अबब! तब्बल 50 लाखांची म्हैस! जाणून घ्या किती देते दूध…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | म्हशींच्या दुधाला चांगलीच किंमत असते. म्हणून म्हशीच्या किंमतीसुद्धा महाग असतात. सामान्य शेतकऱ्याने विचार केल्यास एका म्हशीची किंमत किती असू शकते? एक लाख? दोन लाख? की पाच लाख?? पण हरियाणातील एका म्हशीची किंमत 50 लाख आहे. वाचून थक्क झालात ना? पण ही सत्य गोष्ट आहे. चला तर मग जाणून घेऊया या म्हाशीबद्दल… … Read more

पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्नीला पोलिसांनी घेतलं ताब्यात; कृषी कायद्याच्या विरोधात उतरल्या होत्या रस्त्यावर

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्नी सत्वशीला चव्हाण यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चव्हाण या कृषी कायद्याविरोधात रस्त्यावर उतरल्या आहेत. कराड येथील कोल्हापूर नाक्यावर आज कृषी कायद्यांच्या विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी रास्ता रोको करुन आंदोलकांनी आपला निषेध नोंदवला. यावेळी पोलिसांनी चक्काजाम आंदोलन करणार्‍यांना ताब्यात घेतले. यामध्ये चव्हाण यांच्या … Read more

शेतकरी आंदोलनाला प्रोपोगेंडा म्हणणाऱ्या भारतीय सेलिब्रिटींना तापसी पन्नूचा करारा जवाब

नवी दिल्ली । मोदी सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर गेल्या ७० दिवसांपासून शेतकरी आंदोलन सुरू आहे. मात्र, सरकार आंदोलक शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे डोळेझाक करत आहे. दरम्यान, शेतकऱ्यांच्या या प्रदीर्घ आंदोलनाचे पडसाद आंतराष्ट्रीय स्तरावर पडत आहेत. सुप्रसिद्ध पॉपस्टार रिहाना  आणि ग्रेटा थनबर्ग, आदींनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत मोदी सरकारवर टीका केली आहे. यानंतर भारतातील कला आणि … Read more

PM-KISAN Samman Nidhi: अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर शेतकऱ्यांचा हप्ता कमी होणार का? जाणून घ्या

नवी दिल्ली । अर्थमंत्री निर्मला सीतारमण (FM Nirmala Sitharaman) यांनी अर्थसंकल्पात अनेक विशेष घोषणा केल्या आहेत. पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM-KISAN Samman Nidhi) अंतर्गत शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या बजटमध्येही कपात जाहीर करण्यात आली आहे. या किसान सन्मान निधीचे बजट कापून शेतकर्‍यांचे हप्तेही कमी होतील का? आधी लोकं PM-KISAN चे बजट वाढू शकते या आशेवर बसले होते, … Read more

७/१२ उताऱ्यात झालाय मोठा बदल! त्वरित करा अर्ज, नुकसान टाळा!

 हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेतकऱ्यांसाठी सातबारा उतारा खूप महत्त्वाची गोष्ट असते. सातबारा उताऱ्यावरती जमिनी विषयी सर्व काही माहिती असल्यामुळे शेतकऱ्यासाठी ते एक ओळखपत्रच ठरते. कुठलीही शासकीय योजना घेण्यासाठी सातबारा हे प्राथमिक कागदपत्रांमध्ये येते. आता सातबारा उताऱ्याबाबत मोठी बातमी मिळते आहे. सातबारा उताऱ्यामध्ये मोठा बदल होत आहे. मार्च पर्यंत त्याची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. सातबारा उताऱ्यामध्ये … Read more

इंजिनीरिंगची नोकरी सोडून आधुनिक पद्धतीने शेती केली; आज महिन्याला कमावतोय लाखो रुपये

 हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेतीमध्ये तरुण पिढी लक्ष देताना दिसत नाही. त्यांचा नोकरीमधेच जास्त विश्वास असल्याचे दिसून येते. पारंपारिक पद्धतीने करत असलेल्या शेतीमध्ये उत्पन्न तुलनेने कमी होते. यामुळे शेतीवरचा विश्वास हळूहळू कमी होताना दिसून येत आहे नवीन पिढी याला पूर्वीइतकी महत्त्व देताना दिसून येत नाही. परंतु आजही काही तरुण असे आहेत जे अभ्यासपूर्ण शेतीला प्राथमिकता देऊन … Read more

30 गुंठ्यांत घेतले 10 टन टरबूजाचे उत्पादन! दुबईला निर्यात करून तरुणाने कमावले लाखो रुपये

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पारंपारिक शेतीमध्ये जास्त उत्पादन आणि उत्पन्न घेता येत नाही. पण, आधुनिक तंत्रज्ञानातून शेती केली आणि मार्केटिंगचे तंत्र शिकून घेतल्यास शेतकरीही मोठा नफा शेतीमधून कमवू शकतो. असा यशस्वी प्रयोग बीडमधील, अंबाजोगाईतील देवळा या गावातील प्रयोगशील शेतकरी रवींद्र देवरवाडे यांनी यशस्वी केला आहे. तरुण प्रयोगशील शेतकरी म्हणून प्रसिद्ध असलेले श्री. देवरवाडे यांनी आपल्या … Read more

Budget 2021: शेतकऱ्यांना मिळणार भेट, अर्थसंकल्पात वाढू शकेल किसान क्रेडिट कार्डची मर्यादा

नवी दिल्ली । सोमवारी, 1 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमण देशाचे सर्वसाधारण अर्थसंकल्प (Budget 2021) सादर करणार आहेत. कोरोना काळात सादर होणाऱ्या या अर्थसंकल्पातून सर्वसामान्य माणूस, शेतकरी, उद्योगपतींकडून करदात्यांकडे सर्वांच्या बर्‍याच अपेक्षा आहेत. केंद्र सरकार 2022 पर्यंत शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दीष्ट लक्षात घेऊन कृषी कर्जाचे उद्दिष्ट सुमारे 19 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढवू शकते. सरकार … Read more

मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रमण्यम म्हणाले,”नवीन कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांना मिळणार अनेक फायदे”

नवी दिल्ली । देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांनी शुक्रवारी सांगितले की, तीन नवीन शेतीच्या कायद्यांबाबत सुरू असलेल्या वादाच्या दरम्यान या कायद्यांमुळे शेतकऱ्यांना अनेक फायदे मिळतील. सुब्रमण्यम म्हणाले, “आम्ही अर्थशास्त्रज्ञ आहोत आणि अर्थशास्त्राच्या गोष्टी सांगतो आणि अर्थशास्त्र म्हणते कि या कृषी कायद्याचे अनेक फायदे आहेत.” शेतकरी कृषी कायद्याविरोधात आंदोलन करीत आहेत विशेष म्हणजे नुकत्याच … Read more

IMF च्या चीफ इकॉनॉमिस्ट गीता गोपीनाथ म्हणाल्या,”भारताच्या नवीन कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांचा नफा वाढेल”

वॉशिंग्टन । आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या जागतिक वित्तीय संस्थेने भारतात नुकत्याच राबविलेल्या कृषी कायद्यांना पाठिंबा दर्शविला आहे. वॉशिंग्टनस्थित आयएमएफ ची चीफ इकॉनॉमिस्ट गीता गोपीनाथ म्हणाल्या की,” भारतात नुकत्याच लागू केलेल्या शेती कायद्यात शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याची क्षमता आहे, परंतु त्याच वेळी असुरक्षित शेतकऱ्यांना याद्वारे सामाजिक सुरक्षा देखील पुरविली जाते. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये भारत सरकारने तीन कृषी कायदे … Read more