८ कोटी प्रवासी मजुरांना २ महिने मिळणार मोफत धान्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन |  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना संकटादरम्यान जाहीर केलेल्या २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली होती. ‘स्वावलंबी भारत’ पॅकेजविषयी आज दुसऱ्या टप्प्यात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रवासी मजुरांना दिलासा देणारी घोषणा केली आहे. देशातील ८ कोटी मजुरांना, जे दुसऱ्या राज्यातून स्वतःच्या राज्यात परतले आहेत त्यांना पुढील २ महिन्यांसाठी ५ किलो गहू … Read more

अर्थमंत्री LIVE: प्रवासी मजुरांसाठी सरकारने उघडले रोजगार हमी योजनेचे दरवाजे; अजून बरंच काही

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना संकटादरम्यान जाहीर केलेल्या २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली होती. ‘स्वावलंबी भारत’ पॅकेजविषयी आज दुसऱ्या टप्प्यात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज ग्रामीण अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी महत्त्वाच्या घोषणांवर भर दिला. सेल्फ हेल्प ग्रुपच्या माध्यमातून लोकांनी कोरोनाकाळात चांगलं काम उभं केल्याचं निर्मला सीतारामन यांनी सांगितलं. ग्रामीण बँकांकडून २९ हजार … Read more

बायकोला सोडून तुझ्याशीच लग्न करणार; ४१ वर्षाच्या व्यक्तीकडून १८ वर्षांच्या तरुणीचे अपहरण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एका ४१ वर्षीय व्यक्ती आपल्या पत्नीला सोडून एका १८ वर्षाच्या मुलीच्या मागे लागला. त्याने या मुलीला सहा दिवस एका खोलीत बंद ठेवून बलात्कार केला. त्यानंतर या पीडित मुलगी या माणसाच्या घराशेजारी असलेल्या गॅरेजमध्ये बेशुद्ध अवस्थेत सापडली. या पीडित मुलीच्या आईने याबाबत डूमस पोलिसात तक्रार दाखल केली आहे. तक्रार दाखल केल्याच्या थोड्याच … Read more

लॉकडाऊननंतरही सरकारी कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ची मुभा?

नवी दिल्ली । कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाउन लागू असल्यामुळं जवळपास सर्वच सरकारी कार्यालयांच्या कामकाजांवर निर्बंध आले आहेत. सरकारी काम ठप्प पडू नये म्हणून खासगी कर्मचाऱ्यांप्रमाणेच सरकारी कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ची मुभा केंद्रानं दिली होती. दरम्यान, आता केंद्र सरकार पुढील काळासाठीही आपल्या कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’चा पर्याय देण्याचा विचार करीत आहे. याबाबत नव्या नियमावलीचा मसुदाही … Read more

लॉकडाउनमध्ये ट्रेन तिकीट बुक करताना रेल्वे मागणार ‘ही’ माहिती

नवी दिल्ली । देशातील कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेने ट्रेन तिकीटांच्या ऑनलाइन बुकिंगमध्ये थोडा बदल केला आहे. जर तुम्ही लॉकडाउनदरम्यान विशेष ट्रेनने प्रवास करणार असाल तर आता तुम्हाला तिकीट बुक करताना अजून एक महत्त्वाची माहिती द्यावी लागणार आहे. आता रेल्वे प्रवाशांना ते ज्या ठिकाणी चाललेत तेथील पूर्ण पत्ता द्यावा लागणार आहे. जर भविष्यात गरज पडली … Read more

देशात कोरोनाग्रस्तांची संख्या ७८ हजार पार

नवी दिल्ली । देशात कोरोनाचा कहर सुरुच आहे. एव्हाना देशव्यापी लॉकडाऊनला ५० दिवस पूर्ण झाले आहेत. तरी कोरोनावर अजूनही नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं नाही आहे. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, भारतात कोरोना रुग्णांची संख्या वाढून आता 78 हजार 3 झाली आहे. त्यापैकी 49 हजार 219 लोकांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. उपचारानंतर … Read more

रेल्वेकडून प्रवासी तिकिटांचं बुकिंग ३० जूनपर्यंत रद्द

नवी दिल्ली । कोरोना संकटामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. तसेच अनेक ठिकाणी संचारबंदीही लागू करण्यात आली आहे. त्यामुळे जवळपास सर्वच व्यवहार बंद आहेत. रेल्वे सेवाही बंद आहे. दरम्यान, अडकलेल्या मजूर, कामगारांसाठी श्रमिक रेल्वे गाड्या सुरु ठेवण्यात आल्या आहेत. मालवाहतूकही सुरु आहे. मात्र, रेल्वेने प्रवासी वाहतूक अद्याप सुरु केलेली नाही. दरम्यान, पुन्हा एकदा रेल्वेने आरक्षित … Read more

केंद्र सरकार हव्या तेवढ्या नोटा छापू शकतं, प्लिज माझ्यावरील केस मागे घ्या – विजय मल्ल्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनामुळे सध्या संपूर्ण देश लॉकडाऊन आहे. यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर कोरोनाचा गंभीर परिणाम पडला असून यातून देशाला बाहेर काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २० लाख कोटींचे विशेष पॅकेज जाहीर केले आहे. मोदींच्या या निर्णयाचे अनेकांनी स्वागत केले आहे. सार्वजनिक बँकांचे कर्ज बुडवून पळून गेलेल्या उद्योगपती विजय मल्ल्यानंही पंतप्रधान मोदींच्या या निर्णयाचे स्वागत … Read more

‘बॉईज लॉकर रुम’ | मुलं घाणेरडी वागू नयेत म्हणून पालक आणि शिक्षकांनी काय करायचं??

जर आपण आताच काही कृती नाही केली तर काही वर्षानंतर माझा मुलगा, आपल्यापैकी कुणाचाही मुलगा/मुलींकडे घाणेरड्या पद्धतीने पाहणाऱ्या एखाद्या समूहाचा भाग होईल, याची मला भीती आहे.

पंतप्रधान मोदींच्या आत्मनिर्भर भारताच्या आवाहनावर शशी थरुर म्हणतात…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलेल्या भाषणात स्वदेशी वस्तुंना प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले आहे. पंतप्रधानांच्या या आवाहनानंतर कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी पंतप्रधानांच्या आवाहनाला उत्तर देताना त्यांनी तेच जुने शेर नव्या नावाने पुन्हा विकले असे,म्हंटले आहे . यासंदर्भात शशी थरूर यांनी एक ट्विट केले आहे, ज्यात त्याने एक ग्राफिक शेअर … Read more