Amazon आणि Flipkart शी स्पर्धा करण्यासाठी लॉन्च झाले Bharat E-Market मोबाईल अ‍ॅप, येथे मिळतील स्वस्त वस्तू

नवी दिल्ली । कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) ने आज महाशिवरात्रीनिमित्त वेन्डर मोबाईल अ‍ॅप्लिकेशन भारत ई मार्केट बाजारात आणला आहे. आता ऑनलाइन शॉपिंग करण्यासाठी तुम्हाला ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉन (Amazon) आणि फ्लिपकार्ट (Flipkart) वर अवलंबून राहण्याची गरज राहणार नाही. सुमारे 8 कोटी व्यापाऱ्यांची संघटना असलेल्या CAIT ने दिल्लीत वेन्डर मोबाइल अ‍ॅप्लिकेशन Bharat e Market बाजारात … Read more

सरकारने सुरू केले सक्षम ॲप; 10 लाख तरुणांना मिळणार नोकऱ्या

नवी दिल्ली | सरकार डिजिटल इंडियाला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देत आहे. या माध्यमातून सरकार लोकांना सेवा उपलब्ध करून देत आहे. रोजगार संबंधित सेवा देण्यासाठी सरकारने एक पोर्टल सुरू केले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांना नोकऱ्या मिळू शकतील असा अंदाज आहे. या पोर्टलच्या माध्यमातून एमएसएमई कंपन्यांना कामगारांशी डायरेक्ट संपर्क करता येणार आहे. या क्षेत्राशी … Read more

चांगली बातमी! सरकारच्या नव्या योजनेत 8 तासापेक्षा जास्तीच्या कामांसाठी मिळणार अतिरिक्त पगार

नवी दिल्ली । 8 तासांपेक्षा जास्त काम केल्यावर आता कर्मचार्‍यांना ओव्हरटाईम देण्यास सरकार तयार आहे. नवीन कामगार कायद्यांबाबत सरकार नवीन आराखडा तयार करणार आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार सरकार कामाचे तास मर्यादित ठेवण्याचा विचार करीत आहे. यासह, जर अधिक तास काम केले गेले तर त्यासाठी ओव्हरटाईम देखील द्यावे लागेल. स्टॅण्डर्ड नियम सध्या 8 तास काम आहे. याच्या … Read more

अर्थसंकल्प जाहीर होण्यापूर्वी सरकार करू शकते अधिक सुधारणांची घोषणा, यावेळी कोणाचा फायदा होईल हे जाणून घ्या

नवी दिल्ली । कोरोना साथीचा रोग आणि लॉकडाऊनमुळे देशातील व्यवसायिक जगाला आर्थिक मंदीचा सामना करावा लागत आहे. आर्थिक वाढीचा दर आधीच शून्याच्या खाली पोहोचला आहे. उद्योग व्यवसायासह कामगारांचीही स्थिती नाजूक आहे. अर्थ मंत्रालयाचे प्रधान सल्लागार यांनी सीएनबीसी-आवाज यांनी एका वृत्त वाहिनीशी बोलताना सांगितले आहे की, अर्थसंकल्पाच्या आधी सरकार अनेक सुधारणांची घोषणा करू शकते. त्याद्वारे सरकार … Read more

बेरोजगारांना मोदी सरकारची भेट! आता 3 महिन्यांसाठी दिला जाईल अर्धा पगार, तुम्हालाही याचा कसा फायदा होईल ‘हे’ जाणून घ्या*

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना साथीच्या काळात मोठ्या संख्येने लोकांनी आपल्या नोकर्‍या गमावल्या. पगाराअभावी कोट्यवधी लोकांना उपजीविकेबाबत अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने या सर्व बेरोजगारांसाठी एक दिलासा देणारी बातमी आणली आहे. या कोरोना कालावधीत जर कोणी बेरोजगार असेल तर त्याला बेरोजगारी भत्ता मिळेल. या योजनेचा फायदा घेण्यास आपण कसे सक्षम होऊ … Read more

