विना मास्कविरोधात आता मनपासोबतच पोलिसांची कारवाई, विना मास्क फिरणाऱ्या 165 जणांना दंड

औरंगाबाद | महापालिकेसोबतच आता पोलिसांनाही विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकाºयांनी केल्यानंतर मागील पाच दिवसांपासून कारवाई केली जात आहे. कारवाईतील हा संथपणा पाहता मंगळवारी पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांनी याबाबत सूचना केल्या. कारवाया वाढवा, जनजागृती करा, कारवाई करताना मास्कचेही वाटप करा असेही त्यांनी सर्व पोलीस निरीक्षक यांना सांगितले. दरम्यान सोमवारी विना मास्क … Read more

पॉझिटिव्ह रूग्ण एक हजारांपर्यंत गेल्याने शहरात २१ कोवीड केअर सेंटर सुरू करणार

औरंगाबाद | शहरात दररोज एक हजार पॉझिटिव्ह रूग्ण आढळून येत असल्याने चिंतेत अधिकच भर पडली आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह रूग्णांवर कुठे उपचार करावेत, असा प्रश्न महापालिका प्रशासनाला पडला असून, युध्दपातळीवर २१ कोवीड केअर सेंटर सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले. त्यातील ९ केंद्रे सुरूही झाली आहेत. आजा सुरू केलेले केंद्र दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत हाउसफुल्ल होत आहे. दररोज … Read more

रुग्णांना कुठलीही असुविधा होता कामा नये, विभागीय आयुक्तांनी टोचले मनपा अधिकाऱ्यांचे कान

औरंगाबाद | औरंगाबादेत गेल्या काही दिवसांपासून कोविड सेंटरमधील असुविधा संबंधी सातत्याने वृत्त प्रकाशित होत आहे. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी मेल्ट्रोन व एम आय टी येथे सुरू केलेल्या कोविड सेंटर ला सोमवारी अचानक भेट दिली. यावेळी सर्व सुविधांचा आढावा घेऊन, रुग्णांना कुठल्याही असुविधा होता कामा नये. अशा शब्दात त्यांनी मनपा डॉक्टर व अधिकाऱ्यांचे कान टोचले असल्याचे … Read more

बीड बायपास रुंदीकरण मोहिमेत ९ मालमत्तांवर हातोडा, मनपा अतिक्रमण विभागाची कारवाई

औरंगाबाद | बीड बायपास रस्ता रुंदीकरण मोहिमेअंतर्गत सोमवारी ९ मालमत्तांवर हातोडा चालविण्यात आला. मनपा अतिक्रमण विभागाच्या वतीने ही कारवाई करण्यात आली. गेल्या काही वर्षांपासून बीड बायपास रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. या रस्त्यावर अपघात होऊन अनेकांना आपला जीव गमावला आहे. यामुळे रस्ता रुंदीकरण करण्यात यावे अशी जोरदार मागणी परिसरातील नागरिकांनी केली होती. सुमारे वर्षभरापूर्वी बऱ्याच … Read more

दोन दिवसात वसाहतींचे सर्वेक्षण करून कंटेनमेंट झोन तयार करणार ; केंद्रीय समितीच्या सूचनेनंतर मनपाचा निर्णय

auranagabad

औरंगाबाद : कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय समिती शहरात आली आहे या समितीच्या सूचना प्रमाणे येत्या दोन दिवसात वसाहतींचे सर्वेक्षण करून कंटेनमेंट झोन तयार केले जाणार असून त्यांना शीलहि केले जाणार आहे. अत्यावश्यक सेवा संचालक तथा केंद्रीय प्रथम प्रमुख डॉ.रवींद्रन यांच्या पथकाने शहर आणि जिल्ह्यातील करुणा आजाराचा आढावा घेतला.याच शहरात गेल्या वर्षी रुग्ण वाढत असताना … Read more

खासदार जलील यांच्या सांगण्यावरून मनपाने शेजाऱ्याचे अनधिकृत बांधकाम पाडल्याची चर्चा

औरंगाबाद | खासदार इम्तियाज जलील यांच्या कार्यालयाशेजारी सुरू असलेले अनधिकृत बांधकाम मनपा अतिक्रमण पथकाच्या वतीने काढण्यात आले. पूर्व नोटीस देऊन देखील संबंधितांनी खुलासा न केल्याने बांधकाम काढण्यात आल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. मात्र खासदार जलील यांच्या संगण्यावरूनच ही कारवाई झाल्याची खमंग चर्चा शहरभर सुरू होती. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात खासदार जलील यांच्या कार्यालयाला खेटूनच मतीन खान … Read more

स्वाब चे नमुने घेण्यासाठी औरंगाबाद मनपाकडे टेस्ट किट नाहीत; नगरसेवकाचा आरोप

औरंगाबाद प्रतिनिधी | समतानगर येथे कोरोणाचे रुग्ण सापडल्यानंतर तेथील ८० पेक्षा अधिक नागरिकांना समाज कल्याणच्या वसतिगृहातिल अलगीकरण कक्षात ठेवण्यासाठी आणण्यात आले आहे. परंतु प्रशासनातर्फे त्यांची कोणतीच सोय करण्यात येत नसल्याचे दिसून येत आहे. सकाळपासून त्यांना जेवन नसून पिण्याचे पाण्याची सोय सुद्धा नाही. ते होस्टेल प्रांगणातच बसलेले असल्याचे दिसून आले आहे. यावर स्थानिक नगरसेवक अशफाक कुरेशी … Read more

कोरोनाला फाट्यावर मारुन औरंगाबाद मनपाची ४०० कर्मचाऱ्यांची बैठक

Aurangabad Mahanagarpalika

औरंगाबाद प्रतिनिधी | राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी निवडणुकीचे कामकाज थकीत ठेवावे असे आदेश दिले. मात्र या आदेशानंतरही औरंगाबाद महापालिकेच्या निवडणूक विभागाने कामकाज सुरू ठेवले आहे. बुधवारी सायंकाळी सहा वाजता मौलाना आझाद संशोधन केंद्रात ४०० पेक्षा अधिक कर्मचार्‍यांची बैठक मनपाकडून आयोजित करण्यात आल्याचे समजत आहे. मतदार याद्या तयार करण्यासाठी सदर बैठक बोलावण्यात आली होती. कोरोनाच्या भीतीमुळे … Read more

औरंगाबाद मनपा उपमहापौर विजय औताडे यांनी दिला तडकाफडकी राजीनामा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अभिनंदन ठरावावरून औरंगाबाद महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शिवसेना-भाजप नगरसेवकांमध्ये आज जोरदार खडाजंगी झाली. राज्यातील जनतेने महायुतीला कौल दिलेला असताना शिवसेनेने मात्र अभद्र आघाडी करून  मुख्यमंत्री बनविला, असा चिमटा भाजप नगरसेवकांनी काढताच आम्हाला संस्कार शिकवू नका, असे सांगत शिवसेनेने भाजपवर प्रतिहल्ला केला.  मात्र जनता आम्हाला जाब विचारते अस सांगत  उपमहापौर विजय औताडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.