दहशतवाद्यांचा मोठा कट उधळला; जम्मू बस स्टॅण्डवर ७ किलो स्फोटकं केली जप्त 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पूलवामा हल्ल्याला आज 2 वर्ष पूर्ण होत असतानाच जम्मू काश्मीर मध्ये आज भारतीय सैन्याने दहशतवादी हल्ल्याचा कट उधळून लावला. जम्मूमधील बसस्थानकाजवळ रविवारी सुरक्षा दलाने मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त केली आहेत. जम्मू बसस्थानकातून 7 किलो स्फोटक जप्त करण्यात आले आहे. सुत्रांचे म्हणणे आहे की, पुलवामाच्या भ्याड हल्ल्याच्या दोन वर्ष पूर्ण होत असून त्यापार्श्वभूमीवर दहशतवादी … Read more

पिढ्यानपिढ्या तुम्ही सत्तेत, आमच्याकडे कसले हिशेब मागता ?अमित शहांचा काँग्रेससह विरोधकांना सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | संसदेत सुरु असलेल्या अधिवेशना दरम्यान लोकसभेत गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेस पक्षासह विरोधी पक्षांवर सडकावून टीका केली. जम्मू-कश्मीरातून कलम 370 हटवून केवळ 17 महिने झाले आहेत. 70 वर्षे तुम्ही योग्य रीतीने कारभार केला असता तर आमच्याकडे हिशेब मागण्याची वेळ आली नसती, अशा शब्दात त्यांनी काँग्रेसवर टीका केली. जम्मू-कश्मीरमध्ये आतापर्यंत केवळ तीन … Read more

जीएसटी भरपाईसाठी सरकारने जाहीर केला 13 वा हप्ता, राज्यांना आतापर्यंत मिळाले आहेत 78 हजार कोटी

नवी दिल्ली | कोविड -१९ लॉकडाऊनमुळे मार्चनंतर केंद्र व राज्यांचा महसूल आलेख झपाट्याने खाली आला. लॉकडाऊनमुळे एप्रिलनंतर कित्येक महिने आर्थिक क्रियाकार्यक्रम ठप्प पडले आणि त्यामुळे जीएसटी कलेक्शन (GST Collection) खूपच कमी झाले. चालू आर्थिक वर्ष 2020-21 मधील जीएसटी संकलनातील घसरणीची भरपाई करण्यासाठी केंद्र सरकारने राज्यांपुढे दोन पर्याय ठेवले आहेत. सर्व राज्ये आणि तीन केंद्रशासित प्रदेशांनी … Read more

‘या’ मराठमोळ्या जिल्हाधिकाऱ्यांनी जम्मू काश्मीर मधील गावात पहिल्यांदाच पोहोचवली वीज

वृत्तसंस्था |  स्वातंत्र्य मिळून आज पंच्याहत्तर वर्षाच्या जवळपास काळ होत आला पण, काही भाग अतिशय साध्या गोष्टींसाठी लढताना आणि वाट पाहताना दिसून येतो. अजूनही देशाच्या अनेक भागात वीज पोहचलेली नाही. जम्मू – काश्मीर मधील गणोरी – तंटा या गावीही वीज पोहचली नव्हती. ती वीज इतक्या काळानंतर आज या गावात पोहच झाली. आणि या वीज पोहचण्याला … Read more

GST भरपाई करण्यासाठी अर्थ मंत्रालयाने जाहीर केला 6 हजार कोटी रुपयांचा 12 वा हप्ता …

नवी दिल्ली । जीएसटी महसूल भरपाईतील कमतरता (GST Revenue Compensation) दूर करण्यासाठी वित्त मंत्रालयाने सोमवारी राज्यांना 6,000 कोटी रुपयांचा 12 वा हप्ता जाहीर केला. या सुविधेअंतर्गत आतापर्यंत एकूण 72,000 कोटी रुपये राज्यांना देण्यात आले आहेत. चालू आर्थिक वर्षात वस्तू व सेवा कराच्या (GST) पावतीतील संभाव्य 1.10 लाख कोटींच्या कमतरतेची पूर्तता करण्यासाठी केंद्र सरकारने कर्ज घेण्याची … Read more

