सकाळी रिकाम्या पोटी खाऊ नका ‘हे’ 5 पदार्थ; अन्यथा होईल मोठं नुकसान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सकाळी आपण जे काही खातो त्याचा परिणाम आपल्याला दिवसभर पहायला मिळतो. त्यामुळे सकाळी योग्य आणि उपयुक्त आहार करणं आवश्यक आहे. असे अनेक पदार्थ आहेत जे सकासकाळी रिकाम्यापोटी खाल्ल्याने आपल्याला पचनाचे तसेच अन्य त्रास होऊ शकतात. त्यामुळे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की सकाळी रिकाम्या पोटी कोणत्या पदार्थांचे सेवन करू नये? याबाबत … … Read more

जमिनीवर झोपण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे माहित आहेत का?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जेव्हा आपण झोपायचा विचार करतो तेव्हा बहुतेक लोक पलंगावर अगदी आरामशीर झोपायला आपली पसंती देतील. सध्याच्या धावपळीच्या जगात, ऑफिस मधील काम, दगदगीचा प्रवास किंवा मानसिक त्रास यातून थोडाफार आराम मिळवण्यासाठी कधी एकदा घरी जातोय आणि बेड वर पाठ टेकतो असं काहीजणांना होत. पण तुम्हाला हे माहित आहे का ? कि बेडवर … Read more

काजू खाण्याचे ‘हे’ आश्चर्यकारक फायदे माहित आहेत का??

Cashew

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सुक्या मेव्यामधील राजा अशी ज्याची ओळख आहे तो म्हणजे ‘काजूगर’.. काजू एक हेल्दी आणि स्वादिष्ट ड्रायफ्रुट आहे. काजूमध्ये प्रथिने, लोह, जीवनसत्वे, पोटॅशिअम, झिंक (जस्त), फॉस्फरस, मॅग्नेशिअम आणि कॉपर अशी पोषकतत्वे मोठ्या प्रमाणात असतात. यामुळे आपल्याला अनेक आजारांपासून संरक्षण मिळते. काजू खाण्याचे फायदे- काजूमध्ये ह्रदयाचे आरोग्य चांगले राखण्यासाठीचे फॅट असतात. त्यामुळे ह्रदयाचे … Read more

गणपती बाप्पाला आवडणाऱ्या दुर्वांचे आरोग्यदायी फायदे माहित आहेत का??

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गणेशोत्सव अगदी काही दिवसांवरच आला आहे. बाप्पासाठी सजावट, मखर, नैवेद्य, आरतीची तयारी याची लगबग आदल्या दिवशीपासूनच सुरू होते. गणपती बाप्पाच्या पुजेत महत्त्वाचं स्थान असतं ते म्हणजे ‘दुर्वां’ना. गणेश पुजनात बाप्पाला खास 21 दुर्वांची जुडी वाहण्याची पद्धत आहे. अनालसुराला गिळंकृत करून गणपतीने सार्‍यांची या असुराच्या त्रासातून सुटका केली. परंतू त्यामुळे त्याच्या अंगाची … Read more

मधुमेह म्हणजे काय?? पहा लक्षणे आणि शरीरावर होणारे दुष्परिणाम

Diabetes

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्याच्या जगात अनेक जणांचा मधूमेह म्हणजेच डायबिटीस चा त्रास असल्याचे समजते. आपल्या भारतात मधुमेहींची संख्या खूप जास्त आहे. दर दहा माणसांमागे ४ माणसांना तरी मधुमेहाची समस्या असतेच. मधुमेह नक्की कशामुळे होतो, त्याची लक्षणे काय आहेत आणि त्यावर आपण काय उपाय करू शकतो याबाबत आपण जाणून घेऊया… मधुमेह म्हणजे काय ?? रक्तातील … Read more

देशात मागील 24 तासात 96 हजार नव्या रुग्णांची भर; 446 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : देशात करोना चा कहर दिवसेंदिवस वाढतो आहे त्यामुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. देशातील राज्यांनी सुरक्षेच्या पातळीवर काही ठिकाणी अंशतः तर काही ठिकाणी पूर्ण लॉक डाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. देशात मागील 24 तासात तब्बल 96 हजार 982 नव्या करोना बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर मागील 24 तासात 446 कोरोनाबाधितांचा मृत्यू … Read more

औरंगाबादेत कोरोनाचा धुमाकूळ सुरूच! दिवसभरात सापडले 1271 रुग्ण तर 7 मृत्यू

औरंगाबाद : जिल्ह्यात आज 384 जणांना (मनपा 324, ग्रामीण 60) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 52073 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 1271 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 60100 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1351 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 6676 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. … Read more

औरंगाबादेत कोरोनाचा कहर! दिवसभरात वाढले तब्बल 1023 रुग्ण तर 5 मृत्यू

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात आज 364 जणांना (मनपा 309, ग्रामीण 55 ) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 51381 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 1023 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 57701 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1339 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 4981 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने … Read more

मोठ्या हॉटेल्समध्ये एकदा वापरलेल्या शॅम्पू आणि साबणाचे काय होते, जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मोठ्या लक्झरिअस हॉटेलमध्ये राहायला गेलात तर, त्या हॉटेलच्या खोलीमध्ये ग्राहकांना लागणाऱ्या सर्व वस्तू ठेवलेल्या असतात. यामध्ये दात घासण्याचा ब्रश पासून ते आंघोळीच्या साबणानापर्यंत सर्वकाही ठेवलेले असते. ते सामान रोज- रोज बदलले जाते. जरी ग्राहक एकापेक्षा जास्त दिवस राहणार असेल तरीही दुसऱ्या दिवशी नवीन सामान ग्राहकांना दिले जाते. तुम्हाला कधी प्रश्न पडला … Read more

Budget 2021: अगदी सोप्या भाषेत समजून घ्या अर्थसंकल्प, त्यासंबंधीची सर्व महत्वाची माहिती जाणून घ्या

नवी दिल्ली । अर्थमंत्री निर्मला सीतारमण 1 फेब्रुवारी रोजी 2021-22 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थसंकल्प प्रत्येक देशात सादर केला जातो, परंतु भारतात त्याची वेगळी परंपरा आहे आणि देशभरातील वेगवेगळ्या प्रदेशांतील लोकांचे यावर खास नजर असते. अर्थसंकल्प सादर करण्याचा दिवस हा वर्षाचा तो दिवस असतो जेव्हा लोकांना वित्तीय तूट, निर्गुंतवणूक, कॅपिटल गेन्स टॅक्स, … Read more