मुंबईसह कोकणातील सर्व जिल्ह्यात चार दिवस अतिवृष्टी, सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई महानगर क्षेत्रासह कोकणातील सर्व जिल्ह्यात दिनांक 9 ते 12 जून या चार दिवसांच्या काळात  हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे सर्व यंत्रणांना सज्ज आणि सतर्क राहण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. या काळात कोविडसह इतर कोणत्याही स्वरूपाच्या रुग्णसेवेत अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घेतांना धोकादायक इमारती, दरडग्रस्त भाग आणि … Read more

सत्ताधारी आणि विरोधकांनी राजकीय कलगीतुरा बंद करून आधी शेतकऱ्याला मदत करा – छत्रपती संभाजीराजे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात परतीच्या पावसाने अतिवृष्टी आली असून शेतकऱ्यांच हातातोंडाशी आलेलं पीक मातीमोल झालं आहे. राज्यातील बळीराजा कोलमडला असून त्याला धीर देण्याची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांच्या मदतीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्ष एकमेकांना आरोप प्रत्यारोप करत आहेत. शेतकऱ्यांना केंद्र सरकारने तातडीने मदत करावी, अशी मागणी राज्य सरकारकडून होत आहे. तर विरोधी पक्ष केंद्राकडून … Read more

चक्क दुचाकीवर स्वार होऊन मंत्री गेले शेतकऱ्यांच्या बांधावर ; जाणून घेतल्या शेतकऱ्यांच्या व्यथा

Abdul Sattar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात आलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे हातचे पीक वाहून गेले आहे. शेतकरी कोलमडला असून त्यांना धीर देण्यासाठी राज्यातील प्रमुख नेत्यांकडून सध्या अतिवृष्टीचा फटका बसलेल्या राज्यातील ग्रामीण भागांची पाहणी केली जात आहे. प्रमुख नेत्यांपाठोपाठ आता स्थानिक नेत्यांनीही शेतकऱ्यांना भेटून त्यांची परिस्थिती जाणून घेण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना मंत्री अब्दुल सत्तार यांनी चक्क मोटार सायकलवरून … Read more

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात शेतकऱ्यांना दिलासा नाहीच – देवेंद्र फडणवीस

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोलापुरात केलेल्या पाहणी दौऱ्यानंतर कोणताही दिलासा मिळालेला नाही. केंद्रातून मदत कशी येते, याची माहिती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना आहे, असं म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उस्मानाबाद दौऱ्यात सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. फडणवीसांनी पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. यापूर्वी मुख्यमंत्री नसताना उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना नुकसानभरपाई … Read more

रडणारे सरकार शेतकऱ्यांचे अश्रू काय पुसणार ?? प्रवीण दरेकरांचा ठाकरे सरकारवर घणाघात

Darekar and Thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या राज्यातील अनेक भागांमध्ये परतीच्या पावसाने अक्षरश: थैमान घातले आहे. त्यामुळे शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. शेतकरी संकटात असून शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी टीकास्त्र सोडलं आहे. ठाकरे सरकार हे  रडणारे सरकार आहे, ते काय अश्रू … Read more

शरद पवार बांधावर जाणार नाहीत तर मग काय बंगल्यात बसून राहतील का?? गुलाबराव पाटलांनी विरोधकांना झापले

Gulabrao Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या राज्यातील अनेक भागांमध्ये परतीच्या पावसाने अक्षरश: थैमान घातले आहे. त्यामुळे शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेले सोन्यासारखे पीक मातीमोल झाले असून शेतकऱ्यांना धीर देण्याची गरज आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार नुकसानीचा आढावा घेण्यासाठी आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मराठवाडा दौऱ्यावर आहेत. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पवार शेतकऱ्यांच्या व्यथा … Read more

मुख्यमंत्र्यांना अखेर घराबाहेर पडण्याचे शहाणपण सुचले ; आशिष शेलारांची खोचक टीका

ashish shelar uddhav thakarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचें अतोनात नुकसान झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. हे शेतकऱ्यांचं सरकार आहे, तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. दरम्यान भाजप नेते आशिष शेलार यांनी मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.ते … Read more

केंद्राची वाट न बघता राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदत करावी – देवेंद्र फडणवीसांची मागणी

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळाली पाहिजे, पंचनाम्यांच्या भानगडीत न पडता राज्य सरकारनं शेतकऱ्यांना तातडीनं मदत जाहीर करावी. केंद्र सरकार राज्याला सहाय्य करेलच. पण राज्य सरकारनं टोलवाटोलवी न करता आधी मदतीची घोषणा करावी, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. केंद्राची वाट न पाहता राज्य सरकारनं मदत द्यावी. सोयीस्कर भूमिका घेऊ नये. … Read more

हे सरकार शेतकऱ्यांच , कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची ग्वाही

Uddhav Thakarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुफान पाऊस झाल्यामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. पावसामुळे हातचं पीक गेल्याने बळीराजा अडचणीत सापडला असून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली . हे शेतकऱ्यांचं सरकार आहे, तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. सध्या मी … Read more

बांधावर जाऊन फोटो तुम्ही काढणार अन् शेतकऱ्यांना मदत केंद्राने करायची?? ; निलेश राणेंचा सवाल

Nilesh Rane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुफान पाऊस झाल्यामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. पावसामुळे हातचं पीक गेल्याने बळीराजा अडचणीत सापडला असून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार नुकसानग्रस्त भागांच्या दौऱ्यावर आहेत. राज्याबरोबरच केंद्रानेही मदत केली पाहिजे असं मत त्यांनी यावेळी मांडलं. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना भरीव मदत मिळावी यासाठी महाविकास आघाडीच्या … Read more