IND VS SL : संघ बदलला पण भारताची ‘ती’ सवय नाही बदलली; असंच राहिल्यास आज होऊ शकतो पराभव

IND VS SL

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वर्ष बदललं, भारतीय क्रिकेट संघाने (Indian Cricket Team) आपला संघही बदलला, कर्णधार बदलला पण आपली जुनी सवय मात्र टीम इंडिया बदलू शकली नाही. श्रीलंकेविरुद्धच्या (IND VS SL) पहिल्या T-20 सामन्यात कसाबसा विजय मिळवला. मात्र असच सुरु राहील तर आजच्या दुसऱ्या T-20 सामन्यात मात्र भारतीय संघाला पराभवाची चव चाखावी लागू शकते. कोणती … Read more

भारतीय क्रिकेट संघात कोरोनाचा शिरकाव; अनेक दिग्गज खेळाडूंना कोरोनाची लागण

indian cricket

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | वेस्ट इंडिज विरुध्दच्या मालिकेपूर्वीच भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. भारताच्या 7 खेळाडूंचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये शिखर धवन, श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाड अशा दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे. 6 फेब्रुवारी पासून भारत आणि वेस्ट इंडिज मध्ये 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका होणार आहे. हे सर्व सामने अहमदाबाद येथे खेळवण्यात … Read more

भारतीय क्रिकेट संघ ऑलिम्पिक खेळणार ; बीसीसीआयचा हिरवा कंदील

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी आनंदाची गोष्ट आहे. 2028 च्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय संघ भाग घेणार आहे. ऑलम्पिक परिषदेनं जर क्रिकेटचा ऑलम्पिक स्पर्धेत समावेश केला तर लॉस अँजलिसमध्ये २०२८ साली होणाऱ्या ऑलम्पिक स्पर्धेत भारताचे दोन्ही संघ (महिला आणि पुरूष) पाठविण्यात येतील असा निर्णय बीसीसीआयनं घेतला आहे. शुक्रवारी बीसीसीआयच्या अ‍ॅपेक्स कौन्सिलच्या बैठकीत हा … Read more

भारतीय फिरकीपुढे साहेबांचे लोटांगण ; भारताचा इंग्लंडवर डावाने विजय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडचा 1 डाव आणि 25 धावांनी पराभव केला. भारतीय फिरकीपटू आर अश्विन आणि अक्षर पटेल यांच्या पुढे इंग्लिश फलंदाजांनी अक्षरशः लोटांगण घातले. टीम इंडियाने या सामन्यासह ही मालिका 3-1 च्या फरकाने जिंकली आहे. तसेच टीम इंडियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम फेरीत धडक … Read more

भारताच्या दोन विश्वचषक विजेत्या संघातील खेळाडूची क्रिकेट मधून निवृत्ती ; तडाखेबंद खेळीसाठी होता प्रसिद्ध

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताच्या दोन्ही विश्वचषक विजेत्या संघाचा भाग असलेला बडोद्याचा आक्रमक अष्टपैलू खेळाडू युसुफ पठाण याने क्रिकेट मधून निवृत्ती जाहीर केली आहे. युसुफने ट्विट करता याबाबत माहिती दिली. युसुफने ट्विट केले आहे की ‘मी माझ्या कुटुंबाचे, मित्रपरिवाराचे, संघांचे, प्रशिक्षकांचे आणि सर्व देशाचे त्यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल आणि प्रेमाबद्दल आभार मानतो.’ या ट्विटमध्ये युसुफने प्रसिद्धीपत्रक … Read more

भारताचा स्टार गोलंदाजाने घेतली निवृत्ती ; सर्व सहकाऱ्यांचे मानले आभार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | टीम इंडियाचा जलदगती गोलंदाज आर विनय कुमारने (R Vinay Kumar) क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. कुमारने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. विनय कुमारने टीम इंडियाच्या सर्व सहकाऱ्यांचं, टीम मॅनेजमेंटचे तसेच क्रिकेट चाहत्यांचे आभार मानले आहेत. Thankyou all for your love and support throughout my career. Today I hang … Read more

इंग्लिश फिरकीपुढे भारताचा डाव गडगडला ; २० धावात गमावल्या ६ विकेट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | इंग्लंड विरुध्दच्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताने कालच्या 3 बाद 99 धावसंख्येवरून आपला डाव चालू केला. परंतु सलामीवीर रोहित शर्मा आणि त्याचा मुंबईकर साथीदार अजिंक्य रहाणे लवकर बाद झाल्यानंतर भारतीय संघाचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. भारताची झालेली पडझड रोखण्यासाठी ऋषभ पंत आणि आर. अश्विन खेळपट्टीवर आले होते. पण, कर्णधार जो … Read more

भारतीय संघात संधी मिळाल्यानंतर मराठमोळ्या सुर्यकुमार यादवने दिली ही प्रतिक्रिया ; म्हणाला की….

suryakumar yadav

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची निवड झाली असून मुंबईकर सुर्यकुमार यादव ला प्रथमच संधी मिळाली आहे. बीसीसीआयच्या निवड समितीने टी-20 विश्वचषक स्पर्धेपूर्वी सूर्यकुमार यादवला संधी देली गेली आहे. बीसीसीआयला आगामी टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकणारे तसेच आयपीएलमध्ये चमकलेल्या खेळाडूंना संधी दिली जात असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच सूर्यकुमार यादव याला देखील … Read more

विजेत्या टीम इंडियाच्या मायदेशी परतण्याच्या वाटेत आली ‘ही’ मोठी अडचण

मुंबई । बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेत भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऐतिहासिक यशाची नोंद केली होती. मात्र भारतीय इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवण्याजोगी कामगिरी केल्यानंतर विजेत्याच्या थाटात मायदेशी परतण्यास उत्सुक आहे. मात्र, भारतीय संघाच्या मायदेशी परतण्याच्या वाटेत मोठी एक अडचण निर्माण झाली आहे. ऑस्ट्रेलियावरून परतणाऱ्या भारतीय संघाचे विमान कुठे उतरवायचे यावरून घोळ सुरू झाला आहे. ऑस्ट्रेलियाला धूळ चारल्यानंतर भारतीय संघ … Read more

टीम इंडियाच्या कांगारूंवरील विजयानंतर सेहवाग झाला वेडापिसा! केलं असं काही ‘ट्विट’

मुंबई । ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या ब्रिस्बेन कसोटीत भारतीय संघाने (Team India) रोमांचक विजय मिळवल्यानंतर टीम इंडियावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील नव्या दमाच्या भारतीय संघाने कांगारुंना चितपट करुन मिळवलेल्या विजयाचं सर्वांकडून कौतुक होत आहे. ऋषभ पंतने ब्रिस्बेन कसोटीत पाचव्या दिवशी ९६ व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर खणखणीत चौकार खेचला आणि भारताने कसोटी जिंकली. भारताच्या या … Read more