आंदोलनामुळे महाराष्ट्र बदनाम : राणे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | आरक्षणाच्या हिंसक स्वरूपाने महाराष्ट्र बदनाम होत चालला आहे असे मत नारायण राणे यांनी मांडले आहे. तसेच सत्तेत असताना पवारांनी आरक्षण का दिले नाही असा सवाल ही राणें यांनी केला आहे. शिवसेना कधीच आरक्षणाच्या बाजूने नव्हती, मराठा जनाधार आपल्या बाजूने रहावा ही सेनेची मनीषा आहे असे म्हणत राणे यांनी सेनेवर यावेळी तोफ डागली आहे. आंदोलमामुळे महाराष्ट्र बदनाम होत आहे असे म्हणुन आंदोलन थांबवण्याचे आवाहन राणें यांनी मराठा आंदोलकांना केले आहे.

आरक्षणासाठी घटनादुरुस्तीची गरज नाही.

मराठा आरक्षणाच्या संदर्भात वेगवेगळ्या नेत्यांनी घटनादुरुस्ती करण्याचे आवाहन केले असले तरीही राणेंनी मात्र घटनादुरुस्तीची गरज नसल्याच म्हणनं आहे. तो राज्यापुरता मर्यादित विषय असल्याचही त्यांनी स्पष्ठ केल.

Leave a Comment