अमरावती मधील कहाणी : कोरोनाच्या काळात शेवटी मृत्यूचं जिंकला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना ची दिसून येते आहे. अनेक जिल्यांमध्ये प्रशासकीय अधिकारी तसेच अनेक स्थानिक सामाजिक कारकर्ते सुद्धा कोरोनाच्या संकटकाळी लोकांची मदत करत आहेत. पण कोरोना मात्र काही संपत नाहीत लोक अक्षरश कंटाळून गेले आहेत. अमरावती मध्ये राहत असलेल्या आईच्या बाबतीत अशीच घटना घडली तिच्यावर शेवटी … Read more

६५ वर्षीय कलाकारांच्या कामावर बंदी ;राज्य सरकारच्या ‘या’ निर्णयावर जेष्ठ अभिनेत्रीने उठवला आवाज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या दिवसापासून देशात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. त्यामुळे अनेक उदयोग धंदयावर अनेक दूरगामी परिणाम झाले आहेत. लॉकडाउनच्या काळात अनेक चित्रीकरण सुद्धा बंद होत. परंतु लॉकडाउनच्या काळात बंद पडलेल्या चित्रपट व मालिकांच्या चित्रीकरणास सरकारने अखेर परवानगी दिली आहे. परंतु या परवानगीमध्ये महाराष्ट्र सरकारने एक अट घातली आहे. ६५ वर्षांवरील कलाकारांना शूटिंगमध्ये समावेश … Read more

जर आपण येथे आपली बचत जमा करत असाल तर 31 जुलैपूर्वी पूर्ण करा ‘हे’ काम; मिळेल Tax Savings मध्येही सूट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर आपण आपले किंवा आपल्या मुलांचे भविष्य सुरक्षित करू इच्छित असाल तर पब्लिक प्रोव्हिडंट फंड (पीपीएफ) किंवा सुकन्या समृद्धि योजना (एसएसवाय – सुकन्या समृद्धि योजना) हा आपल्यासाठी एक चांगला पर्याय असू शकतो. सर्वात महत्वाची बाब म्हणजे आपण जर 31 जुलैपूर्वीच त्यामध्ये गुंतवणूक केली तर आपण केंद्र सरकारने दिलेल्या विशेष सवलतीचा देखील … Read more

कौतुकास्पद !!! चहा विकणाऱ्या मुलास पोलीस कर्मचाऱ्याने केली मदत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाच्या महामारीत काळात देशातील पोलीस प्रशासनाने महाराष्ट्रात कोरोनाच्या काळात राज्यातील पोलीस शिपायांनी महत्वाची कामगिरी बजावली होती. त्याच वर्दीतल्या लोकांकडून अनेकांना मदतीचा हात ही मिळाला होता. पोलीस दलाने या काळात अत्युच्य असे धैर्याचे काम केले आहे.पोलीस वर्दीतली माणुसकी अनेक वेळा पाहायला मिळाली आहे. अनेक वेळेला कोण्या आजीला दवाखान्यात घेऊन जाणारा, आजोबाला आपला … Read more

भारताकडून चीनला आणखी एक फटका; केंद्र सरकारने केला ‘या’ कायद्यात बदल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीनंतर भारत आणि चीन यांच्या संबंधावर अनेक परिणाम झाले आहेत. त्या झालेल्या चकमकीत भारताच जे २० जवान शहीद झाले होते. तर चीनचे ४३ जवान मारले गेले होते. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी सीमेवर जाऊन भारतीय जवानांची भेट घेतली. भारताने चीनची सर्व बाजूनी कोंडी करत चीनच्या ५९ अँप वर … Read more

पंतप्रधान-किसान सन्मान निधी योजना: जर तुम्हालाही मिळाले नसतील 6000 रुपये तर करा ‘या’ हेल्पलाईनवर कॉल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या 18 महिन्यांत पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत सुमारे 10 कोटी 9 लाख शेतकरी कुटुंबियांच्या बँक खात्यावर पैसे पाठविण्यात आलेले आहेत. या योजनेंतर्गत अजून 4 कोटी 40 लाख लोकांना मदत पाठवावी लागेल. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. ज्या शेतकर्‍यांना अद्यापपर्यंत या योजनेचा लाभ मिळालेला नाही, त्यांच्या बँक खात्यातील … Read more

शेतकर्‍यांसाठी मोठी बातमी! आता 31 जुलै पर्यंत नोंदणी करणाऱ्यांनाच मिळेल सरकारच्या ‘या’ योजनेचा लाभ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपण शेतकरी असल्यास आपल्यासाठी ही बातमी महत्त्वपूर्ण आहे. खरिपाच्या पिकांना दुष्काळ, पूर, भूस्खलन, अवकाळी पाऊस, गारपीट, कीटकांचे हल्ले, नैसर्गिक अग्नि आणि चक्रीवादळ यांसारख्या जोखमीपासून संरक्षण द्यायचे असेल तर पंतप्रधान पीक विमा योजना घ्या. आता पीक विम्यासाठीचे रजिस्ट्रेशन मोफत केले आहे. फक्त प्रीमियम जमा करावा लागेल. धान्य व तेलबिया या पिकासाठी केवळ … Read more

महाजॉब्स पोर्टलच्या जाहिरातीवरून शिवसेनेची काँग्रेसकडे दिलगिरी

मुंबई । महाजॉब्स पोर्टलच्या जाहिरातीवरून काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर उमटताच शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी या प्रकरणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडं दिलगिरी व्यक्त केली आहे. खुद्द बाळासाहेब थोरात यांनी ‘टीव्ही ९’ या वृत्तवाहिनीशी बोलताना ही माहिती दिली. राज्य सरकारच्या ‘महाजॉब्स पोर्टल’च्या जाहिरातीत कुठल्याही काँग्रेस नेत्याला स्थान न दिल्याबद्दल महाविकास आघाडीत पुन्हा एकदा … Read more

आदित्य ठाकरेंचा उल्लेख का होतोय बेबी पेंग्विन ? काय आहे प्रकरण?

मुंबई| ठाकरे सरकारची तुलना मुघल राजाशी केल्याने एका सोशल मीडिया युजरविरोधात मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समीत ठक्कर या मुंबईतील एका यूजर ने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासहित पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यावरही टीका केली आहे. १ जुलै रोजी करण्यात आलेल्या या ट्विटमध्ये त्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा उल्लेख हा नव्या काळातील औरंगजेब असा केला असून … Read more

70 लाख शेतकर्‍यांना ‘या’ चुकांमुळे नाही मिळाले पंतप्रधान-किसान योजनेचे 2000 रुपये, कसे ठीक करायचे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्याला अंदाजही नसेल एका स्पेलिंगमधील चूक ही 70 लाख शेतकर्‍यांवर इतकी भारी पडेल आणि नेमके हेच घडले. कागदपत्रांमधील याच गडबडीमुळे शेतकर्‍यांचे सुमारे 4200 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. जोपर्यंत ही चूक सुधारली जात नाही तोपर्यंत आता इतक्या मोठ्या संख्येने शेतकर्‍यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा पैसा मिळू शकणार नाही. चूक कुठे … Read more