आत्मनिर्भर पॅकेज 1 आणि 2 चा प्रोग्रेस रिपोर्ट सादर करताना अर्थमंत्री म्हणाल्या,”कामगार आणि शेतकर्‍यांना झाला मोठा फायदा”

नवी दिल्ली । कोरोना संकटात बिघडणारी अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी सरकार आणखी एक मदत पॅकेज जाहीर करीत आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, अलिकडील आकडेवारीमुळे अर्थव्यवस्थेत सुधारणा होण्याची चिन्हे दिसत आहेत. येत्या काळात अर्थव्यवस्थेत वेगवान रिकव्हरी होईल. सरकारने आत्मनिर्भर भारत 3.0 ची घोषणा केली आहे. नवीन रोजगार निर्माण व्हावे यासाठी आत्मनिर्भर भारत रोजगार योजना … Read more

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या-“अर्थव्यवस्थेत चांगली रिकव्हरी झाली आहे”

Nirmala Sitaraman

नवी दिल्ली । केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण दिवाळीच्या अगोदर माध्यमांना संबोधित करत आहेत. आज सर्वप्रथम त्या म्हणाल्या की, अर्थव्यवस्था सुधारत आहे. मूडीजने 2020 आणि 2021 या कॅलेंडर वर्षातील भारताच्या जीडीपी वाढीचा अंदाज देखील वाढविला आहे. आजच्या पत्रकार परिषदेत केंद्र सरकार नवीन प्रोत्साहन पॅकेज (New Stimulus Package) जाहीर करेल. काही दिवसांपूर्वी मंत्रिमंडळाने प्रोडक्शन-लिंक्ड इन्सेन्टिव्स (PLI – … Read more

मार्च 2021 पर्यंत सर्व खाती आधारशी करा लिंक, केंद्रीय अर्थ मंत्र्यांनी कोणत्या सूचना दिल्या आहेत ते जाणून घ्या

नवी दिल्ली । जर आपण आपल्या बँक खात्यास आधार (bank account aadhaar link) जोडलेला नसेल तर आजच करा. मंगळवारी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बँकांना 31 मार्च 2021 पर्यंत सर्व खाती ग्राहकांच्या आधार कार्डशी (Aadhaar Card) जोडली असल्याचे सुनिश्चित करण्यास सांगितले. त्या म्हणाल्या की, आर्थिक समावेशाची प्रक्रिया अद्याप संपलेली नाही आणि बँकांना ती पुढे घ्यावी लागेल. … Read more

CAIT ने अ‍ॅमेझॉनवर एफडीआय पॉलिसी आणि FEMA च्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप केला

नवी दिल्ली । कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (Confederation Of All India Traders) या व्यापार्‍यांच्या संघटनेने Amazon या ई-कॉमर्स क्षेत्राची प्रमुख कंपनी वर एफडीआय पॉलिसी (FDI policy) आणि विदेशी विनिमय व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन (Foreign Exchange Management Act) केल्याचा आरोप केला. आहे. नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप कॅट (CAIT) म्हणाले की Amazon ने भारतात मल्टी-ब्रँड रिटेल कार्यक्रम … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 नोव्हेंबरला होणाऱ्या राउंडटेबल समिटमध्ये जगातील टॉप GII ला संबोधित करणार

नवी दिल्ली । कोरोनाशी दोन करत असतानाच भारताने प्रत्येक क्षेत्रात आत्मनिर्भरतेचा मार्ग स्वीकारला आहे. जागतिक गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी केंद्रातील मोदी सरकार (Modi Government) अनेक सुविधा देत आहे. गुंतवणूकदारांना भारतीय बाजारपेठेकडे खेचण्यासाठी केंद्र सरकारही नियम व कायद्यांमध्ये बदलही करीत आहे. आत्मनिर्भर भारत अभियानाला धार देण्यासाठी देशामध्ये जास्तीत जास्त परदेशी गुंतवणूक आणणे आवश्यक आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र … Read more

FM निर्मला सीतारमण म्हणाल्या-“अर्थव्यवस्थेत सुधारणा होण्याची चिन्हे आहेत, परंतु जीडीपी वाढ यंदा नकारात्मक असेल”

नवी दिल्ली । अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सीईआरए सप्ताहाच्या इंडिया एनर्जी फोरमला संबोधित करतांना मान्य केले की आर्थिक वर्ष 2020-21 मधील देशाचा जीडीपी विकास दर नकारात्मक आहे. मात्र, त्यांनी यावेळी असेही सांगितले की, आता भारतीय अर्थव्यवस्थेत सुधारणा होण्याची चिन्हे आहेत. त्या म्हणाल्या की,2020-21 च्या पहिल्या तिमाहीत अर्थव्यवस्थेमध्ये 23.9 टक्क्यांची घसरण नोंदली गेली आणि त्यामुळे संपूर्ण … Read more

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी आज बैठक, मदत पॅकेजेसबाबतचा निर्णय होणे शक्य

नवी दिल्ली । अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत सायंकाळी साडेसहा वाजता महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. सीएनबीसी आवाजला स्रोतांकडून मिळालेल्या माहितीनुसार या बैठकीत देशाच्या आर्थिक परिस्थितीवर चर्चा होईल. 20 लाख कोटी रुपयांच्या मदत पॅकेजचे किती निर्णय लागू करण्या आलेले आहेत आणि त्यांचा काय परिणाम दिसून येतो आहे, यावर चर्चा होणार असल्याचे सूत्रांचे … Read more

दिवाळीपूर्वी लाखो सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राकडून आणखी एक भेट! गेल्या 10 दिवसात केल्या 15 हजार कोटींच्या 4 मोठ्या घोषणा

नवी दिल्ली । केंद्र सरकारने गेल्या 10 दिवसात 4 मोठ्या घोषणा केल्या आहेत. या अंतर्गत केवळ सरकारीच नव्हे तर खासगी कर्मचार्‍यांनाही याचा लाभ मिळणार आहे. जेथे 30 लाख सरकारी कर्मचार्‍यांना बोनस (Bonus) जाहीर करण्यात आला आहे. त्याचबरोबर यापूर्वी एलटीसी (LTC) कॅश व्हाउचर योजनेचा लाभ सरकारी तसेच खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनाही देण्याची घोषणा केली गेली. त्याचबरोबर आता … Read more

सरकार कधीही करू शकते तिसऱ्या मदत पॅकेज बाबतची घोषणा, यावेळी आपल्यासाठी काय विशेष असेल ‘हे’ जाणून घ्या

नवी दिल्ली । केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार कोणत्याही वेळी तिसर्‍या मदत पॅकेजची घोषणा करू शकते. आर्थिक व्यवहार सचिव तरुण बजाज यांनी सांगितले की, याचा उल्लेख एक दिवसांपूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केला होता. लॉकडाउननंतर एकीकडे इतर क्षेत्रातही रिकव्हरी झाली आहे, परंतु लोकं अजूनही प्रवास आणि खाण्यापिण्याबाबत संभ्रमात आहेत. या नवीन पॅकेजमध्ये रोजगाराच्या (Employment) संधी निर्माण … Read more