अजिंक्य रहाणेसाठी इंग्लंडचा दौरा करो या मरो असा असणार आहे, जाणून घ्या यामागचे कारण

Ajinkya Rahane

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अजिंक्य रहाणे हा भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार आहे. पण आता त्याच्यासाठी इंग्लंडचा दौरा करो या मरो असा असणार आहे. कारण त्याची या वर्षातील कसोटी सामन्यांमधील सरासरी २० देखील नाही आहे. त्यामुळे जर त्याने इंग्लंडमध्ये चांगली कामगिरी केली नाही तर त्याला याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. अजिंक्य रहाणेने या वर्षात … Read more

IPL 2021 मधून 30 खेळाडू बाहेर? ‘या’ टीमना बसणार मोठा फटका

ipl trophy

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – भारतीय क्रिकेट बोर्ड म्हणजेच बीसीसीआय उर्वरित आयपीएल युएईमध्ये घेण्याच्या तयारीत आहे. हि स्पर्धा १९ सप्टेंबर रोजी सुरु करण्यात येणार आहे तर 10 ऑक्टोबर रोजी फायनल मॅच होणार आहे. या उर्वरित सामन्यांत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियातील खेळाडू सहभागी होण्याची शक्यता फार कमी आहे. या अगोदर इंग्लंड क्रिकेट टीमचे व्यवस्थापकीय संचालक एश्ले जाईल्स … Read more

रमेश पोवार कोच झाल्यानंतर कर्णधार मिताली राजने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

mithali raj

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – काही दिवसांपूर्वी रमेश पोवार यांची भारतीय महिला क्रिकेट टीमचे कोच म्हणून दुसऱ्यांदा नियुक्ती करण्यात आली. याअगोदर रमेश पोवार यांना 2018 साली झालेल्या टी20 वर्ल्ड कपनंतर मिताली राज यांच्याबरोबर झालेल्या वादामुळे आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यामुळे आता तीन वर्षांनंतर पुन्हा एकदा कोच म्हणून परतलेल्या रमेश पोवार यांच्यासोबत मिताली राज … Read more

इंग्लंड दौऱ्यापूर्वी ऋषभ पंतला कपिल देव यांनी दिला ‘हा’ सल्ला

Rishabh Pant

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – यंदाचे वर्ष भारताचा विकेट किपर बॅट्समन ऋषभ पंत याच्यासाठी खूप चांगले गेले आहे. त्याने या वर्षात ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड विरुद्धच्या टेस्ट मालिकेत चांगली कामगिरी करत टीम इंडियाला विजय मिळवून देण्यात महत्वाची भूमिका निभावली होती. याबरोबर त्याने आयपीएलमध्ये दिल्ली कपिटल्सच्या संघाचे नेतृत्व करून सगळ्यांना प्रभावित केले आहे. आयपीएल स्पर्धा स्थगित होण्याअगोदर … Read more

खराब फॉर्ममध्ये राहुल द्रविडने दिला ‘हा’ सल्ला पृथ्वी शॉने केला खुलासा

rahul dravid and prithvi shaw

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – टीम इंडियाचा युवा फलंदाज पृथ्वी शॉ हा मागच्या आयपीएलमध्ये खराब फॉर्ममध्ये होता. आयपीएल नंतर त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात संधी मिळाली पण त्याला या संधीचे सोने करता आले नाही. त्याच्या या खराब फॉर्ममुळे त्याला टीम इंडियातून वगळण्यात आले. टीम इंडियातून वगळल्यानंतर पृथ्वी शॉने जोरदार पुनरागमन करत विजय हजारे ट्रॉफीत त्याने सर्वाधिक रन … Read more

टीम इंडियाचा ‘हा’ खेळाडू मानसिक दृष्ट्या अडचणीत,कोचने केला मोठा दावा

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – पुढील महिन्यात भारत आणि न्यूझीलंड वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल आणि इंग्लंडविरुद्धच्या पाच टेस्ट मॅचच्या सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. या दोन्ही सीरिजसाठी मयंक अग्रवाल याची दोन्ही टीममध्ये निवड करण्यात आली आहे. मागचे वर्ष मयंक अग्रवालसाठी खूप निराशाजनक गेले आहे. यामुळे टेस्ट टीमच्या अंतिम-11 खेळाडूंमध्ये मयंकला जागा मिळणे कठीण … Read more

न्यूझीलंडला कोहली, रोहित, पुजारापेक्षा ‘या’ खेळाडूची वाटते भीती

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – पुढील महिन्यात 18 ते 22 जून दरम्यान भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये इंग्लंडच्या साऊथम्पटन मैदानावर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल होणार आहे. या सामन्याअगोदर न्यूझीलंडचे बॉलिंग कोच शेन जुर्गेंसन यांनी टीम इंडियाबद्दल एक मोठे वक्तव्य केले आहे. त्यांना जेव्हा टीम इंडियाचा कोणता खेळाडू न्यूझीलंडसाठी डोकेदुखी ठरेल? असा प्रश्न तेव्हा त्यांनी विराट कोहली, … Read more

WTC मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या बॉलरमध्ये ‘या’ भारतीय बॉलरचा समावेश

Ball

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पुढील महिन्यात 18 ते 22 जून रोजी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल रंगणार आहे. आज आपण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमधले सर्वात यशस्वी बॉलर कोण आहेत त्यांची माहिती घेणार आहे. १. पॅट कमिन्स ( ऑस्ट्रेलिया ) ऑस्ट्रेलियन फास्ट बॉलर पॅट कमिन्स वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमधला सगळ्यात यशस्वी बॉलर ठरला आहे. … Read more

क्रिकेट विश्वातील रोमांचक आणि धमाकेदार अ‍ॅशेज कसोटी मालिकेचे वेळापत्रक जाहीर,जाणून घ्या

ashes series

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – क्रिकेट विश्वातील अ‍ॅशेज कसोटी मालिकाचे वेळापत्रक नुकतेच जाहीर झाले आहे. ह्या मालिकेची सर्व चाहत्यांना प्रतिक्षा लागून राहिलेली असते. हि मालिका सर्वात रोमांचक आणि धमाकेदार असते. ऑस्ट्रेलियाने या मालिकेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. हि मालिका वर्षाच्या अखेरीस होणार आहे. आज क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दोन्ही देशात होणाऱ्या पाच सामन्यांची तारीख आणि ठिकाणांची नावे … Read more

टीम इंडियाच्या ‘त्या’ मॅच फिक्सिंग आरोपांवर ICCने दिली ‘हि’ प्रतिक्रिया

Indian Cricket Team

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – टीम इंडियाच्या मॅच फिक्सिंगच्या आरोपांवर आयसीसीने महत्वपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे. भारत-इंग्लंड यांच्यामध्ये 2016 साली झालेली चेन्नईमधील टेस्ट तसेच भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात 2017 साली रांचीमध्ये झालेली टेस्ट या दोन टेस्टमॅचमध्ये फिक्सिंग झाल्याचा आरोप अल जजीराने याने 2018मध्ये केला होता. अल जजीराचा हा दावा आता आयसीसीने फेटाळून लावला आहे.तसेच अल जजीराने सादर केलेले … Read more