१२ मे साठी रेल्वेचे तिकिट कसे काढायचे? जाणुन घ्या संपुर्ण प्रक्रिया

नवी दिल्ली | लाॅकडाउनमध्ये बंद असणारी भारतीय रेल्वे आता मंगळवार पासून पुन्हा सुरु होणार आहे. यामुळे देशाच्या विविध भागांत अडकलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र रेल्वेचे तिकिट कसे काढायचे याबाबत अनेकांच्या मनात शंका आहे. त्याबाबत आता IRCTC ने खूलासा केला असून तिकिट विक्री उद्या सोमवार, १‍१ मे पासून सुरु होणार आहे. रेल्वेचे तिकिट बुक … Read more

गुड न्युज! मंगळवारपासून पेसेंजर ट्रेन सुरू होणार; भारतीय रेल्वेने घेतला मोठा निर्णय

नवी दिल्ली  | गेल्या दीड महिन्यापासून देशात लॉक डाऊन सुरू आहे. रेल्वे आणि विमानसेवा ही बंद असल्याने नागरिक घरात बसून आहेत. मात्र लॉकडाऊन कायम असताना नागरिकांना एक मोठा दिलासा मिळाला आहे. त्याला कारण ही तसेचं आहे. भारतीय रेल्वेने पॅसेंजर ट्रेन्स सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे 12 मे म्हणजे येत्या मंगळवारपासून भारतीय पेसेंजर ट्रेन सुरू … Read more

आज पासून बँक, ATM, PF च्या नियमांत ‘हे’ मोठे बदल! जाणुन घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील लॉकडाउन १७ पर्यंत वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. सध्याच्या वातावरणाचा थेट परिणाम सामान्यांच्या आर्थिकतेवर पडत आहे. अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचे आदेश दिले आहेत. मात्र ज्यांचे पोट तळहातावर आहे अशांना लॉकडाउनमुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. कोरोनामुळे देश लॉकडाउन असण्याला आता पाहता पाहता १ मी उजाडला … Read more

१२ ऑगस्ट पर्यंतची बुक झाली ४५ हजार रेल्वे तिकिटे; ३ मे नंतर ट्रेन सुरु होणार?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय रेल्वेमध्ये दुसरा लॉकडाऊन जाहीर झाल्याच्या दिवशी म्हणजे १४ एप्रिलपासून तिकिटांचे बुकिंग थांबविण्यात आले आहे. त्यावेळी १२ ऑगस्टपर्यंत सुमारे ४५ लाख रिजर्वेशन तिकिटे बुक होती.रेल्वेचे एडव्हान्स रिजर्वेशन पीरियड एआरआरपी १२० दिवस आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दररोज कोरोनाची सुमारे १५०० नवीन प्रकरणे समोर येत आहेत आणि देशभरात कोरोना संक्रमित रूग्णांची संख्या ३०,००० … Read more

ट्रेन चालू करण्याबाबत रेल्वेचा स्पेशल प्लान? लागू होऊ शकतात हे ५ नवे नियम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय रेल्वेने ३ मे पर्यंत आपल्या सर्व प्रवासी गाड्या रद्द केलेल्या आहेत. इतकेच नाही तर ३ मे नंतर करण्यात येणारे रेल्वेचे रक्षणही थांबविले आहे.रेल्वे प्रवाशांना हा संदेश पाठविणे हे त्यामागचा उद्देश आहे. ४ मे नंतर लोकांनी कोणताही अंदाज वर्तवू नये किंवा रेल्वे स्थानकांकडेही जाऊ नये.लॉकडाउननंतर जेव्हा कधी गाड्या सुरु होतील तेव्हा … Read more

भारतीय रेल्वेने तयार केलेत तब्बल ८० हजार आइसोलेशन बेड!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने गुरुवारी कोरोना विषाणूची माहिती देताना असे सांगण्यात आले की आतापर्यंत या विषाणूची पुष्टी होणारी संख्या ५७३४ वर पोहोचली आहे. त्याच वेळी ४७३ लोक यातून पूर्णतः बरे झाले आहेत. संयुक्त सचिवांनी सांगितले की गेल्या एका दिवसात ५४० नवीन प्रकरणे आणि ७६ मृत्यूची नोंद झाली आहे. या विषाणूमुळे आतापर्यंत … Read more

१५ एप्रिलपासून पुन्हा सुरु होऊ शकते रेल्वे, ४ तास अगोदर पोहोचावे लागणार स्टेशनवर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लॉकडाऊनमुळे बंद असलेल्या रेल्वे गाड्यांचे कामकाज १५ एप्रिलपासून पुन्हा एकदा सुरू होऊ शकेल. भारतीय रेल्वेने रेल्वेचे कामकाज पुन्हा सुरू करण्यासाठी आवश्यक प्रोटोकॉल तयार केले आहेत. नव्या प्रोटोकॉलअंतर्गत प्रवाशांना रेल्वेच्या निर्धारित वेळेच्या चार तास आधी रेल्वे स्थानक गाठावे लागेल. रेल्वे स्थानकात प्रवेश करण्यापूर्वी सर्व प्रवाश्यांची थर्मल स्क्रीनिंग करण्यात येईल. केवळ थर्मल स्क्रिनिंग … Read more

‘या’ दिवशी होणार रेल्वे तिकीट बुकिंगला सुरुवात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोनाच्या पार्श्वभुमीवर बंद करण्यात आलेल्या रेल्वेच्या बुकिंगला १५ एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. आयआरसीटीसी अँप आणि वेबसाईटवर १५ एप्रिलपासून प्रवासाची तिकिटं उपलब्ध असणार आहेत. करोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी २४ मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात २१ दिवसांसाठी लॉकडाउन जाहीर केला. लॉकडाउनच्या कालावधीत करोनाचा संसर्गाचा धोका लक्षात घेऊन संपूर्ण देशात भारतीय रेल्वेने आपली … Read more

500 हून अधिक रेल्वे गाड्या केल्या रद्द; घराबाहेर पडण्यापूर्वी चेक करा लिस्ट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशभरात कोरोना विषाणूचा फैलाव होण्याचा धोका लक्षात घेता तसेच प्रवाशांची संख्या अत्यल्प झाल्याने खबरदारी म्हणून भारतीय रेल्वेने अनेक रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत. रद्द केलेल्या गाड्यांमध्ये एक्सप्रेस, प्रवासी गाड्या व काही विशेष गाड्यादेखील रद्द करण्यात आल्या आहेत. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार आज ५२४ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यात जन … Read more

भारतीय रेल्वेने शेअर केला महिला ‘कुली’चा फोटो, वरुण धवन असा झाला रिऍक्ट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आंतरराष्ट्रीय महिला दिन 2020 अवघ्या काही दिवसांवर (८मार्च) आहे. अलीकडेच रेल्वे मंत्रालयाने ‘महिला कुली’ बद्दल एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी काही महिला महिला कुलींचे फोटो शेअर केले असून यावर बॉलिवूड अभिनेता वरुण धवनने दिलेली रिएक्‍शन सध्या ट्विटरवर चांगलीच व्हायरल झाली आहे. रेल्वे मंत्रालयाद्वारे केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी ३ महिला कुलींचे … Read more