अडसुळांनी शिवसेना संपवली आणि राजकारणासाठी लोकांचे खून हि केले : नवनीत राणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अमरावती प्रतिनिधी | आनंदराव अडसूळ यांनी अमरावतीत शिवसेना संपवली आणि राजकारणासाठी काही लोकांचे खून देखील केले असा घणाघाती आरोप महाआघाडीच्या उमेदवार नवनीत राणा यांनी विद्यमान खासदार आणि उमेदवार आनंदराव अडसूळ यांच्यावर केला आहे. अमरावतीत लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे प्रचार शिगेला पोचला आहे.

आनंदराव अडसूळ यांनी अमरावती मधून शिवसेना संपवली. बाळासाहेबांची शिवसेना अमरावतीत आता अडसूळ सेना झाली आहे. आपल्या राजकीय स्वर्थ साधवून घेण्यासाठी आनंदराव अडसूळ यांनी काही लोकांना कायमचे संपवले असा गंभीर आरोप नवनीत राणा यांनी केला आहे.

आनंदराव अडसूळ यांचा अमरावतीशी कसलाही संबंध नाही. बाहेरून आलेल्या माणसाला येथून  का निवडून द्यायचे. ज्या व्यक्तीला लोकांच्या प्रश्नाचे काहीच देणेघेणे नाही अशा माणसाला मते देवू नका असे नवनीत राणा म्हणाल्या आहेत. त्यांच्या या गंभीर आरोपामुळे अमरावतीत नव्या वादाला तोंड  फुटण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकांच्या सर्व ताज्या घडामोडी घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.

WhatsApp Group – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra

लोकसभा निवडणुकीसंदर्भातील महत्वाच्या बातम्या

दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक प्रचाराचा आज होणार शेवट

पक्षांतर्गत बंडाळीमुळे भाजपचा हा मतदारसंघ ‘ डेंजर झोन ‘ मध्ये

म्हणून प्रकाश आंबेडकरांनी मायावतींवर टीका करणे टाळले

म्हणून प्रकाश आंबेडकरांनी मायावतींवर टीका करणे टाळले

साताऱ्यात दहशत अन् स्टाईल चालणार नाही ; आदित्य ठाकरेंचा

उदयनराजेंना टोलापिळदार मिशी न्हवे तर स्वकर्तृत्व हे पुरुषार्थाचं लक्षण – उदयनराजे भोसले

Leave a Comment