भाजपची सत्ता येणार नसल्यानेच विखे-मोहित्यांनी भाजप प्रवेश टाळला : राष्ट्रवादी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी | भाजपची सत्ता येणार नाही याचा अंदाज आल्यानेच विजयसिंह मोहिते पाटील आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजप मध्ये प्रवेश केला नाही अशी टीका राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.

विजयसिंह मोहिते पाटील अकलूज येथे झालेल्या भाजपच्या सभेच्या ठिकाणी दिसले मात्र त्यांनी भाजप मध्ये प्रवेश केला नाही. तसेच राधाकृष्ण विखे पाटील हे देखील भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा झाल्या मात्र ते भाजपमध्ये गेले नाहीत. कारण यांना यांच्याच जागा निवडून येण्याची  खात्री नाही असा टोला नवाब मलिक यांनी लगावला आहे.

भाजपच्या रेट्यामुळे त्यांनी आपले मुलेभाजपमध्ये पाठवली मात्र त्यांना भाजपचे सरकार पुन्हा येणार नाही याची खात्री पटल्याने त्यांनी भाजपमध्ये जाणे टाळले आहे असे नवाब मलिक म्हणाले आहेत.

माढा लोकसभा निवडणुकांच्या सर्व ताज्या घडामोडी घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.

WhatsApp Group – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra

इतर महत्वाचे –

आंबेडकर- शिंदे यांच्या भेटीने राजकीय चर्चेला उधाण

म्हणून झाली सुप्रिया सुळेआणि चंद्रकांत पाटील यांच्यात भेट

अमरावती : बच्चू कडू देणार शिवसेनेला पाठिंबा ?

शरदराव तुम्हाला झोप कशी येते, मोदींचा पवारांना सवाल

पिळदार मिशी न्हवे तर स्वकर्तृत्व हे पुरुषार्थाचं लक्षण – उदयनराजे भोसले

Leave a Comment