PM-KISAN Samman Nidhi: अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर शेतकऱ्यांचा हप्ता कमी होणार का? जाणून घ्या

नवी दिल्ली । अर्थमंत्री निर्मला सीतारमण (FM Nirmala Sitharaman) यांनी अर्थसंकल्पात अनेक विशेष घोषणा केल्या आहेत. पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM-KISAN Samman Nidhi) अंतर्गत शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या बजटमध्येही कपात जाहीर करण्यात आली आहे. या किसान सन्मान निधीचे बजट कापून शेतकर्‍यांचे हप्तेही कमी होतील का? आधी लोकं PM-KISAN चे बजट वाढू शकते या आशेवर बसले होते, … Read more

बजेट सादर होण्याआधी वित्त मंत्रालयाच्या कर्मचाऱ्यांना १० दिवस खोलीत बंद करतात; हे आहे कारण..

अर्थसंकल्प तयार झाल्यानंतर त्याच्या छपाईत सामील असलेल्या वित्त मंत्रालयातील कर्मचार्‍यांची यादी तयार केली जाते. दहा दिवसांपूर्वी यासर्वांना वित्त मंत्रालयाच्या नॉर्थ ब्लॉक इमारतीत आणले जाते. याठिकाणी त्यांची राहणे, खाणे आणि झोपायची सर्व व्यवस्था केली जाते.

‘या’ नवीन बँकिंग कायद्यासाठी संसदेची मिळाली मंजुरी, त्याचा ग्राहकांवर काय परिणाम होईल ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । बँक ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी बँकिंग नियमन दुरुस्ती विधेयक 2020 (Banking Regulation Amendment Bill 2020) ला लोकसभेनंतर राज्यसभेचीही मान्यता मिळाली आहे. या नव्या कायद्यांतर्गत आता देशातील सहकारी बँका या RBI च्या देखरेखीखाली काम करतील. केंद्र सरकारचे म्हणणे आहे की नव्या कायद्यामुळे सहकारी बँकांना (Cooperative Banks) रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) कार्यक्षेत्रात … Read more

अर्थसंकल्पाच्या अंदाजापेक्षा दुप्पटीने वाढू शकते वित्तीय तूट, सरकारी उत्पन्न कमी आणि जास्त खर्च

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सन 2020-21 आर्थिक वर्षात भारताची वित्तीय तूट (Fiscal Deficit) एकूण सकल उत्पन्नाच्या (GDP) 7 टक्के होण्याचा अंदाज आहे. अर्थसंकल्पात हा अंदाज 3.5 टक्के होता. परंतु कोरोना व्हायरस महामारीमुळे (Corona Virus Pandemic) महसूल संकलनाला (Revenue Collection) मोठा धक्का बसला आहे आणि त्याचा आर्थिक कामांवरही परिणाम झाला आहे. ब्रिकवर्क रेटिंग्जने आपल्या एका अहवालात … Read more

Dumping थांबविण्यासाठी सरकारने उचलले मोठे पाऊल, बदलले आयात संबधीचे ‘हे’ नियम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुक्त व्यापार कराराच्या अंतर्गत (FTA) आयातित उत्पादनांवर शुल्कात सूट / सवलत देण्यासाठी सरकारने उत्पादनाच्या ‘मूळ नियमांची’ (rules of origin) अंमलबजावणी करण्याची एक नवीन प्रणाली स्थापित केली आहे. निकृष्ट दर्जाच्या उत्पादनांची आयात रोखण्यासाठी आणि FTA मध्ये भागीदार असलेल्या देशामार्फत तृतीय देशातील उत्पादनांची डम्पिंग रोखण्यासाठी हे पाऊल उचलले गेले आहे. महसूल विभागाने सीमाशुल्क … Read more

शेतकर्‍यांसाठी मोठी बातमी! आजपासून भारताची पहिली किसान रेल सुरू करण्यात आली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय रेल्वे शुक्रवारपासून आपली किसान रेल्वे सेवा सुरू करीत आहे. ही पार्सल ट्रेन देवलाली ते दानापूर दरम्यान धावेल. तसेच शेतकऱ्यांच्या नाशवंत सामानाचे या किसान रेल्वेमार्फत वेळेत वितरण होईल. अशा गाड्या चालवण्याची घोषणा यंदाच्या अर्थसंकल्पात करण्यात आली होती. ही ट्रेन सध्या साप्ताहिक असेल ज्यात 11 पार्सल बॉक्स बसविण्यात आलेले आहेत. पहिली किसान … Read more

कोरोना संकटात कंगाल पाकिस्तानची चिंता वाढली; IMF ने दिल्या ‘या’ सुचना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिवाळखोरीच्या टप्प्यातून जात असलेल्या पाकिस्तानला आता आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) आपल्या सरकारी कर्मचार्‍यांचे पगार रोखण्यास आणि येत्या राष्ट्रीय अर्थसंकल्पात आर्थिक एकत्रीकरणावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले आहे. सध्याला पाकिस्तानचे एकूण कर्ज हे त्यांच्या अर्थव्यवस्थेच्या ९० टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. आयएमएफच्या या दोन मागण्या पूर्ण करणे आता पाकिस्तान सरकारसाठी अवघड बनले आहे. एक्सप्रेस ट्रिब्यूनने दिलेल्या … Read more

अर्थमंत्र्यांनी येणाऱ्या अधिवेशनात संसदेत पुरवणी अर्थसंकल्प मांडावा – पृथ्वीराज चव्हाण 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । १ फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प आता निरर्थक झाला असल्याचे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांचे म्हणणे आहे. त्यांनी त्यांच्या ट्विटर अकॉउंटवरून तसे सांगत पुरवणी अंदाजपत्रक सादर करण्याची मागणी केली आहे. नवीन कर आकारणी, कर्ज योजना आणि सुधारित खर्चाचा समावेश करून अर्थमंत्र्यांनी जून महिन्यात एक … Read more

रिझर्व्ह बँकेचं पतधोरण जाहीर; पुढील २ महिन्यांसाठी रेपो रेट जैसे थे!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । वर्ष २०२०-२१ साठीचा अर्थसंकल्प नुकताच सादर झाल्यानंतर रिझर्व्ह बँकेनेही पुढील कालावधीसाठीचं आपलं पतधोरण जाहीर केलं आहे. आरबीआयच्या पतधोरण आढावा समितीनं पुढील दोन महिन्यांसाठी रेपो रेट ५.१५ टक्केच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सलग दुसऱ्यांदा रिझर्व्ह बँकेनं रेपो रेट कायम ठेवण्याची भूमिका घेतली आहे. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीची मंगळवारपासून द्विमासिक पतधोरण बैठक … Read more

मोदी सरकारने अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्याची आशा सोडली- पी. चिदंबरम

मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील अर्थसंकल्प सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात सरकारने टॅक्स स्लॅब सवलतीबरोबरच इतरही अनेक महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी प्रदीर्घ भाषण केलं. अर्थसंकल्पानंतर मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वातील यूपीए -२ सरकारमध्ये अर्थमंत्री असलेले पी. चिदंबरम यांनी आपली प्रतिक्रिया दिली.