देशात कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढ! आकडा ३१४ वर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दिल्ली | दिवसेंदिवस राज्याला पडलेला करोनाचा विळखा आणखी बळकट होताना दिसत आहे. कारण भारतातील करोनाग्रस्तांची संख्या आता ३१५ झाली आहे. इंडियन कौन्सिल आॅफ मॅडिकल रिसर्स (ICMR) या संस्थेने ही चिंताजनक माहिती दिली आहे.

शुक्रवारी देशातील कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढला आहे. देशात सध्या ३१५ कोरोना रुग्न असल्याची माहिती ICMR ने दिली आहे. देशभरातल्या जनतेने घाबरुन जाऊ नये आणि स्वतःला सुरक्षित ठेवावं असं आवाहन सरकारने नागरिकांना केलं आहे.

तसंच सरकार करोनाचा प्रादुर्भाव रोखण्याठी सर्वतोपरी प्रयत्नशील आहे असंही आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. एवढंच नाही तर देशभरात आजपासून १११ नव्या लॅब सक्रिय झाल्या असल्याचीही माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांच्या संख्येत सुद्धा वाढ झाली असून ती आता ६४ झाली आहे.

ब्रेकिंग बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.

हे पण वाचा –

देशात कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढ! आकडा ३१४ वर

अबब! कोरोनाच्या चाचणीसाठी मोजावे लागणार तब्बल ४५०० रुपये, शासनाचे निर्देश

बॉलिवूडच्या या हॉट अभिनेत्रीने दिली थेट कोरोनाला धमकी, केला हा बोल्ड फोटो शेयर

धक्कादायक! ४ करोनाग्रस्त रुग्णांनी केला मुंबई-जबलपूर ट्रेन प्रवास

लढा कोरोनाशी : कोरोनाची भीती कमी करायला हे वाचलंच पाहिजे बरं का..!!

सोळा दिवसांच्या उपचारानंतर ‍१३ कोरोना रुग्ण झाले ठणठणीत, भारतीय डॉक्टरांची कोरोनावर मात

Leave a Comment