सर्वसामान्यांसाठी मोठी बातमी! आता सरकार देणार आहे Green Ration Card, त्याबद्दल सर्व काही जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मोदी सरकारच्या सूचनेनुसार देशातील अनेक राज्य सरकारांनी गरीब लोकांसाठी ग्रीन रेशन कार्ड योजना (Green Ration Card Scheme) आणली आहे. या योजनेद्वारे गरीबांना दर एक रुपये प्रति किलोने धान्य उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार राज्य सरकार वंचित असलेल्या गोरगरीबांना या ग्रीन कार्डच्या माध्यमातून राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत लाभ देतील. … Read more

आता LED/LCD टेलिव्हिजन खरेदी करणे होणार महाग! सरकारचा नवीन आदेश आजपासून आला आहे अंमलात

हॅलो महाराष्ट्र । आपण जर कलर टेलिव्हिजन खरेदी करण्याची तयारी करत असाल तर हे जाणून घ्या आज 1 ऑक्टोबरपासून एलईडी / एलसीडी टीव्हीच्या निर्मितीमध्ये वापरल्या जाणार्‍या महत्त्वपूर्ण घटकावर 5 टक्के सीमाशुल्क लागू करण्यात आले आहे. या निर्णयामुळे टेलिव्हिजनच्या किंमती वाढण्याची अपेक्षा आहे. केंद्र सरकारने 30 सप्टेंबरपासून ओपन सेल (Open Cell) च्या आयातीवरील 5 टक्के कस्टम … Read more

स्वच्छ इंधन वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी मोदी सरकारने उचलले ‘हे’ नवीन पाऊल, काय आहे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । स्वच्छ इंधन वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने हायड्रोजन इंधन सेल-आधारित वाहनांच्या (Hydrogen fuel cell-based vehicles) सुरक्षा मूल्यांकन मानकांना अधिसूचित केले आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने बुधवारी केंद्रीय मोटर वाहन अधिनियम 1989 मध्ये दुरुस्ती करून हायड्रोजन इंधन पेशीद्वारे चालविलेल्या मोटार वाहनांच्या सुरक्षिततेचे मूल्यांकन करण्यासाठीच्या निकषांची माहिती दिली आहे. प्रदूषणामुळे पर्यावरणाचे … Read more

आता भारताचे ‘हे’ पाऊल चीनवर पडेल भारी! वस्त्रोद्योग क्षेत्रात मेगा मार्केटींग रणनीतीवर सुरू झाले काम

हॅलो महाराष्ट्र । लडाखच्या गालवान खोऱ्यातून हा वाद सुरू झाल्यानंतर भारत एकामागून एक अशी पावले उचलत आहे, जे चीनसाठी भारी पडत आहे. अनेक बड्या प्रोजेक्ट्समध्ये भाग घेतल्यानंतर भारताने अनेक चिनी अॅप्सवर बंदी आणण्यास सुरवात केली. त्याचबरोबर सणासुदीच्या हंगामात स्थानिक व्यापारीदेखील चीनचा माल न विकता जोरदार धक्का देत आहेत. आता केंद्र सरकारने चीनला दुसर्‍या क्षेत्रात पराभूत … Read more

सणासुदीपूर्वी मोदी सरकार देणार आहे सर्वात मोठे मदत पॅकेज, आता ‘या’ गोष्टींवर दिले जाणार अधिक लक्ष

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूच्या साथीमुळे देशाची अर्थव्यवस्था कोलमडून पडली आहे तसेच कोट्यवधी लोक बेरोजगार झाले आहेत. या आर्थिक वर्षात देशाच्या जीडीपीत 23.9% घट झाली आहे. अर्थव्यवस्थेला पुन्हा रुळावर आणण्यासाठी केंद्र सरकारने आत्मनिर्भर भारत पॅकेज पासून ते पंतप्रधान गरीब कल्याण पॅकेजची घोषणा केली, पण त्याचं पुढे काही झालं नाही. आता केंद्र सरकार अर्थव्यवस्थेत सुधारणा … Read more

स्वच्छ इंधन वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी मोदी सरकारने उचलले नवीन पाऊल, काय बदल केले आहे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । स्वच्छ इंधन वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने हायड्रोजन इंधन सेल-आधारित वाहनांच्या (Hydrogen fuel cell-based vehicles) सुरक्षा मूल्यांकन मानकांना अधिसूचित केले आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने बुधवारी केंद्रीय मोटर वाहन अधिनियम 1989 मध्ये दुरुस्ती करून हायड्रोजन इंधन पेशीद्वारे चालविलेल्या मोटार वाहनांच्या सुरक्षिततेचे मूल्यांकन करण्यासाठीच्या निकषांची माहिती दिली आहे. प्रदूषणामुळे पर्यावरणाचे … Read more

देशातील 11 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पोहोचले 93,000 कोटी, तुम्हालाही पैसे मिळाले आहेत का? ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । मोदी सरकारने शेतीस मदत करण्यासाठी देशातील 11 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 93,000 कोटी रुपये पाठविले आहेत. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच सरकारने एवढी मोठी रक्कम थेट शेतकऱ्यांना दिली. पीएम नरेंद्र मोदी यांनी डिसेंबर 2018 मध्ये सुरू केलेल्या या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेमुळे हे शक्य झाले आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या सूत्रांचे म्हणणे आहे की, … Read more

दररोज 2 रुपये जोडून मिळवा 36000 रुपये, ‘या’ योजनेत रजिस्ट्रेशन कसे करावे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । जर आपली कमाई 15 हजार रुपयांपेक्षा कमी असेल आणि आपण अजूनही आपल्या रिटायरमेंटसाठी कोणतेही नियोजन केले नसेल तर आता काळजी करण्याची गरज नाही. मोदी सरकारची PM Shram Yogi Mandhan Yojana आपल्याला मदत करू शकते. यामध्ये 60 वर्षानंतर तुम्हाला दरमहा 3,000 रुपये किंवा वार्षिक 36000 रुपये पेन्शन मिळेल. या योजनेंतर्गत 18 ते … Read more

देशातील 11 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पोहोचले 93,000 कोटी, तुम्हालाही पैसे मिळाले आहेत का? ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । मोदी सरकारने शेतीस मदत करण्यासाठी देशातील 11 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 93,000 कोटी रुपये पाठविले आहेत. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच सरकारने एवढी मोठी रक्कम थेट शेतकऱ्यांना दिली. पीएम नरेंद्र मोदी यांनी डिसेंबर 2018 मध्ये सुरू केलेल्या या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेमुळे हे शक्य झाले आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या सूत्रांचे म्हणणे आहे की, … Read more