कुडाळ आऊट पोस्ट ला लागलेले हप्तेखोरीचे ग्रहण कधी संपणार ?

सातारा प्रतिनिधी | जावली तालुक्यांतील कुडाळ पोलीस आऊटपोस्टला हप्त्याचे ग्रहण लागले असुन वरीष्ठ अधिकार्याचा वरदहस्त असल्यामुळे सर्वसामान्यानी तक्रार करुन देखील “आपण सगळे भाऊ मिळुनवाटुन खाऊ “ अशी अवस्था जावली तालुक्यांतील पोलीस दलाची झाली आहे . तालुक्यांत अवैध्य वाळु वाहतुक , मटका , अवैध्य दारु विक्रीत कुडाळ आऊटपोस्टच्या पोलीस अधिकार्याने मलई काढत भरभराटी करुन घेतली . … Read more

धक्कादायक ! ३ महिन्यात एकाच नववधूने केली तब्बल ९ लग्ने

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात काही महिन्यांपूर्वी कोरोनामुळे सगळीकडे लॉकडाउन झाले होते. देशातील अनेका नवीन जोडप्यांची अगदी साध्या पद्धतीने आपले विवाह पार पाडले आहेत. भोपाळ सुद्धा अनेकांनी आपली लग्न साध्या पद्धतीनेच उरकण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु यातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एकाच नववधुने जवळपास लॉक डाउन च्या कळत तब्बल ९ लग्न केली आहेत. … Read more

पत्नी माहेरी जाताच २१ वर्षीय प्रेयसी सोबत युवकाची आत्महत्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । छत्तीसगड मधील सुरगंज जिल्यातील दोन मुलाचा बाप असलेला आणि त्याची २१ वर्षाची प्रियसी यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. सरगुजा जिल्ह्यामधील गव्ह्ज गावात राहणारे विनोद हे दोन मुलांचे वडील होते.त्याचे आणि त्याच्या बायकोचे एकमेकांशी अजिबात जमत नव्हतं म्हणून काही दिवसांपूर्वी त्यांची बायको आपल्या दोन्ही मुलांना सोबत घेऊन आपल्या माहेरी निघून गेली. त्यानंतर … Read more

आदित्य ठाकरेंचा उल्लेख का होतोय बेबी पेंग्विन ? काय आहे प्रकरण?

मुंबई| ठाकरे सरकारची तुलना मुघल राजाशी केल्याने एका सोशल मीडिया युजरविरोधात मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समीत ठक्कर या मुंबईतील एका यूजर ने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासहित पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यावरही टीका केली आहे. १ जुलै रोजी करण्यात आलेल्या या ट्विटमध्ये त्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा उल्लेख हा नव्या काळातील औरंगजेब असा केला असून … Read more

राष्ट्रवादीच्या नेत्याच्या खुनाचा २४ तासांच्या आत छडा; पाच जणांना अटक

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे कुपवाड एमआयडीसी मध्ये काल शुक्रवारी भर दुपारी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याच्या खुनाचा उलगडा २४ तासाच्या आत करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला यश आलं आहे. पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून निलेश गडदे याने त्यांच्या मित्रांसमावेश थरारक पाठलाग करून निर्घृणपणे दत्तात्रय पाटोळे यांचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या … Read more

घराच्या बांधकामात अडथळा निर्माण करणाऱ्या शेजाऱ्याच्या त्रासाला कंटाळून महिलेची आत्महत्या…

औरंगाबाद प्रतिनिधी | फ्लॅटचे बांधकाम सुरू असताना शेजाऱ्यांकडून सतत येणाऱ्या व्यत्ययाला आणि मानसिक त्रासाला कंटाळून एका महिलेने आत्महत्या केली आहे. ही घटना बाबा पेट्रोल पंम्प जवळील म्हाडा कॉलनी येथे घडली. उषा विजय गायकवाड असे मृत महिलेचे नाव आहे. ओढणीच्या सहाय्याने या महिलेने गळफास घेतला. एक वर्षापासून गायकवाड यांच्या फ्लॅटचे बांधकाम सुरु आहे. त्यांना जवळच राहणारे … Read more

मलाही वडिलांसारखे पोलिसांत जायचे आहे; शहीद  CO  देवेंद्र मिश्रा यांच्या मुलीची प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। उत्तरप्रदेश मधील कानपुर येथे नुकतीच एका गुन्हेगाराला पकडायला गेलेल्या पोलिसांच्यावर गोळीबार झाला होता. यामध्ये ८ पोलीस शहीद झाले आहेत. या चकमकीत सीओ देवेंद्र मिश्रा शहीद झाले आहेत. एका वृत्तवाहिनीवर त्यांची मुलगी वैष्णवी हिने आपल्यालाही वडिलांसारखे पोलिसात जायचे आहे असे सांगितले आहे. या घटनेने आपल्याला खूप वाईट वाटले असून आता माझाही वडिलांसारखे पोलिसात … Read more

फेसबुक वर बदनामीकारक जातीयवादी पोस्ट; एकावर गुन्हा दाखल

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे फेसबुक वरील वॉलवर विशिष्ट धर्माविरुद्ध बदनामीकारक पोस्ट टाकणे एका पक्षाच्या ता. उपाध्यक्षाला चांगलेच महागात पडले असून याप्रकरणी संबंधित व्यक्तीवर पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. फेसबुक समाज माध्यमावर बाळू कोल्हे पाटील नावाने अकाउंट चालवणाऱ्या एका राष्ट्रीय पक्षाचा पाथरी तालुका उपाध्यक्ष असणाऱ्या व्यक्तीने शुक्रवार दुपारी दोन ते पाच च्या दरम्यान … Read more

गेल्या २४ तासात राज्यातील ६७ पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा

मुंबई । भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्यानं आणखी वाढ होत असताना राज्यातही कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ पाहायला दिसत आहे.कोरोनाच्या लढ्यातील योध्ये वैद्यकीय कर्मचारी, पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना देखील कोरोनाची लागण होत आहे. दरम्यान, कोविड-१९ची चाचणी केलेल्या ६७ पोलिसांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे पोलीस दलात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, आतापर्यंत ५९ पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे नोंद … Read more

महाराष्ट्रातील या शहरात उद्यापासून कडक संचारबंदी 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील कोरोनाची स्थिती पाहून केंद्र सरकारने ३० जूनपर्यंत संचारबंदी वाढविली असून नियम शिथिल केले आहेत. मात्र देशातील पर्यायाने राज्यातील रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढते आहे. म्हणून आता राज्य सरकारने भिवंडी शहरात कडक संचारबंदी जाहीर केली आहे. राज्यात ‘मिशन बिगिन अगेन’ अंतर्गत संचारबंदीचे नियम शिथिल करून राज्यतील अर्थव्यस्था पूर्वपदावर आणण्यासाठी कामकाज सुरु करण्यात आले … Read more