राज्य सरकारने फुलप्रूफ कृषी कायदा करावा अशी काँग्रेसची भूमिका ; प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : सध्या पावसाळी अधिवेशन, विधानसभा अध्यक्षपद निवड व आरक्षण मुद्यांवरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. या अधिवेशनापूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कृषी कायद्याबाबत काँग्रेसची भूमिका व्यक्त केली. “राज्याच्या दृष्टीने कृषी कायदा करणी महत्वाचे आहे. आज राज्यातील शेतकऱ्यांच्या कृषी कायद्याचा मुद्दा आहे. राज्य सरकारला कृषी कायदा बनवण्याचा पूर्ण अधिकार आहे. राज्य सरकारनेही … Read more

शेती कशी करायची हे तर याला माहीती आहे का? पृथ्वीराज चव्हाणांच्या पत्नीचा मोदी सरकारवर हल्लाबोल

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कृषी कायद्याच्या विरोधात आज राज्यभर चक्काजाम आंदोलन केले जात आहे. कराड येथे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्नी सत्वशिला चव्हाण यांनी रास्तारोको करत कृषी कायद्यांविरोधात आपला निषेध नोंदवला. शेती कशी करायची हे तर याला माहीती आहे का? असा सवाल करत चव्हाण यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. शेतकऱ्यांसाठी केलेले कायदे हे … Read more

पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्नीला पोलिसांनी घेतलं ताब्यात; कृषी कायद्याच्या विरोधात उतरल्या होत्या रस्त्यावर

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्नी सत्वशीला चव्हाण यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चव्हाण या कृषी कायद्याविरोधात रस्त्यावर उतरल्या आहेत. कराड येथील कोल्हापूर नाक्यावर आज कृषी कायद्यांच्या विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी रास्ता रोको करुन आंदोलकांनी आपला निषेध नोंदवला. यावेळी पोलिसांनी चक्काजाम आंदोलन करणार्‍यांना ताब्यात घेतले. यामध्ये चव्हाण यांच्या … Read more

शेतकऱ्यांना तिन्ही कृषी कायद्यांचे सखोल ज्ञान असते तर संपूर्ण देश पेटला असता -राहुल गांधी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या कृषी कायद्या विरोधातदेशभरातील शेतकरी आक्रमक झाला आहे. त्यातच शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅली दरम्यान उसळलेल्या हिंसेनंतर आरोप-प्रत्यारोप होत असतानाच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. देशातील बहुतेक शेतकऱ्यांना तिन्ही कृषी कायद्यांची माहिती नाही. नाही तर संपूर्ण देश पेटून उठेल, असा दावा राहुल गांधी यांनी केला आहे. त्यांनी हे … Read more

मोदींचे हम दो म्हणजे मोदी आणि शाह, तर हमारे दो म्हणजे अंबानी आणि अदानी- अशोक ढवळेंची सडकून टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या कृषी कायद्या विरोधात शेतकरी आक्रमक झाला असून मुंबई मध्ये शेतकऱ्यांनी किसान मोर्चा काढला आहे. शेकडो किलोमीटरचे अंतर कापून हे शेतकरी मुंबईत दाखल झाले आहेत. या मोर्चामध्ये हजारो शेतकरी सहभागी झाले आहेत. या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आझाद मैदानात दाखल झाले. यावेळी शेतकरी नेते … Read more

अण्णांच्या मनधरणीसाठी फडणवीस राळेगणसिद्धीत ; पण अण्णा उपोषणावर ठाम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या कृषी कायद्या विरोधात देशभरातील शेतकरी आक्रमक झाला आहे.दरम्यान ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मोदी सरकार विरोधात आंदोलन पुकारलं आहे. येत्या ३० जानेवारीपासून केंद्र सरकारविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे उपोषणाला बसणार आहेत, स्वामीनाथन आयोगाप्रमाणे शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव द्यावा, केंद्रीय कृषिमूल्य आयोगास स्वायत्तता द्या अशी प्रमुख मागणी अण्णा हजारे यांनी केली … Read more

मोदी सरकारच्या कृषी कायद्यांविरुद्ध मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार रस्त्यावर उतरणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या कृषी कायद्यावरून देशभरातील शेतकरी आक्रमक झाला असून शेतकऱ्यांनी केंद्र सरकार विरोधात आंदोलन पुकारलं आहे. गेल्या 52 दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्याचं आंदोलन सुरु आहे. मात्र अद्याप यावर तोडगा निघालेला नाही. त्या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रात शेतकरी आंदोलन पेटण्याची शक्यता आहे. कारण येत्या आठवड्यात खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष … Read more

शेतकऱ्यांच्या भावना समजून घ्या, मोदीजी मोठे व्हा; शिवसेनेचा खोचक सल्ला

narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नव्या कृषी कायद्यांना सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्यानंतर शिवसेनेने मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. दिल्लीतील आंदोलन चिघळू नये असे वाटत असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत. त्यांनी मोठे झाले पाहिजे, असे मत शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून व्यक्त करण्यात आले आहे. कृषी कायदे रद्द करून शेतकऱ्यांचे मन राखावे. मोदी … Read more

कृषी कायदे रद्द होईपर्यंत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच राहील- राहूल गांधी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सुप्रीम कोर्टाने कृषी कायद्याला स्थगिती दिल्यानंतर त्यावर अनेक स्थरातून टीका होत आहे. कृषीविरोधी कायद्यांचे लेखी समर्थन करणाऱ्यांकडून न्यायाची अपेक्षा कशी काय केली जाऊ शकते? हा संघर्ष शेतकरी-कामगार विरोधी कायदे संपेपर्यंत सुरूच राहील. जय जवान जय किसान.” असं ट्विट करत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. कृषी कायद्यावरून … Read more

राहुल गांधींना शेतीमधलं काय कळतं? ; कृषी कायद्यावरून नारायण राणेंचा काँग्रेसवर प्रहार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राहुल गांधी शेतकऱ्यांना पाठिंबा देण्याचा गोष्टी करतात पण त्यांना शेतीमधलं काय कळतं? असा जळजळीत सवाल करत भाजप नेते नारायण राणे यांनी राहुल गांधींवर प्रहार केला. तसेच मोदी सरकारने आणलेले कृषी कायदे हे शेतकऱ्यांच्या हिताचेच आहेत . या कायद्याने सर्व बंधनं काढून टाकली तर मग चुकलं काय? का इथं आंदोलनं होत आहेत? … Read more