मराठवाडा रेल्वे विकासासाठी सरकारने पुढाकार घ्यावा, खासदार इम्तियाज जलील यांची मागणी

औरंगाबाद | औरंगाबाद मराठवाडा मागासलेला भाग आहे म्हणून या भागाची प्रगती करायची असेल तर रेल्वेचे जाळे विस्तारणे आवश्यक आहे. सरकारने फायदा तोटा न बघता मराठवाड्यात अनेक वर्षांपासून न झालेल्या रेल्वे विकासाच्या मागणीकडे बघावे. मराठवाड्याच्या मागणीसाठी दुर्लक्ष केले जाते. किती वर्ष आम्ही सहन करायचे. रेल्वेमंत्री पियुष गोयल महाराष्ट्राचे सुपुत्र आहे त्यांच्याकडून अपेक्षा होती. पियुष गोयल है तो … Read more

होम लोनद्वारे आपण अनेक प्रकारे टॅक्स सूट मिळविण्याचा दावा करू शकता, हे कसे वापरायचे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । देशाच्या संसदेत सध्या 2021 च्या अर्थसंकल्पावर चर्चा होत आहे. यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केलेल्या अर्थसंकल्पीय घोषणांवर चर्चा होत आहे. अर्थसंकल्पात आयकर भरणाऱ्यांसाठी नवीन टॅक्स स्लॅब जाहीर करण्यात आला आहे. तथापि, हे आता वैकल्पिक ठेवले गेले आहे म्हणजेच करदाता देखील सध्याच्या टॅक्स सिस्टीम नुसार त्यांचे टॅक्स पेमेंट ठरवू शकतात. सध्याच्या टॅक्स सिस्टीम … Read more

मुंबई ही गुजराती बांधवांची बा; सुधीर मुनगंटीवारांच्या विधानाने चर्चांना उधान

मुंबई | महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या मुंबई येथे सुरु आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी नुकताच महाविकास आघाडी सरकारचा दुसरा अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पात मुंबईच्या विकासाकडे दुर्लक्ष केले गेल्याचे भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे म्हणणे आहे. मुंबईच्या विकासकामांसाठी पुरेसा निधी न दिल्याने ते सभागृहात आक्रमक झाले. सभागृहात बोलताना त्यांनी मुंबई ही … Read more

‘विवाद से विश्वास’ योजना झाली यशस्वी, वादग्रस्त करांतगर्त आतापर्यंत केंद्र सरकारला मिळाले 53,346 कोटी रुपये

नवी दिल्ली । 2020-21 च्या अर्थसंकल्पात सुरू करण्यात आलेली ‘विवाद से विश्वास’ योजना रंगत आणत आहे. वादग्रस्त करासाठी आणलेल्या या योजनेत 22 फेब्रुवारी 2021 पर्यंत सरकारला 53,346 कोटी रुपये मिळाले आहेत. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुरागसिंग ठाकूर यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले की,” ही योजना सुरू झाल्यानंतर प्राप्तिकर विभाग विवादित प्रकरणे निकाली काढण्यास सक्षम आहे. … Read more

बारावी पर्यंतच्या मुलींना बस प्रवास मोफत होणार; राज्य सरकारकडून विशेष योजना जाहीर

मुंबई | आज राज्याचा अर्थसंकल्प २०२१ विधानसभेत सादर केला जात आहे. यावेळी महिलांसाठी अनेल विशेष योजनांना प्रधान्य देण्यात आले आहे. बारावी पर्यंतच्या मुलींना बस प्रवास मोफत होणार असल्याबाबत अजित पवार यांनी घोषणा केली आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाने खास योजना बनवून शाळकरी मुलींना बस प्रवास मोफत करण्यात येणार आहे. यासाठी १५०० हायब्रीड बस उपलब्ध … Read more

Share Market : सेन्सेक्स 700 अंक तर निफ्टी 14700 अंकांनी पुढे

नवी दिल्ली । तिसर्‍या तिमाहीतील जीडीपीच्या चांगल्या आकडेवारीमुळे आणि आशियाई बाजारात दिलासा मिळाला असला तरी मार्च महिन्यात स्थानिक शेअर बाजारात चांगली सुरुवात झाली. सोमवारी सकाळी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज 494.87 अंक म्हणजेच 1.01 टक्के वाढीसह 49,594.86 पातळीवर ट्रेड करत होता. त्याचप्रमाणे निफ्टीही 153.70 अंक म्हणजेच 1.01 टक्क्यांच्या वाढीसह 14,682,90 च्या पातळीवर ट्रेड करीत होता. निफ्टीचे सर्व … Read more

कराड नगरपालिका : 134 कोटी 79 लाखांचा अर्थसंकल्प उपसूचना घेवून बहुमताने मंजूर; जनशक्ती अन् भाजपमध्ये गदारोळ

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड नगपरिषदेचे 2021- 2022 सालातील 134 कोटी 79 लाख 20 हजार रूपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. सत्ताधारी जनशक्ती विकास आघाडीने सूचविलेल्या उपसूचना स्विकारून अर्थसंकल्प बहुमताने मंजूर करण्यात आला. अर्थसंकल्पातील सूचना मांडल्यानंतर सभागृहात जनशक्ती, भाजप यांच्यात गदारोळ मांडला होता. नगराध्याक्षा रोहीणी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली अर्थसंकल्प सादर करण्यात आला. कोरोना पार्श्वभूमीवर आजची … Read more

निधी खर्च करण्यात सुद्धा ठाकरे सरकार अकार्यक्षम; अतुल भातखळकरांचा ठाकरे सरकारवर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | जीएसटी चे पैसे मिळत नसल्याचे रडगाणे गाऊन प्रत्येक वेळी केंद्र सरकारकडे बोट दाखविणाऱ्या ठाकरे सरकारने कोरोनाच्या महामारीत तरी अधिक कार्यक्षमता दाखवत नियोजनबद्ध विकासकामे करण्याची आवश्यकता होती, परंतु २०२० – २१ या वर्षीच्या राज्याच्या अर्थसंकल्पात नमूद एकूण तरतुदीपैकी केवळ ४५ टक्के निधी खर्च केला असून त्यातही धक्कादायक बाब म्हणजे एकूण वितरीत निधीच्या केवळ … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदी खासगीकरणावर म्हणाले की,”सरकारचे काम बिझनेस करणे नाही”

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सांगितले की, सरकारला व्यवसाय करण्यात कोणताही रस नाही. लोकांचे कल्याण आणि विकासाशी संबंधित प्रकल्पांवर सरकारचे लक्ष असले पाहिजे यावर त्यांनी भर दिला. गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाच्या अर्थसंकल्पात केलेल्या घोषणांवर ते एका वेबिनारमध्ये बोलत होते. पंतप्रधान म्हणाले की,”सरकारने हा व्यवसाय स्वत: चालविला पाहिजे, त्याचे मालक बनले … Read more