पाण्याचे दुर्भिक्ष : जायकवाडी धरणातून पाणी सोडण्यासाठी तहानलेल्या नागरिकांची मागणी

Untitled design

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे पाथरी तालूक्यातील गोदावरी नदीवर उभारण्यात आलेल्या मुदगल बंधाऱ्यात यावर्षी पुर्ण क्षमतेने पाणी आडवण्यात आले होते. याच पाण्यावर आजुबाजुच्या परीसरातील शेती व नागरीकांची तहान भागत आहे परंतू दिवसें दिवस वाढत्या तापमानाने होणाऱ्या बाष्पीभवना बरोबरच प्रचंड उपशाने पाणी झपाट्याने कमी होत गेल परिणामी मुदगल बंधारा कोरडाठाक पडला असुन केवळ मृतसाठा शिल्लक राहीला … Read more

धक्कादायक ! वीज कोसळून ४० शेळ्या आणि दोन मेंढपाळ जागीच ठार

Untitled design

परभणी प्रतिनिधी | गजानन घुमरे  जोरदार वादळी वाऱ्यासह विजेचा कडकडाटात झालेल्या अवकाळी पाऊसात झाडावर वीज कोसळून दोघा मेंढपाळांसह ४० शेळ्यांचा जागीच मृत्यू झाला तर एक जन गंभीर जखमी झाल्याची घटना पाथरी तालूक्यातील अंधापूरी शिवारात सोमवार १५ एप्रील रोजी सायंकाळी साडे सहाच्या  सुमारास घडली असुन जखमी वर परळी येथे उपचार सुरू आहेत. मागील चार दिवसापासुन वातावरणात … Read more

राजेश विटेकरांचा प्रत्यक्ष गाठीभेटींच्या प्रचारावर भर 

Untitled design

परभणी |प्रतिनिधी  परभणी लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार राजेश  विटेकर यांनी मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी घेण्यावर भर दिला आहे. तर जनता आपल्या पाठीशी असल्याचे म्हणत त्यांनी विजयाचा विश्वास देखील व्यक्त केला आहे. राजेश विटेकारांनी आज गंगाखेड तालुक्यातील राणीसावरगाव येथे प्रचार फेरी काढून मतदारांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत गंगाखेड मतदारसंघाचे आमदार डॉ. मधुसुधन केंद्रे देखील उपस्थित … Read more

धनंजय मुंडे हे तोडपाणीकरणारे नेते :पंकजा मुंडे

Untitled design

जिंतूर |प्रतिनिधी  लोकसभा निवडणुकीचा प्रचार जसा अंतिम टप्प्यात येवू लागला आहे तसे आरोप प्रत्यारोपाचे रण अधिकच वेगाने तापू लागले आहे. विरोधी पक्ष नेते  धनंजय मुंडे  हे तोडपाणी करणारे नेते आहेत असा घाणाघाती आरोप ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केला आहे. त्या परभणी  लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार संजय जाधव यांच्या प्रचारार्थ घेतल्या गेलेल्या … Read more

परभणीत हळद उत्पादन निम्याने घटले

Untitled design T.

परभणी प्रतिनिधी / जिल्हात कापूस पिकाला पर्याय म्हणून अनेक शेतकरी हळद पिकाकडे वळले होते . परंतू यंदा भयान दुष्काळी स्थितीमुळे हळद पिकाला पक्वतेच्या अवस्थेतच पाणी कमी पडत गेल्याने हळद उत्पादनात ५० टक्क्यांहून अधिक घट झाली असुन सध्या जिल्हात हळद काढणी सुरू आहे. मात्र एकरी ४० ते ५० क्विंटल चा उतारा येत असल्याने हळदीवर आशा ठेवून … Read more