कोरोनाचा कुठलाही नवा व्हेरिएंट आढळून आलेला नाही- आरोग्यमंत्री राजेश टोपे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील कोरोनाची दुसरी लाट मंदावली असली तरी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती कायम आहे. सध्या जरी तिसऱ्या लाटेची शक्यता नसली तरी दिवाळीनंतर कोरोनाचे प्रमाण वाढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिवाळीनंतर कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते, अशी शक्यता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी वर्तवली आहे. ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते. राजेश टोपे म्हणाले, कोरोनाचा … Read more

ऑक्सिजनअभावी महाराष्ट्रात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही- आरोग्यमंत्री राजेश टोपे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशभरात अनेक रुग्णांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येत असला तरी ऑक्सिजनअभावी महाराष्ट्रात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही, असा दावा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केला आहे. राज्यामध्ये ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे लोकांचा मृत्यू झाला आहे असे आम्ही कधीही म्हटलेले नाही. अनेक रुग्ण हे इतर आजारांनी पीडित होते. ऑक्सिजनच्या … Read more

राज्यात एक हजार डॉक्टरांची भरती करणार ; आरोग्यमंत्री राजेश टोपेंची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यात एक हजार डॉक्टरांची भरती करणार असल्याची घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. ते कोल्हापूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. राजेश टोपे म्हणाले, गट ‘क’ आणि गट ‘ड’ च्या दहा हजार जागा भरण्यात येणार असून, ही प्रक्रिया सुद्धा दोन महिन्यात संपवण्यात येईल. तिसऱ्या लाटेच्या मुकाबल्यासाठी पावसाळी अधिवेशनामध्ये … Read more

राज्यात डेल्टा प्लस विषाणूने पहिला मृत्यू; आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात डेल्टा प्लस विषाणू संसर्ग झालेल्या रुग्णाचा पहिला मृत्यू रत्नागिरी जिल्ह्यात झाला आहे. 13 जून रोजी 80 वर्षीय आजीचा मृत्यू झाला होता. मृत्यूनंतर आजीला डेल्टा प्लसची लागण झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबत माहिती दिली. राज्यात सध्या डेल्टा व्हेरियंटचे 21 रुग्ण आहेत. डेल्टा व्हेरियंटमुळे एक रुग्ण दगावला आहे, … Read more

म्युकरमायकोसिसच्या इंजेक्शनचा तुटवडा; पुढील 10 दिवस अंत्यत महत्त्वाचे – आरोग्यमंत्री राजेश टोपे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात एकीकडे कोरोनाने थैमान घातले असतानाच आता चिंतेची बाब म्हणजे कोरोनापेक्षा जीवघेणा आजार असलेल्या म्युकरमायकोसिसच्या (mucormycosis) रुग्णांची संख्या महाराष्ट्रात झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे या रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक असलेल्या इंजेक्शन्सचा सध्या प्रचंड तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे पुढील 10 दिवस हे राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. करोना रुग्णसंख्या कमी … Read more

आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा ! Mucormycosis या बुरशीजन्य आजारावर होणार मोफत उपचार

जालना : हॅलो महाराष्ट्र्र – राज्यात सध्या कोरोना वायरसने थैमान घातले असताना आता एक नवीनच आजार समोर आला आहे. या आजाराचे नाव म्युकरमायकोसिस असे आहे. या आजाराने नागरिकांच्या चिंतेत वाढ केली आहे. हा आजार अत्यंत गंभीर स्वरुपाचा असून याचे दुष्परिणाम अत्यंत भयानक आहेत. या आजाराबाबत राज्य सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी … Read more

आरोग्य विभागात 16 हजार पदे तातडीने भरली जाणार; आरोग्यमंत्र्यांची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना विषाणूने अक्षरशः कहर केला असून रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. एकीकडे कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असताना दुसरीकडे आरोग्य यंत्रणा मात्र अपुरी पडत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात आरोग्य विभागात तब्बल 16000 पदे भरण्याची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. राजेश टोपे यांनी पत्रकारांशी बोलताना याबाबत माहिती दिली आरोग्य विभागातील … Read more

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! राज्यातील लॉकडाउन १५ मे पर्यंत वाढवला

maharastra lockdown

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – राज्यातील सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता राज्य सरकारने १५ मे पर्यंत लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने यासंदर्भात आदेश काढला आहे. या आदेशानुसार सध्या राज्यात लागू असणारे निर्बंध १५ मे रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत लागू असणार आहेत. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यागोदरच लॉकडाउन मध्ये वाढ करण्यात येणार आहे याचे … Read more

आरोग्यमंत्र्यांनी गांजा ओढून प्रेस घेतली होती का ? पडळकरांची जहरी टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात 1 मे पासून कोरोना प्रतिंबधात्मक लसीकरण मोहीम राबवण्यात येईल, असे राज्य सरकारने यापूर्वी सांगितले होते. मात्र, काल आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांशी बोलताना 1 मे पासून पुरेशा लसींअभावी लसीकरणाची मोहीम राबवता येणार नाही असे सांगितले होते यावरून भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी टोपेंवर कडक शब्दात टीका केली आहे. आरोग्यमंत्र्यांनी गांजा … Read more

१०वीची परीक्षा रद्द; तर १२ वीच्या परीक्षा होणार ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

Exam

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – सध्या राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. यामुळे १० वी आणि १२ वीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यानंतर अखेर कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता इयत्ता 10वीच्या बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय मंत्रिमंडळात घेण्यात आला. अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. तर बारावीची बोर्डाची परीक्षा होणार आहे असे … Read more