मोदींकडून शेतकऱ्यांना दिवाळीची भेट; PM KISAN चा 12 वा हप्ता बँक खात्यात जमा

pm kisan samman nidhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशभरातील गरीब शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केंद्र सरकार पीएम किसान सन्मान निधी योजना राबवत आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपये दिले जातात. आज या योजनेचा १२ वा हप्ता म्हणून प्रत्येकी २ हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करत मोदी सरकारने देशभरातील शेतकऱ्यांना दिवाळीची खास भेट दिली आहे. पंतप्रधान मोदी यांनी आज … Read more

Pm Kisan Samman Nidhi: ‘या’ लोकांना नाही मिळणार पैसे; तुम्ही पात्र आहात का ??

pm kisan samman nidhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पंतप्रधान किसान सन्मान (Pm Kisan Samman Nidhi) निधी योजना ही केंद्रातील मोदी सरकारची महत्त्वाकांक्षी योजना म्हणून ओळखली जाते. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सरकारकडून दर ४ महिन्यांनी आर्थिक मदत दिली जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तसेच गरीब आणि गरजू लोकांनाच याचा फायदा होण्यासाठी केंद्र सरकारने काही नियम आणि कायदेही केले आहेत. पंतप्रधान … Read more

PM KISAN: सरकारने नियमांमध्ये केला मोठा बदल, आतापासून शेतकऱ्यांना 6000 रुपये कसे मिळतील हे जाणून घ्या

PM Kisan

नवी दिल्ली । जर तुम्ही देखील पंतप्रधान किसान सन्मान निधीचा फायदा घेत असाल तर तुमच्यासाठी एक मोठी बातमी आहे. पंतप्रधान किसान नियमामध्ये (PM Kisan Rule Change) सरकारने मोठा बदल केला आहे. सरकारने (Modi Government) म्हटले आहे की, आतापासून ज्या शेतकर्‍यांच्या नावावर जमीन असेल फक्त अशाच शेतकर्‍यांना 6 हजार रुपये दिले जातील. या योजनेअंतर्गत आतापर्यंत अनेक … Read more

PM-KISAN Samman Nidhi: अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर शेतकऱ्यांचा हप्ता कमी होणार का? जाणून घ्या

नवी दिल्ली । अर्थमंत्री निर्मला सीतारमण (FM Nirmala Sitharaman) यांनी अर्थसंकल्पात अनेक विशेष घोषणा केल्या आहेत. पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM-KISAN Samman Nidhi) अंतर्गत शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या बजटमध्येही कपात जाहीर करण्यात आली आहे. या किसान सन्मान निधीचे बजट कापून शेतकर्‍यांचे हप्तेही कमी होतील का? आधी लोकं PM-KISAN चे बजट वाढू शकते या आशेवर बसले होते, … Read more

जर तुम्हाला पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे पैसेही मिळाले नसतील तर येथे संपर्क साधा

pm kisan samman nidhi

नवी दिल्ली । पंतप्रधान किसान सन्मान निधीचा सातवा हप्ता सरकारने जाहीर केला आहे. परंतु असे बरेच शेतकरी बांधव आहेत ज्यांच्या योजनेचे पैसे अद्याप त्यांच्या खात्यात आले नाहीत. सध्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे 11 कोटी 45 ​​लाख लाभार्थी आहेत. त्यापैकी उत्तर प्रदेशचा 21 टक्के, पंजाबचा 22 टक्के, गुजरातचा 23 टक्के, झारखंडमधील 29 टक्के लाभार्थी शेतकरी … Read more

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचं कोट्यावधी शेतकर्‍यांना झाला लाभ, तुमच्या खात्यात ‘हे’ पैसे येत नसल्यास येथे दाखल करा तक्रार

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शुक्रवारी 25 डिसेंबर रोजी पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM-Kisan) यांचा पुढचा हप्ता जाहीर केला. व्हर्चुअल माध्यमाद्वारे आयोजित कार्यक्रमातील बटण दाबून त्यांनी हप्त्याचे पैसे जरी केले. हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचले. मोदींनी नऊ कोटीहून अधिक शेतकरी लाभार्थ्यांच्या खात्यात 18,000 कोटी रुपये ट्रान्सफर केले आहेत. या … Read more

पंतप्रधान-किसान सन्मान निधी योजना: जर आपल्या खात्यात 6000 रुपये आले नसतील तर येथे तक्रार करा, लगेच निराकरण होईल

नवी दिल्ली । नरेंद्र मोदी सरकारने आतापर्यंत 11.17 कोटी शेतकऱ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यावर शेतीसाठी पैसे पाठविले आहे. आपण पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेबद्दल बोलत आहोत. सर्व 14.5 कोटी शेतकर्‍यांना याचा लाभ देण्यात येणार आहे. जर एखाद्या शेतकऱ्यास या योजनेअंतर्गत पैसे मिळाले नसतील तर काळजी करण्याची गरज नाही, कारण आपण आता केंद्रीय कृषी मंत्रालयाकडे याबाबतची … Read more

पीएम किसान योजनेत 250 कोटींचा घोटाळा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | प्रधानमंत्री किसान सन्मान (पीएम – किसान) योजनेसाठी केंद्राने पाठवलेल्या अनुदानातून २५० कोटी रुपये अपात्र खातेदारांना वाटप केल्याचे उघड झाले आहे. लाभार्थ्यांचे दस्ताऐवज तपासण्याची जबाबदारी राज्यावर होती. आणि म्हणूनच आता ज्या रकमेचा घोळ झाला आहे, ती रक्कम वसूल करून केंद्राच्या तिजोरीत ही रक्कम पुन्हा जमा करण्यास केंद्राने सांगितले आहे. परिणामी महसूल अधिकाऱ्यांनी … Read more

मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केली खास सुविधा, जर अडकले असतील 2000 रुपये तर ‘या’ मार्गाने तपासा

हॅलो महाराष्ट्र । शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मोदी सरकार पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करीत आहे. या योजनेंतर्गत दरवर्षी 6,000 रुपये दिले जातात. सरकारची ही योजना शेतकऱ्यांना थेट रोख ट्रान्सफरसाठीची योजना आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वर्षभरात तीन हप्त्यांमध्ये 6000 रुपये दिले जातात. प्रत्येक हप्त्यात 2 हजार रुपये दिले जातात. सरकारने आतापर्यंत 6 हप्ते जाहीर … Read more

पंतप्रधान म्हणाले-“10 कोटीहून अधिक शेतकर्‍यांच्या बँक खात्यात पोहोचले 6000 रुपये, मिळाले नसतील तर करा ‘हे’ काम”

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी PMMSY अर्थात पंतप्रधान मंत्री मत्स्य संपदा योजना (PMMSY-Pradhan Mantri Matsya Sampada Yojana) सुरू केली. याच्या लॉन्चिंग नंतर पंतप्रधान किसान सन्मान निधीने देशातील 10 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या थेटबँक खात्यात पैसे पाठवले गेलेले आहेत. बिहारमध्येही सुमारे 75 लाख शेतकरी आहेत. आतापर्यंत जवळपास 6 हजार कोटी रुपये बिहारच्या शेतकऱ्यांच्या … Read more