Birthday Boy च्या ‘त्या’ प्रश्नावर पुणे पोलिसांचा भन्नाट रिप्लाय !

Pune Police

पुणे : हॅलो महाराष्ट्र – गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. सध्या देशात दररोज ३ लाखांपेक्षा जास्त रुग्ण आढळून येत आहेत. महाराष्ट्रामध्ये कोरोनाने मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे राज्यात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. कोरोनाच्या नियमांचे पालन होण्यासाठी राज्याचे पोलीस आपले कर्तव्य बजावताना दिसत आहेत. तसेच कोरोनाचे नियम पायदळी तुडवणाऱ्या … Read more

राज्यात लवकरच कडक लॉकडाऊन; वडेट्टीवारांनी दिले ‘हे’ संकेत

vijay wadettiwar

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – राज्यात कोरोनाच्या रुग्णांत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. सध्या राज्यात ३० एप्रिल पर्यंत कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. मात्र या निर्बंधामुळे जास्त फरक पडताना दिसत नाही आहे त्यामुळे लवकर राज्यात कडक लॉकडाऊन करण्याची मागणी करण्यात येत असल्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे. लोकांकडून संपूर्ण … Read more

राज्यात 100 टक्के लॉकडाऊन लावण्याचे मुख्यमंत्र्यांचे संकेत, विरोधीपक्षनेतेही सहमत

मुंबई : राज्यात कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता कोरोनाच्या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातल्या सर्वपक्षीय नेत्यांची ऑनलाइन कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. कोरोनाची साखळी तोडायची असेल तर सलग 10 दिवस किंवा 21 दिवसांचा कडक लॉकडाऊन लावण्याच्या प्रस्तावावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चर्चा केली. दरम्यान या बैठकीमध्ये कडक लॉकडाउन लागण्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी … Read more

पेट्रोल पंपांवर लागल्या रांगा, विविध पेट्रोलपंपांवर नागरिकांची पेट्रोल भरण्यासाठी गर्दी

औरंगाबाद | जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अंशतः लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यातच रात्री ८ वाजेपर्यंतच पेट्रोल पंप सुरू असल्याने आज दिवसभर शहरातील विविध पेट्रोलपंपांवर नागरिकांनी पेट्रोल भरण्यासाठी गर्दी केली. एकीकडे जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा वाढत चालला आहे. त्यातच आता लॉकडाऊनची चिंता देखील अनेकांना लागून आहे. त्यातच सध्या शहरात कोरोनाचा आकडा पाहता अंशतः लॉकडाऊन आणि … Read more

Corona Lockdown Impact : कोरोनामुळे MSME क्षेत्रावर परिणाम, नोकरीच्या संधी झाल्या कमी

नवी दिल्ली । कोरोनाव्हायरस (Coronavirus Pandemic) मुळे सर्व देशांवर फार परिणाम झाला आहे. संसर्ग रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे देशातील आर्थिक क्रिया कार्यक्रम पूर्णपणे ठप्प झाले. साथीच्या आजारामुळे बहुतेक भागात परिणाम झाला आहे. त्याचबरोबर लॉकडाऊनमुळे (Lockdown) एमएसएमई क्षेत्रावरही वाईट परिणाम झाला आहे. मायक्रो-एंटरप्राइजेसच्या संख्येत घट फायनान्शियल एक्सप्रेसच्या अहवालानुसार, मोदी सरकारच्या पीएमईजीपी (Prime Minister’s Employment Generation Programme) … Read more

लॉकडाऊनमुळे 10,000 हून अधिक कंपन्यां झाल्या बंद, दिल्लीत सर्वाधिक शटडाउन; इतर राज्यांची स्थिती जाणून घ्या

नवी दिल्ली । कोरोना साथीच्या रोगाचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर महत्त्वपूर्ण परिणाम झाला आहे. रोजगारापासून उद्योगापर्यंत प्रत्येकावर याचा वाईट परिणाम झाला आहे. कोरोना संकटामुळे हजारो कंपन्या बंद झाल्या आहेत. केंद्र सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राबविण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे औद्योगिक क्षेत्राला मोठा त्रास झाला आहे. यात अनेक लहान कंपन्या आणि उद्योगांचे नुकसान झाले आहे. एप्रिल 2020 ते … Read more

जास्त रुग्ण आढळणाऱ्या भागात होणार लॉकडाऊन; औरंगाबाद मनपा प्रशासकांचे संकेत

औरंगाबाद | शहरात कोरोना संसर्गाने बाधित रूग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे यापुढे ज्या भागात कोरोनाचे रुग्ण अधिक आढळतील आणि गर्दी होत असलेल्या भागांमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात येईल, असा इशारा महापालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी मंगळवारी पत्रकारांशी संवाद साधताना दिला. औरंगाबाद शहरात कोरोना संसर्गाचा प्रादूर्भाव पुन्हा एकदा वाढू लागला आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस … Read more

वॉचमनगिरी सोडून सुरू केला ‘हा’ व्यवसाय, आज प्रति महिना कमावतो आहे लाखो रुपये !

पुणे | कारोना लॉकडाऊनच्या काळामध्ये अनेक तरुणांच्या नोकऱ्या गेल्या. पण हार न मानता काही तरुणांनी स्वतःचे व्यवसाय सुरू केले. आणि थोड्याच कालावधीमध्ये व्यवसायांनी जम बसून, ते आज लाखो रुपयामध्ये कमावत आहेत. पुण्यातील रेवन शिंदे या तरुणाचीही अशीच काही कहाणी आहे. वाचमेन म्हणून हा तरुण काम करत होता. ही नोकरी गेल्यानंतर त्याने चहाचा व्यवसाय सुरू केला. … Read more

Lockdown चा निर्णय लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता घेतल्याचा राणांचा आरोप

अमरावती |  अनलॉक नंतर कोरोनाचा विस्फोट होणार देशातील पाहिलं शहर म्हणजे अमरावती. अमरावती जिल्ह्यात कोरोनाचा वाढता आलेख बघता लॉकडाउन करण्यात आला. मात्र जिल्ह्यात लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी केलेला लॉकडाउन हा फोल ठरला आहे असा आरोप खासदार नवणीत राणा यांनी केला आहे. मंगळवारी 972 म्हणजे आतापर्यंतची लॉकडाउन असताना रुग्णसंख्या आढळली आहे. या … Read more

राज्य सरकारने प्रत्येक गोष्टीचे खापर केंद्र सरकारवर फोडू नये; चंद्रकांत पाटील कडाडले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यभर कोरोना विषाणूचा संसर्ग हा पुन्हा एकदा दिवसेंदिवस वाढताना दिसतोय.बऱ्याच ठिकाणी नाइट कर्फ्यू, लॉकडाऊन करण्यात आले आहे. राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढत चालला आहे, या पार्श्वभूमीवर राज्यातील ठाकरे सरकारने प्रत्येक गोष्टीचे खापर केंद्रावर फोडू नये, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे नेते आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री … Read more