21 हजार रुपयांपेक्षा कमी पगार असणाऱ्यांसाठी सरकार लवकरच करू शकते मोठी घोषणा, आता ‘या’ योजनेत होणार बदल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकारने गुरुवारी ESIC योजनेद्वारे 41 लाख औद्योगिक कामगारांना लाभ देण्याचे नियम शिथिल केले. कोरोना व्हायरसच्या साथीमुळे नोकरी गेलेल्यांसाठी ही ढील 24 मार्च ते 31 डिसेंबर 2020 पर्यंत लागू असेल. केंद्रीय कामगार मंत्री संतोष गंगवार यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) बोर्डाने या प्रस्तावाला मंजुरी दिली. मार्च ते डिसेंबर … Read more

आता 50 कोटी कामगारांना मिळणार वेळेवर पगार आणि बोनस, यासंबंधीचे नवीन नियम सप्टेंबरमध्ये लागू होऊ शकतील

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकार आता वेतनाशी संबंधित नवीन नियम आणणार आहे. वृत्तसंस्था पीटीआयकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा वेतन संहिता 2019 (वेतन कोड, 2019,) सप्टेंबरपर्यंत लागू होऊ शकेल. या वेतन संहितेत सेक्टर आणि पगाराची पर्वा न करता सर्व कर्मचार्‍यांना किमान वेतन आणि वेळेवर पगार देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. पगाराला होणार विलंब आणि त्यासंबंधित समस्यांचे … Read more

फक्त ‘हे’ ३ कागदपत्र जमा केल्यावर घरी परतलेल्या कामगारांच्या खात्यावर जमा होणार ६ हजार रुपये

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सुमारे 10 कोटी शेतकर्‍यांना मोठा आधार मिळालेली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा फायदा आता परप्रांतीय कामगारांनाही घेता येणार आहे. केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी यांनी यासंबंधिची माहिती दिली आहे. यासाठी कामगारांनी फक्त तीनच कागदपत्रे म्हणजेच शेत जमीनीची कागदपत्रे, बँक खाते क्रमांक आणि आधार कार्डशी संबंधित कागदपत्रे द्यावी लागतील असे त्यांनी … Read more

धक्कादायक! रात्री १० वाजता लिफ्ट देऊन १५ वर्षीय मुलीचा ट्रक ड्रायव्हरकडून बलात्कार

बिजनोर | कोरोनामुळे सध्या देशभर संचारबंदी आहे. यामुळे अनेक कामगार आपापल्या गावाकडे परतले आहेत. आर्थिक विवंचनेतून वावरत असतानाच आता या कामगारांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. उत्तर प्रदेशातील बिजनोर पासून ९० कि.मी. अतरावर एका स्थलांतरीत कुटूबातील १५ वर्षांच्या मुलीचा ट्रकचालकाने बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यामुळे बिजनोर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. उमेश … Read more

केंद्राची गुजरातवर कृपादृष्टी; महाराष्ट्रापेक्षा गुजरातमधून धावल्या सर्वाधिक श्रमिक ट्रेन

नवी दिल्ली । लॉकडाऊनमुळे देशाच्या विविध भागात अडकलेल्या स्थलांतरित मजुरांसाठी रेल्वे मंत्रालयाकडून श्रमिक ट्रेन सुरु करण्यात आल्या आहेत. दरम्यान, आतापर्यंत किती श्रमिक ट्रेन धावल्या याबाबत एक माहिती समोर आली आहे. १ मे पासून देशभरात ३०२६ श्रमिक ट्रेन धावल्या असून यामधून आतापर्यंत ४० लाख स्थलांतरित मजुरांनी प्रवास केला आहे. दरम्यान स्थलांतरित मजुरांसाठी देशभरात सर्वाधिक ट्रेन गुजरातमधून … Read more