वसुलीमंत्री अनिल देशमुखांनी ताबडतोब राजीनामा दिलाच पाहिजे – भाजपा आक्रमक

anil deshmukh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई पोलीस आयुक्त पदावरून उचलबांगडी करण्यात आलेल्या परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर अतिशय धक्कादायक आरोप केले आहेत. देशमुख यांनी पोलीस अधिकारी सचिन वाझेंना दर महिन्याला १०० कोटी गोळा करायला सांगितले होते, असा आरोप करत सिंग यांनी खळबळ उडवून दिली आहे. दरम्यान, यामुळे विरोधी पक्ष भाजपाने आक्रमक भूमिका घेतली असून, गृहमंत्री अनिल … Read more

बाळासाहेबांचा शब्द महत्वाचा की सत्तेची लाचारी ते आता बघूच – राणेंचा शिवसेनेवर प्रहार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | औरंगाबाद शहराचं नामकरण संभाजीनगर करण्याच्या हालचाली सुरू असल्याचे वृत्त माध्यमात झळकत असतानाच महाविकास आघाडीतीलच घटक पक्ष असलेल्या काँग्रेसने यासाठी विरोध केला आहे. औरंगाबादच्या नामांतरणाला आमचा विरोध असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी ठामपणे सांगितलंय. त्यावरुन आता आघाडीत ठिणगी पडली असून राजकारण सुरू झाल्याचं दिसून येतंय. त्यानंतर, भाजपा आमदार नितेश राणे यांनी … Read more

“शेतकरी चळवळीमुळे पंजाब, हरयाणा आणि हिमाचलला होत आहे दररोज 3500 कोटींचे नुकसान”- असोचॅम

नवी दिल्ली । इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री असोसिएशने केंद्र सरकार व शेतकरी संघटनांना शेतकरी निषेध लवकरच सोडवावा असे आवाहन केले आहे. या चळवळीमुळे पंजाब, हरियाणा आणि हिमाचल प्रदेशात आर्थिक हालचालींवर परिणाम होत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. या आंदोलनामुळे दररोज सुमारे 3500 कोटींचे नुकसान होत आहे. असोचॅमच्या म्हणण्यानुसार या तीन राज्यांतील अनेक उद्योग शेतीवर … Read more

मित्र चालले सोडून, NDA ची अवस्था बिकट; ,फक्त आठवलेच राहिले सोबतीला

Modi Shah Athawale

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या निधनाने भाजपलाही फटका बसला आहे. आधी जुने सहकारी राजकिय मतभेदामुळे दूर झाल्याने आणि त्यातच रामविलास पासवान यांच्या निधनामुळे केंद्रातील 51 मंत्र्यामध्ये फक्त रामदास आठवले हेच एकमेव बिगर भाजप मंत्री असून बाकी सर्व मंत्री हे भाजपचेच आहेत. देशात १९७७ साली पहिले आघाडी सरकार स्थापन झाले. तेव्हापासून अशी … Read more

शिवरायांच्या आशीर्वादाचे नाव घेत सत्तेवर आलेली भाजपा औरंगजेबासारखे राज्य चालवतेय- काँग्रेस

मुंबई । राज्यसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी सोहळा बुधवारी पार पडला. यावेळी उदयनराजे भोसले यांनी राजसभा सदस्यत्वाची शपथ घेतल्यानंतर जय भवानी, जय शिवाजी अशी घोषणा दिली होती. त्यानंतर राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी उदयनराजेंना घोषणांवर आक्षेप घेतला. शिवाय अशी कृती न करण्याची तंबी दिली. या घटनेनंतर राज्यातील राजकारण तापलं आहे. राज्यसभेतील या घटनेवरून काँग्रेसनं भाजपावर निशाणा … Read more

सचिन पायलट यांच्या हातात काही नाही, भाजपा सर्व खेळ खेळत आहे- मुख्यमंत्री गहलोत

जयपूर । “सचिन पायलट यांच्या हातात काहीच नाही. भाजपा सर्व खेळ खेळत आहे. भाजपाने रिसॉर्टची व्यवस्था केली असून ते सर्व काही हाताळत आहेत. मध्य प्रदेशात काम करणारी टीम येथे काम करत आहे,” असा आरोप राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केला आहे. सचिन पायलट यांना राजस्थानच्या उपमुख्यमंत्री पदावरुन हटवण्याचीकारवाई करण्यात आल्यानंतर अशोक गेहलोत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद … Read more

सिंधिया च्या लोकांना ‘अमृत’ वर भाजपा मध्ये बगावत, पूर्व मंत्र्यांनी सांगितली मोठी गोष्ट 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। ११ दिवसांनंतर मुख्यमंत्री शिवराज यांनी आपल्या मंत्र्यांना खातेवाटप केले आहे. अपेक्षेप्रमाणे कॅबिनेट वाटपात ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या लोकांकडे खास लक्ष दिले आहे. कॅबिनेट मध्ये जागा न मिळाल्यामुळे काही लोक आधीपासूनच नाराज होते. खातेवाटपानंतर आमदार आणि माजी मंत्री अजय विश्नोई यांनी पुन्हा बंडखोरी केली आहे. त्यांनी पक्षाला सल्ला दिला आहे. ते भाजपाचे वरिष्ठ नेते … Read more

काँग्रेसचा ‘सचिन’ भाजपसाठी बॅटिंग करणार नाही

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राजस्थानमध्ये सध्या राजकीय नाट्य सुरु आहे. राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी बंडाचं निशाण हाती घेतलं असून ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत. मात्र, या चर्चांना सचिन पायलट यांनी पूर्णविराम दिला आहे. आपण भाजपात प्रवेश करणार नसल्याचं सचिन पायलट यांनी सांगितलं आहे. सचिन पायलट भाजपाध्यक्ष जे पी नड्डा … Read more

महाविकास आघाडीत भाजपपेक्षा जास्त हुशार माणसं- रोहित पवार

मुंबई । भारतीय जनता पार्टीचे नेते हे स्वतःला हुशार समजत असतील तर आमच्या महाविकास आघाडीत त्यांच्यापेक्षा जास्त हुशार माणसं आहेत असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी विरोधी पक्ष भाजपला आहे. इतकेच नव्हे तर रोहित पवार पुढे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारमध्ये प्रत्येक निर्णय चर्चा करून घेतला जातो. भाजप सरकारच्या काळात एका व्यक्तीची मक्तेदारी … Read more

काय होते तुम्ही काय झाला तुम्ही? रोहीत पवारांचे नारायन राणेंना खणखणीत प्रत्युत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोमवारी मुंबईतील भाजपा मुख्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत भाजपा नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या सरकारवर ताशेरे ओढले होते. त्यांनी महाविकास आघाडीमध्ये मतभेद असल्याचे म्हण्टले होते. त्यांच्या या वक्तव्यावर आता राष्ट्रवादीचे नेते तथा आमदार रोहित पवार यांनी खणखणीत उत्तर दिले आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकॉउंटवरून काय होते तुम्ही काय झाला तुम्ही? … Read more