कृषी कायदे पुन्हा येऊ शकतात; केंद्र सरकारचे संकेत

Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | वादग्रस्त ठरलेले कृषी कायदे केंद्र सरकारने मागे घेऊन महिना उलटत नाही तोच केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी पुन्हा एकदा कृषी कायदे येऊ शकतात अस म्हंटल आहे. नरेंद्र सिंग तोमर नागपूर दौऱ्यावर असून ॲग्रो व्हिजन कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. गावपातळीवरील शेतकरी व एकूणच शेती क्षेत्राच्या विकासासाठी केंद्र सरकारने कायदे आणले होते, परंतु … Read more

अखेर शेतकरी आंदोलन स्थगित; 378 दिवसांनी आंदोलन मागे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या कृषी कायद्याला विरोध म्हणून दिल्ली येथे शेतकऱ्यांनी गेल्या वर्षभरापासून आंदोलन पुकारले होते. अखेर केंद्राने कृषी कायदे मागे घेतल्यानंतर शेतकऱ्यानीही आपले आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. तब्बल ३७८ दिवसांनी हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे. ११ डिसेंबरपासून म्हणजे येत्या शनिवारपासून आंदोलनकर्ते परतणार आहेत. केंद्र सरकारने पाठवलेला प्रस्ताव शेतकरी संघटनांनी … Read more

कृषी कायदे रद्द केल्याबद्दल स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जल्लोष

जालना । शेतकऱ्यांच्या संघर्षमय विरोधानंतर केंद्र सरकारने तीन कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतला.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कृषी कायदे रद्द केल्याची घोषणा केली. हा शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा ऐतिहासिक विजय आहे.या कायद्यांच्या स्थगितीची घोषणा होताच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने अंबड तालुक्यातील धाकलगाव येथे गावातील मुख्य रस्त्याने रॅली काढून मारोती मंदिरासमोर … Read more

Toll Plaza वर NHAI ला दररोज होते आहे 1.8 कोटींचे नुकसान … यामागील कारणे जाणून घ्या

नवी दिल्ली । देशभरात मोठ्या संख्येने टोल प्लाझा (Toll Plaza) आहेत. जे स्वतः राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) चालवित आहेत. मात्र गेले काही काळ त्यांच्या काही टोल प्लाझावर दररोज कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन जयराम गडकरी यांनी लोकसभेत (Loksabha) दिली. एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले की,”देशात शेतकरी आंदोलनामुळे टोल … Read more

शेती कशी करायची हे तर याला माहीती आहे का? पृथ्वीराज चव्हाणांच्या पत्नीचा मोदी सरकारवर हल्लाबोल

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कृषी कायद्याच्या विरोधात आज राज्यभर चक्काजाम आंदोलन केले जात आहे. कराड येथे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्नी सत्वशिला चव्हाण यांनी रास्तारोको करत कृषी कायद्यांविरोधात आपला निषेध नोंदवला. शेती कशी करायची हे तर याला माहीती आहे का? असा सवाल करत चव्हाण यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. शेतकऱ्यांसाठी केलेले कायदे हे … Read more

पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्नीला पोलिसांनी घेतलं ताब्यात; कृषी कायद्याच्या विरोधात उतरल्या होत्या रस्त्यावर

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्नी सत्वशीला चव्हाण यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चव्हाण या कृषी कायद्याविरोधात रस्त्यावर उतरल्या आहेत. कराड येथील कोल्हापूर नाक्यावर आज कृषी कायद्यांच्या विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी रास्ता रोको करुन आंदोलकांनी आपला निषेध नोंदवला. यावेळी पोलिसांनी चक्काजाम आंदोलन करणार्‍यांना ताब्यात घेतले. यामध्ये चव्हाण यांच्या … Read more

मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रमण्यम म्हणाले,”नवीन कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांना मिळणार अनेक फायदे”

नवी दिल्ली । देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांनी शुक्रवारी सांगितले की, तीन नवीन शेतीच्या कायद्यांबाबत सुरू असलेल्या वादाच्या दरम्यान या कायद्यांमुळे शेतकऱ्यांना अनेक फायदे मिळतील. सुब्रमण्यम म्हणाले, “आम्ही अर्थशास्त्रज्ञ आहोत आणि अर्थशास्त्राच्या गोष्टी सांगतो आणि अर्थशास्त्र म्हणते कि या कृषी कायद्याचे अनेक फायदे आहेत.” शेतकरी कृषी कायद्याविरोधात आंदोलन करीत आहेत विशेष म्हणजे नुकत्याच … Read more

महाराष्ट्राने केलेले कायदे चालतात? मग देशाचे कायदे का नाही? फडणवीसांचा काँग्रेस – राष्ट्रवादीला सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर जवळपास दोन महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करत आहे. या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी आता संयुक्त शेतकरी-कामगार मोर्चाच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील शेतकरी देखील एकवटले आहेत. आज मुंबईतील आझाद मैदानात हजारोंच्या संख्येने राज्यभरातील शेतकरी आंदोलनासाठी एकत्र आले आहेत. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी … Read more

रोहित पवारांनी नकलीपणा केला; पुरावा दाखवत निलेश राणेंनी केला हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या कृषी कायद्या विरोधात देशभर गदारोळ माजला असताना इथे राज्यात निलेश राणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांच्यात खडाजंगी होताना दिसत आहे. सरकार शेतकऱ्यांना समजून घेण्यात कमी पडतंय, अशी टीका रोहित पवार यांनी केली होती. त्यावर आता निलेश राणेंनी ट्विट करुन रोहित पवारांवर पलटवार केला आहे. नकलीपणा काय असतो … Read more

तुमच्या मुलाला कृषी कायदे रद्द करण्यास सांगावे ; पंजाबच्या शेतकऱ्याचे थेट मोदींच्या आईंना पत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या कृषी कायद्या विरोधात देशभरातील शेतकरी आक्रमक झाला असून शेतकऱ्यांनी सरकार विरोधात आंदोलन पुकारलं आहे. पण तब्बल 60 दिवस होऊन देखील आंदोलक शेतकरी आणि केंद्र सरकार यावर तोडगा काडू शकले नाहीत. याच दरम्यान पंजाब मधील एका शेतकऱ्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हीराबेन मोदी यांना एक भावनिक पत्र लिहिले आहे. … Read more