महाराष्ट्रात कॉंग्रेस आघाडी २८ ते ३० जागा जिंकेल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे

राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस, स्वाभिमानी पक्षासह संयुक्त पुरोगामी आघाडीस राज्यातील मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने आघाडी या निवडणुकीत चांगला स्कोअर करेल असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हणाले आहे.

माढ्यात झाले ‘एवढे’ टक्के मतदान : वर्तवले जात आहेत उलट सुटल अंदाज

आज राज्यात मतदान होणाऱ्या १४ जागापैकी जास्त जागा आम्ही जिंकू. मी संपूर्ण राज्यात जावून आलो आहे. पुढच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्र्वभूमीवरही जाणार आहे. राज्यातील एकूण ४८ जागा पैकी २८ ते ३० जागा आमची महाआघाडी जिंकेल असा विश्वास  जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

म्हणून सैराटमधील तो कलाकार माढ्यात करू शकला नाही मतदान

 इस्लामपूरमध्ये मतदानानंतर जयंत पाटील  पत्रकारांशी बोलत होते. दरम्यान इस्लामपूर विधानसभा मतदारंसंघातील नवेखेड येथे राजु शेट्टी समर्थक स्वाभिमानीचे तालुकाध्यक्ष भागवत जाधव यांनी मतदान संपताच सायंकाळच्या सुमारास फटाक्यांची आतषबाजी करत शेट्टी मताधिक्याने विजयी होणार असल्याचा दावा त्यांनी यावेळी व्यक्त केला.

लोकसभा निवडणुकांच्या सर्व ताज्या घडामोडी घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.

WhatsApp Group – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra

महत्वाच्या बातम्या 

१० हजार रुपयांची लाच स्वीकारताना कॉंग्रेसच्या महिला जि.प.सदस्याला अटक

‘कमळ’ चिन्हांची साडी परिधान करून मतदानाला जाणे महापौरबाईंना पडले महागात

कुत्रिम ऑक्सिजनवर असणाऱ्या ८५ वर्षांच्या आज्जीनी बजावला मतदानाचा हक्क

नवऱ्यानेच लावून दिले बायकोचे तीच्या प्रियकरासोबत लग्न

Breaking | बेवफा सनम अलविदा म्हणत तरुणाची आत्महत्या

माजी मुख्यमंत्र्याच्या मुलाच्या हत्या प्रकरणात पत्नीला झाली अटक

Leave a Comment