २ जागांवर भाजपचे उमेदवार विजयी  झालेत . कळस-धानोरी प्रभागामधून  क्र. १ अ मध्ये ऐश्वर्या जाधव (भाजपा ) ७,१८० मतांनी  विजयी झाल्यात , तर  लोहगाव-फुरसुंगी प्रभाग क्र.४२ अ  मधून गणेश ढोरे (रा.काँ ) २६,३०४ मतांनी  व प्रभाग ब मध्ये अश्विनी पोकळे (भाजपा ) – २४,८५१ मतांनी विजयी झाल्या. Breaking|पुणे जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत हर्षवर्धन पाटलांची कन्या विजयी राहुल आणि सोनिया गांधींना जेलमध्ये कधी … Read more

‘बसपा’ पुढील प्रत्येक निवडणूक स्वतंत्र लढवेल – मायावती

लखनऊ प्रतिनिधी । लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्यामुळे बहुजन समाजवादी पार्टी (बसपा) आणि समाजवादी पार्टी (सपा) यांच्यात अनेक दिवसांपासून एकमेकांवर पराभवाचे खापर फोडण्याचे प्रकार चालू असतांना आज बसपा सर्वेसर्वा मायावती यांनी सपा सोबत युती संपल्याचे अखेर  जाहिर केले. यापुढिल सर्व छोट्या मोठ्या निवडणुका बसपा स्वबळावर लढणार असल्याचं मायावती यांनी  ट्विटच्या माध्यमातून जाहिर केले. ‘बुवा और भतीजा’  … Read more

माझ्या तब्येतीबाबत चुकीच्या अफवा पसरवू नका…? काही काम नसेल तर घरी जेवायला या – शीला दीक्षित

arwind kejriwal and dixshit

नवी दिल्ली । दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्यात आणि सध्याचे दिल्लीचे मुख्यमंत्रीअरविंद केजरीवाल  यांच्यात चांगलेच ट्विटर युद्ध तापले. शीला दीक्षित यांनी आपल्या ट्विटर वरुन केजरीवाल यांना आपल्या तब्येतीबाबत अफवा पसरवू नये असे आव्हान केले आहे. त्याचसोबत ‘माझ्या तब्येतीची एवढी काळजी असेल तर माझ्या घरी या व बघा, जेवण करा आणि त्याच बरोबर अफवा न पसरवता … Read more

आताचे गृहमंत्री नक्षली भागात ‘फक्त पुष्पचक्र’ वाहायला जातात – शरद पवार

Untitled design

प्रतिनिधी । आमचे सहकारी स्व. आर. आर. पाटील गडचिरोलीचे नसतानाही या विभागाचे पालकमंत्रीपद द्या, असा आग्रह धरला होता. दर महिन्यांतून त्यांच्या एक-दोन चकरा तरी गडचिरोलीत असायच्या. भामरागडच्या आतल्या भागात राज्याचे गृहमंत्री लोकांना धीर द्यायला मोटरसायकलवर जात होते. एक गृहमंत्री तिथल्या लोकांचा, अधिकाऱ्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी विकास कामाला गती देण्यासाठी, नक्षल गतिविधी थांबाव्यात म्हणून जीवापाड मेहनत घेतो … Read more

मोदींच विशेष प्रेम दोन लोकांवरच ; एक गांधी-नेहरू घराणे व अर्थात मी – शरद पवार

Untitled design

पुणे प्रतिनिधी | देशाचे पंतप्रधान सातवेळा महाराष्ट्रात आले. इथे आल्यावर त्यानीं दोनच गोष्टी सांगितल्या. पहिली म्हणजे गांधी-नेहरू घराण्याने काय केलं आणि दुसरी म्हणजे अर्थातच माझ्यावर त्यांचं असलेलं ‘प्रेम’!. मोदींच या दोन लोकांवर विशेष प्रेम आहे. कारण यांच्या विषयी ये कायम मनात विचार करत असतात आणि हे प्रेम ते जाहिरपणे अनेक सभांमधुन व्यक्त देखील करतात. लोकसभा … Read more