One Nation One Ration Card योजनेचा आजपासून ‘या’ राज्यातील कोट्यावधी लोकांना होणार फायदा,जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजपासून, दोन केंद्र शासित प्रदेश लडाख आणि लक्षद्वीप हे एक राष्ट्र एक रेशन कार्ड या योजनेचा भाग बनले. या दोन राज्यांना केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना ‘वन नेशन वन रेशन कार्ड’ या योजनेच्या पोर्टेबिलिटी सेवेशी जोडले गेले आहे. केंद्रीय अन्नमंत्री रामविलास पासवान यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली. पासवान यांनी आपल्या ट्विटमध्ये … Read more

आता बदलला जाणार मोबाइल SIM कनेक्शनसाठीचा ‘हा’ मोठा नियम, त्याबद्दल जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रीपेड मोबाईलला पोस्टपेड कनेक्शनमध्ये ट्रान्सफर करणे सोपे होईल. मोबाइल ग्राहकांना यापुढे प्रीपेड सिम कार्ड पोस्टपेडमध्ये ट्रान्सफर करण्यासाठी पुन्हा व्हेरिफिकेशन करावे लागणार नाही. यासाठी केवळ एक OTP ग्राहकांचे काम सुकर करेल. सांगण्यात आले आहे की आता ग्राहकांचे पोस्टपेड कनेक्शन OTP ने सुरू होईल. दूरसंचार विभाग लवकरच यासाठी मार्गदर्शक सूचना जारी करू शकेल. … Read more

15 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी ग्रामीण रस्ते योजनेबाबत करू शकतात मोठी घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 15 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी ग्रामीण रस्ते योजने बद्दल एक मोठी घोषणा करू शकतात. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने देशातील ग्रामीण भागात 1 लाख 50 हजार किलोमीटरचे नवीन रस्ते तयार करण्याची एक मोठी योजना तयार केली आहे. यासाठी 1.30 लाख कोटी रुपये खर्च करण्याची योजना आहे. भारत सरकारने 25 डिसेंबर … Read more

EESL सुरू करणार ग्रामीण उजाला हा कार्यक्रम, १० रुपयांत देणार LED बल्ब

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सार्वजनिक क्षेत्रातील एनर्जी एफिशिएंसी सर्विसेज लि (ईईएसएल) आता लवकरच वीज बिल कमी करण्याच्या माध्यमातून गावांमध्ये ऊर्जा दक्षता नेण्यासाठी आणि लोकांची बचत वाढविण्याच्या उद्देशाने ग्रामीण उजाला हा नवीन कार्यक्रम सुरू करणार आहे. याबाबत माहिती देताना ईईएसएलचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ कुमार म्हणाले की, या अंतर्गत गावांमध्ये प्रति कुटूंब दहा रुपये दराने 3 ते … Read more

अमरनाथ यात्रेवर हल्ल्याच्या प्रयत्नांत असलेल्या ३ दहशतवाद्यांचा सुरक्षा दलांकडून खात्मा

श्रीनगर । जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना आज मोठं यश आलं. जैश-ए-मोहम्मद या संघटनेच्या एका मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यासह तिघांना चकमकीत ठार करण्यात आलं. या कारवाईत लष्कराचे तीन जवानही जखमी झाले आहेत. हे दहशतवादी अमरनाथ यात्रेवर हल्ल्याच्या प्रयत्नात होते, अशी माहिती लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. मिळालेल्या माहितीनुसार, कुलगाममध्ये चकमकीत ठार झालेल्या तीन दहशतवाद्यांपैकी एकाची ओळख पटली आहे. वलीद … Read more