मुख्यमंत्री शिंदेंकडून कर्जमाफीची घोषणा; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. भूविकास बॅकेतून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा निर्णय शिंदे- फडणवीस सरकारने घेतला आहे. जवळपास 964 कोटींच्या या कर्जमाफी मुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आज शिंदे- फडणवीस सरकारची मंत्रिमंडळ बैठक पार पडली. या बैठकीत अनेक मोठे निर्णय घेण्यात आले. भू- विकास बँकेचे कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना … Read more

शेतकऱ्यांना खुशखबर!! 50 हजारांचे प्रोत्साहनपर अनुदान 15 दिवसांत मिळणार

Paddy Farmers

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे. महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान पुढील १५ दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. राज्यातील २८ लाख शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभ मिळेल. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने दोन लाखांची कर्जमाफी दिली. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे अनुदान जाहीर केलं होत. २०१७-१८ … Read more

कर्जाच्या स्थगितीवर सर्वोच्च न्यायालय म्हणाले,”व्याजदरावर व्याज घेऊन प्रामाणिक कर्ज घेणाऱ्यांना शिक्षा देता येणार नाही”

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोविड -१९ च्या साथीच्या काळात लोन मोरेटोरियम संपुष्टात आणण्याच्या आणि व्याजदराच्या माफीच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय आज सुनावणी करीत आहे. सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी म्हटले आहे की, लोन रिस्ट्रक्चरिंगसाठी बँका स्वतंत्र आहेत, परंतु कोविड -१९ साथीच्या स्थगिती (मोरेटोरिअम) योजनेंतर्गत ईएमआय पेमेंट्स व्याजमुक्त करून ते प्रामाणिक कर्जदारांना शिक्षा देऊ शकत नाहीत. न्यायमूर्ती अशोक भूषण … Read more

पुढील वर्षापर्यंत, चीन-ब्राझील-रशिया यासारख्या विकासशील देशांपेक्षा भारतावर जास्त कर्ज असेल -रिपोर्ट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगातील सर्वात मोठी रेटिंग एजन्सी मूडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिसच्या ताज्या अहवालात असे म्हटले आहे की, 2021 पर्यंत उभरत्या बाजारात भारतावर कर्जाचा सर्वाधिक भार असू शकेल. कोरोनाव्हायरस साथीच्या आजारामुळे जीडीपीतील घट कमी होत आहे आणि वित्तीय तूटही वाढत आहे याचा परिणाम उदयोन्मुख बाजारपेठेच्या अर्थव्यवस्थेवर होईल. कर्ज किती वाढेल ? जीडीपीच्या आकडेवारीनुसार सोमवारी संध्याकाळी … Read more

कर्जाच्या व्याजावर घेतल्या जाणाऱ्या व्याजमुक्तीबाबतच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयात आज होणार सुनावणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्जाच्या स्थगितीच्या (Loan Moratorium) कालावधीत सर्वोच्च न्यायालय कर्जावरील व्याज दर माफीवर दाखल केलेल्या याचिकांवर सुनावणी करेल. सुप्रीम कोर्टाने स्पष्टीकरण दिले होते की, ते व्याज माफीच्या मुद्यावर विचार करीत नाहीत, परंतु व्याजावर लावलेल्या व्याजातून होणारी संभाव्य सूट कशी देता येईल याचा ते शोध घेत आहेत. ईएमआयमध्ये द्यावयाचे व्याजदेखील आकारले जाईल की नाही … Read more

कठीण काळात कंपन्यांना मिळाला दिलासा, RBI ने वाढविली Loan Restructuring Facility

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शेवटी उद्योग आणि बँकेच्या उच्च अधिकाऱ्यांची मागणी लक्षात घेऊन कंपन्यांसाठी लोन रिस्ट्रक्चरिंग सुविधा (Loan Restructuring Facility) जाहीर केली. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी म्हटले आहे की हे रिस्ट्रक्चरिंग 7 जून 2019 रोजी रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेल्या काटकसरीच्या चौकटीच्या अनुषंगाने होईल. वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांनी गेल्याच आठवड्यात … Read more

जुलै अखेरपर्यंत ११ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा राज्य सरकारचा निर्णय

मुंबई । महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेचा लाभ न मिळालेल्या राज्यातील ११.१२ लाख शेतकर्‍यांना जुलै अखेरपर्यंत कर्जमाफी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेल्या महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी निधी अभावी ठप्प झाली होती. त्यामुळे राज्यातील ११.१२ लाख शेतकर्‍यांचे पीक कर्ज माफ झाले नव्हते. यानुसार ११.१२ लाख शेतकर्‍यांच्या बँक खात्यातील … Read more

खुशखबर! राज्यातील ११ लाख शेतकऱ्यांना थकबाकीदार असूनही मिळणार नवं कर्ज

मुंबई । कोरोनाच्या संकटात निधी अभावी राज्यातील ११.१२ लाख शेतकर्‍यांची कर्जमाफी अद्याप होऊ शकली नाही. कर्जमाफी न झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर आधीच कर्जाचा बोजा असल्याने त्यांना नवं कर्ज मिळणं अवघड झालं आहे. अशावेळी राज्य सरकारने एक महत्वाचा निर्णय घेत या थकीतदार ११.१२ लाख शेतकर्‍यांना खरीप हंगामासाठी नवं कर्ज देण्याच्या सूचना राज्य सरकारने बँकांना दिल्या आहेत. राज्य … Read more

खूषखबर! कर्जमाफी न झालेल्या शेतकऱ्यांनाही मिळणार नवे कर्ज 

मुंबई । राज्याची खरीप हंगाम आढावा बैठक नुकतीच पार पडली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ही ऑनलाईन बैठक झाली. राज्यात महात्मा जोतिबा फुले योजनेचा लाभ न मिळालेले ११ लाख १२ हजार शेतकरी आहेत. अशा शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पीक घेण्यासाठी नवे कर्ज देण्यात येईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत सांगितले. तसेच कोरोना मुळे जगभरातील अन्नधान्याची … Read more

उद्धव ठाकरेंचा मास्टरस्ट्रोक, सावकारांकडे असलेलं कर्जही आता माफ होणार

महाविकासआघाडी सरकारने शेतकरी कर्जमाफीसाठी (सावकारी) ६५ कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे.