Indian Railways: रेल्वे देत आहे दरमहा लाखो रुपये मिळविण्याची संधी, आपल्याला फक्त करावे लागेल ‘हे’ काम !*

नवी दिल्ली । जर आपण देखील व्यवसाय करण्याची योजना आखत असाल तर आता आपण भारतीय रेल्वे (Business with indian railways) शी संपर्क साधून पैसे कमवू शकता. आपण कमी भांडवलात देखील भरपूर नफ्यासह व्यवसाय सुरू करू शकता. आत्मनिर्भर भारत (aatma nirbhar bharat) या अभियानांतर्गत भारतीय रेल्वेने मायक्रो, लघु आणि मध्यम उद्योगांना (MSME) आपला भागीदार होण्याची संधी … Read more

आत्मनिर्भर भारताच्या दिशेने आणखी एक पाऊल! आता भारतातच तयार केले जाणार अ‍ॅमेझॉनचे फायर टीव्ही डिव्हाइस

नवी दिल्ली । केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर भारत अभियानाला अ‍ॅमेझॉन (Amazon) कडून भरपूर सपोर्ट मिळाला आहे. सन 2021 च्या अखेरीस अ‍ॅमेझॉन भारतात त्याचे फायर टीव्ही डिव्हाइस तयार करण्यास सुरवात करेल. केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद (Ravi Shankar Prasad) म्हणाले की,”चेन्नईमध्ये मॅन्युफॅक्चरिंग लाइन सुरू करण्याच्या अ‍ॅमेझॉनच्या निर्णयामुळे देशांतर्गत उत्पादन क्षमता वाढेल आणि रोजगाराच्या (Job Opportunities) संधी … Read more

अर्थसंकल्पात डझनभर वस्तूंवरील आयात शुल्क वाढू शकते, यासाठी सरकारची योजना काय आहे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । केंद्र सरकार अर्थसंकल्प तयार करण्यात व्यस्त आहे. 1 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर केला जाईल. सूत्रांच्या मते, असा विश्वास आहे की, या अर्थसंकल्पात (Budget 2021) सरकार स्मार्टफोन, इलेक्ट्रॉनिक उपकरणांसह 50 हून अधिक वस्तूंवर आयात शुल्क 5-10 टक्क्यांनी वाढवू शकते. आयात शुल्क वाढविणे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘आत्मनिर्भर भारत’ योजनेचा एक हिस्सा आहे. या … Read more

आता आपण मधाचा व्यवसाय करून अशाप्रकारे कमवू शकाल लाखो रुपये, सरकारने दिली 500 कोटींची मदत

Honey

नवी दिल्ली । मध (Honey) उत्पादन करण्यापासून ते विक्रीपर्यंत केंद्र सरकारने आता नवीन योजना सुरू केली आहे. देशभरात उत्पादित 60 हजार टन मध आता एकाच प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून विकला जाईल. यासाठी सरकार नाफेडचीही मदत घेत आहे. त्याचबरोबर मध उत्पादित करणार्‍यांसाठी 5 शेतकरी उत्पादक संघटना (FPO) देखील तयार करण्यात आल्या आहेत. शेतकर्‍यांच्या मदतीसाठी 500 कोटी रुपयेही देण्यात … Read more

सरकारने लाँच केला पंतप्रधान कौशल्य विकास योजनेचा तिसरा टप्पा, 8 लाख युवकांना मिळेल प्रशिक्षण, रजिस्ट्रेशन प्रोसेस जाणून घ्या

नवी दिल्ली । शुक्रवारी प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा (Pradhan Mantri Kuashal Vikas Yojana 3.0) तिसरा टप्पा शुक्रवारी सुरू झाला. त्याअंतर्गत देशातील तरुणांना रोजगाराभिमुख कौशल्ये देण्यात येतील. या योजनेंतर्गत युवकांना 300 हून अधिक अभ्यासक्रम उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. PMKVY 3.0 योजनेच्या 2020-21 कालावधीत 8 लाख लोकांना प्रशिक्षण दिले जाईल. या योजनेच्या तिसऱ्या टप्प्याचे उद्दीष्ट जिल्हा … Read more

रिलायन्स म्हणाले,”नवीन कृषी कायद्याच्या नावावर खोटी माहिती देऊन बदनामी करण्याची योजना”, केली कारवाईची मागणी

नवी दिल्ली । रिलायन्स जियो इन्फोकॉम लिमिटेड (RJIL) या रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL) च्या सहाय्यक कंपनीने पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. या याचिकेत राज्य आणि केंद्र सरकारने जिओविरूद्ध स्वार्थ आणि दिशाभूल करणार्‍या माहिती संदर्भात कोर्टाने चौकशी करण्याची मागणी केली आहे. रिलायन्स जिओनेही यात सहभागी असलेल्यांवर कारवाई करण्याची मागणी राज्य व केंद्र … Read more

Budget 2021-22: वित्त सचिवांनी दिले संकेत, येत्या अर्थसंकल्पात ‘या’ क्षेत्रांना मिळू शकेल मोठा दिलासा

नवी दिल्ली । कोरोना लसीची किंमत सर्व निश्चित झाल्यावरच कळू शकेल असे अर्थ सचिव अजय भूषण पांडे (Ajay Bhushan Pandey) यांनी सांगितले आहे. कोरोनाच्या किंमतीचा अंदाज आणि त्याच्या लॉजिस्टिकवरील खर्च चालू आहे. त्याचे मूल्यांकन पूर्ण झाल्यानंतरच त्यासाठी किती बजेट निश्चित केले जाईल याबाबतीत निर्णय घेतला जाईल. यावेळी बजेटमध्ये हॉटेल, पर्यटन यासारख्या विभागांना दिलासा मिळू शकेल. … Read more

कर्जबाजारी कंपन्यांना सरकारकडून मिळणार दिलासा, सीतारमण यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

नवी दिल्ली । केंद्र सरकार इन्सॉल्वेंसी अँड बँकरप्सी कोड (Insolvency and Bankruptcy Code) अंतर्गत अनेक कंपन्यांना दिलासा देण्याची योजना आखत आहे. निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी सांगितले की, दिवाळखोरीची कारवाई आणखी 3 महिन्यांकरिता स्थगित ठेवण्याची योजना ठेवली गेली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे कर्ज घेणाऱ्या अशा कंपन्यांना दिलासा मिळणार आहे, ज्यांचे कामकाज कोरोनाव्हायरसमुळे (Corornavirus) ठप्प झाले … Read more

FM निर्मला सीतारमण ने सुरु केली बजेटपूर्व चर्चा, उद्योग संघटनांच्या हेल्‍थकेयर आणि इंफ्रास्‍ट्रक्‍चर खर्च वाढवण्याची केली शिफारस

नवी दिल्ली । अर्थमंत्री निर्मला सीतारमण (FM Nirmala Sitharaman) यांनी बजेट 2021-22 (Budget 2021) साठी काल वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गजांसह प्री-बजेट चर्चेला (Pre-Budget Discussions) सुरुवात केली. सीतारमण यांनी काळ पहिल्याच दिवशी 14 डिसेंबर 2020 रोजी उद्योग संस्था (CII), फिक्की (FICCI) आणि असोचॅम (ASSOCHAM) समवेत इतर इंडस्ट्री चेम्बरसमवेत बजेटच्या आधीच्या चर्चेची बैठक झाली. या वर्षीच्या अर्थसंकल्पात रोजगार … Read more