Farmer Accident Welfare Scheme : शेतकर्‍याचा अपघात झाला तर मिळणार 5 लाख रुपयांची मदत; असा करा अर्ज

Farmers

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारत हा कृषी प्रधान देश असून भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासात भेटीचा मोठा वाटा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी सरकार सतत प्रयत्नशील असते. अनेकवेळा, शेती करताना शेतकरी अपघाताला बळी पडतो किंवा त्याचा मृत्यू होतो. त्यामुळे त्या शेतकऱ्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळतो. याच पार्श्वभूमीवर शेतकरी आणि त्याच्या कुटुंबाला आधार देण्यासाठी, उत्तर … Read more

मोदी सरकारचा मोठा निर्णय ! 23000 कोटींच्या आपत्कालीन हेल्थ पॅकेजची घोषणा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय मंत्रिमंडळाचा काल मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. काल रात्री सर्व मंत्र्यांना खातेवाटप जाहीर करण्यात आले. यानंतर आज मंत्रिमंडळाची पहिली बैठक पार पडली. या बैठकीमध्ये अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. हे निर्णय कोरोना आणि शेतकऱ्यांशी संबंधित आहेत. Rs 23,000 crores package to be given to deal with the problems that occurred … Read more

PM Kisan: आठव्या हप्त्याचे 2000 रुपये तुमच्या खात्यात येऊ लागले, तुम्हाला मिळाले कि नाही ते तपासा …

pm kisan samman nidhi

नवी दिल्ली । जर तुम्ही पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा (PM Kisan Samman Nidhi Scheme) देखील फायदा घेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे. मोदी सरकारची (Modi government) दोन वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. मोदी सरकारने आतापर्यंत 2000-2000 चे 7 हप्ते दिले आहेत. आता आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात येऊ लागला आहे. पंतप्रधान किसान सन्मान … Read more

Amazon आणि Flipkart शी स्पर्धा करण्यासाठी लॉन्च झाले Bharat E-Market मोबाईल अ‍ॅप, येथे मिळतील स्वस्त वस्तू

नवी दिल्ली । कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) ने आज महाशिवरात्रीनिमित्त वेन्डर मोबाईल अ‍ॅप्लिकेशन भारत ई मार्केट बाजारात आणला आहे. आता ऑनलाइन शॉपिंग करण्यासाठी तुम्हाला ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉन (Amazon) आणि फ्लिपकार्ट (Flipkart) वर अवलंबून राहण्याची गरज राहणार नाही. सुमारे 8 कोटी व्यापाऱ्यांची संघटना असलेल्या CAIT ने दिल्लीत वेन्डर मोबाइल अ‍ॅप्लिकेशन Bharat e Market बाजारात … Read more

PM Kisan : तुम्हालाही यावेळी 2000 रूपये हवे असतील तर ‘या’ अटी त्वरीत पूर्ण करा

PM Kisan

नवी दिल्ली । पंतप्रधान किसान सन्मान निधीचा (Pm Kisan Samman nidhi Scheme) 8 वा हप्ता लवकरच केंद्र सरकारकडून देशातील शेतकऱ्यांना ट्रान्सफर करण्यात येणार आहे. या योजनेत वार्षिक सहा हजार रुपये आर्थिक मदत दिली जाते. जी तीन हप्त्यांमध्ये दिली जाते. सरकारने आतापर्यंत 7 हप्त्यांमध्ये 14000 कोटी रुपये हस्तांतरित केले आहेत. तुम्हालाही जर सरकारच्या या योजनेचा लाभ … Read more

पंढरपुरात 30 वीज वाहक टाॅवर कापले; शेतकर्‍यांचा होता टाॅवरला विरोध

पंढरपूर | सोलापूर येथील एनटीपीसी ने उभारलेले सुमारे 30 वीज वाहक टाॅवर अज्ञात लोकांनी कटरच्या साहाय्याने कापून टाकले आहेत. यामध्ये कंपनीचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. सोलापूर ते उजनी धरण या दरम्यान एनटीपीसीने तीन हजार शेतकर्यांच्या शेतात वीज वाहक टाॅवर उभारले आहेत. दरम्यान शेतात उभारलेल्या टाॅवरच्या जागेची चौपट नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी अनेक दिवसांपासून … Read more

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या गावातील तलाठी लाचप्रकरणी निलंबित

बारामती | राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या काटेवाडी (ता.बारामती) गावातील तलाठी लाचप्रकरणी निलंबित झाला आहे. विहिरीची सातबाऱ्यावर नोंद करण्यासाठी लाच घेतल्याच्या कारणावरुन महसुल विभागाने संबंधित तलाठ्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. महेश मोटे असे कारवाई करण्यात आलेल्या तलाठ्याचे नाव असून या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली. काटेवाडी येथील शेतकरी विकास धायगुडे हे विहिरीची सातबाऱ्यावर नोंद करण्यासाठी … Read more

शेतकऱ्यांच्या कृषी पंप वीज तोडणी विरोधात आमदार राम सातपुते यांचे विधानसभेबाहेर आंदोलन

मुंबई | राज्यातला शेतकरी हा प्रचंड मोठ्या संकटात अडकला आहे, एकीकडे कोरोनामुळे शेतकरी मेटाकुटीला आला दुसरीकडे अवकाळीने उधस्त झाला मात्र हे कमी आहे की काय म्हणून या महाआघाडी सरकारने शेतकऱ्यांना अव्वाच्या सव्वा वीजबिल पाठवले आणि वरून जबरदस्तीची वसुली सुरू केली आहे. शेतकरी आज उध्वस्त झालेला असताना त्याला एक दमडीची मदतही या सरकारने केली नाही, उलट … Read more

यावर्षी देशात होणार धान्याचे विक्रमी उत्पादन, मागील वर्षाच्या तुलनेत उत्पादन 2% वाढेल

नवी दिल्ली । यावर्षी म्हणजेच सन 2020-21 मध्ये धान्य उत्पादनात सुमारे दोन टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. तांदूळ, गहू, डाळी आणि इतर धान्यांचे 303.34 मिलियन टन उत्पादन आतापर्यंत विक्रमी पातळीवर राहील. गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे अन्नधान्याच्या उत्पादनात ही वाढ दिसून येत आहे. याबाबत कृषी मंत्रालयाने माहिती दिली आहे. जुलै ते जून या कालावधीत पिकांचे … Read more

नथुरामवादी सरकारला आता गांधीवादी सरदार पटेलांची अडचण होतेय म्हणून त्यांनी स्टेडियमचे नाव बदलले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नथुरामवादी सरकारला आता गांधीवादी सरदार वल्लभभाई पटेल यांची अडचण वाटू लागल्याने त्यांनी स्टेडियमचे नाव “नरेन्द्र मोदी स्टेडियम” केलं आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी “हॅलो महाराष्ट्र” सोबत बोलतांना केली. जगातील सर्वात मोठं स्टेडियम असा नावलौकिक मिळवलेलं मोटेरा स्टेडियमचे नाव आता नरेंद्र मोदी स्टेडियम करण्यात आलं आहे. या स्टेडियमचं औपचारिक उद्घाटन … Read more