Take a fresh look at your lifestyle.
Browsing Tag

दिल्ली हिंसाचार

सर्वसामान्यांना बसला धक्का ! पुन्हा एकदा वाढली डिझेलची किंमत, नवीन दर जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । डिझेलच्या किंमतीत सातत्याने वाढ होत असल्याने सध्या सर्वसामान्यांच्या अडचणीत वाढ होत आहे. सरकारी ऑईल मार्केटिंग कंपन्या HPCL, BPCL, IOC ने शुक्रवारी पुन्हा एकदा…

दिल्ली हिंसाचारा दरम्यान जखमींवर उपचार करणाऱ्या डॉक्टवरही पोलिसांनी केला गुन्हा दाखल

नवी दिल्ली । दिल्ली पोलिसांनी फेब्रुवारी महिन्यात उत्तर-पूर्व दिल्लीत उसळलेल्या हिंसाचार प्रकरणात आपली चार्जशीट दाखल केली आहे. कमालीची बाब म्हणजे, या चार्जशीटमध्ये एका डॉक्टरच्या नावाचा…

जस्टीस मुरलीधर यांच्या निरोप समारंभात वकिलांची एकच गर्दी; दिल्ली दंगलीच्या सुनावणीवेळी झाली होती…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्लीत उफाळलेल्या हिंसाचार प्रकरणी दिल्ली पोलिसांना धारेवर धरणारे दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायधीश एस. मुरलीधर यांची पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात बदली करण्यात…

लोकसभा अध्यक्षांची काँग्रेसच्या ७ खासदारांवर निलंबनाची कारवाई, ‘हे’ आहे कारण..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून दिल्ली हिंसाचारासंबंधी चर्चा करण्याच्या मुद्द्यावरून लोकसभेत आजही गदारोळ कायम राहिला. या दरम्यान आज लोकसभा सभापती ओम बिर्ला…

संसदेतील गदारोळामुळे अध्यक्ष ओम बिर्ला दुसर्‍या दिवशीही राहिले लोकसभेत गैरहजर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्ली हिंसाचारासंबंधी सभागृहात चर्चा करण्याच्या मुद्द्यावरून लोकसभेत अजूनही गदारोळ सुरु आहे. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला सभागृहात विरोधी पक्षांकडून होत असलेला गोंधळ…

राहुल गांधींनी केला दिल्ली हिंसाग्रस्त भागाचा दौरा; म्हणाले..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी बुधवारी संध्याकाळी हिंसाचारग्रस्त उत्तर-पूर्व दिल्लीतील ब्रिजपुरी भागाचा दौरा केला. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात पक्षाचे ज्येष्ठ…

दिल्ली हिंसाचार: ‘त्या’ जवानाचे घर आता BSF बांधणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्ली हिंसाचारात अनेकांच्या घरांना दंगेखोरांनी आगीच्या हवाली केलं. या हिंसाचाराच्या आगीत देशाच्या सीमेवर तैनात बॉर्डर सिक्युरिटी फोर्सच्या एका जवानाचे घर सुद्धा…

दिल्ली हिंसाचार: सलग ४ दिवस जळत राहिली राजधानी,पोलिसांना आले तब्बल 13,200 कॉल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्लीतील हिंसाचार थांबला आहे. ईशान्य दिल्लीतील हिंसाचारात आतापर्यंत 42 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 200 पेक्षा जास्त जखमी जीटीबी रुग्णालयात दाखल आहेत. दिल्ली पोलिस…

दिल्ली हिंसाचार: काँग्रेस नेत्यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट, अमित शहांना पदावरून हटवण्याची केली…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्ली हिंसाचाराबाबत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह काँग्रेसच्या अन्य वरिष्ठ नेत्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना निवेदन…

दिल्लीत शांतता राखण्याची जबाबदारी सरकारचीच- भैय्याजी जोशी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून दिल्लीत झालेल्या भीषण हिंसाचारावर आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरचिटणीस सुरेश भैय्याजी जोशी यांनी महत्वाचं विधान केलं आहे.…