सरकार अँक्शन मोडमध्ये! मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी बोलवली सर्व पक्षीय बैठक
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण तापले आहे. राज्य सरकार आरक्षण देत नसल्यामुळे मराठा समाजाने त्यांच्या विरोधात आक्रमकाची भूमिका घेतली आहे. अनेक आमदार आणि खासदारांनी मराठा आरक्षणासाठी पदाचा राजीनामा दिला आहे. तसेच, मराठा आंदोलकांनी जाळपोळ करणे, गाड्या फोडणे, दगडफेक करणे असे प्रकार घडवून आणले आहेत. यामुळे बीड आणि धाराशिवमध्ये संचारबंदीचे … Read more