पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजची स्थापना कराड तालुक्यातील टेम्भू गावात जन्मलेल्या ‘या’ सातारकर माणसाने केलीय

thumbnail 1531516886798

“इष्ट असेल ते बोलणार व साध्य असेल ते करणार” या ब्रीद वाक्याला अनुसरून स्थितीशील समाजाला आधुनिक विचारांनी गतिमान करणाऱ्या जहाल समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर त्यांचा जीवणप्रवास, शिक्षण, कार्य, विचार याबद्दल आपण अधिक जाणुन घेऊयात. गरीबीतून शिक्षण १४ जुलै १८५६ रोजी कराड जवळील टेंभू या गावी गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म झाला. कराडला प्राथमिक शिक्षण पूर्ण … Read more

राज्यात सरकारी कामांसाठी मराठी भाषा वापरा, अन्यथा पगार वाढ होणार नाही 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात शिवसेनेची सत्ता आल्यापासून पुन्हा एकदा मराठीचा ध्यास सुरु झाला आहे. राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने सर्व कर्मचाऱ्यांना स्पष्टपणे मराठीचा वापर करण्यास सांगितले आहे. हा विभाग खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे त्यामुळे मराठी माणूस या विचारधारेचा प्रसार करणारी शिवसेना यापाठीमागे आहे असे म्हंटले जात आहे. राज्य सरकारच्या या सर्क्युलर मध्ये सर्व सरकारी कार्यालये, … Read more

संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाची आठवण म्हणून साजरा केला जातो १ मे हा महाराष्ट्र दिन

Untitled design

मुंबई प्रतिनिधी | मराठा तितुका मिळवा मिळवावा|महाराष्ट्र धर्म वाढवावा| या समर्थ रामदासांच्या ओळी संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाने देखील सार्थ करून दाखवल्या आहेत. मराठी माणसाच्या हक्काची मुंबई महाराष्ट्राला मिळाली खरी मात्र य साठी १०५ लोकांना आपल्या प्राणाची आहुती या कार्यात द्यावी लागली. मराठी भाषिकांचे राज्य व्हावे हि मागणी सर्व प्रथम  ग.त्र्यं. माडखोलकरांनी १९४० मध्ये केली. या आधी १९२० साली नागपूर या ठिकाणी … Read more

मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याने मराठा आंदोलन हिंसक झाले – शरद पवार

Thumbnail 1532757320799

कोल्हापूर | वारकऱ्यांमध्ये साप सोडण्याचे वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केले म्हणून आंदोलक क्रोधीत झाले आणि हिंसाचार घडला असा आरोप शरद पवार यांनी केला आहे. कोल्हापूरच्या दसरा चौकात धरणे आंदोलन करत असलेल्या मराठा आंदोलकांची शरद पवार यांनी भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते. सरकारने आता आश्वासने देत बसण्यापेक्षा ती पूर्ण करण्याच्यासाठी कामाला लागावे असा सल्ला शरद पवार यांनी … Read more

राजू शेट्टींनी गुजरात मुंबई सीमेवर दिला ठिय्या

thumbnail 1531886860314

मुंबई | आज दूध आंदोलनाचा तिसरा दिवस आहे. सलग तिसर्या दिवशीही आंदोलनात कमालीची सक्रियता बघायला मिळत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी स्वत: महाराष्ट्र गुजरात सीमेवर गुजरात मधील दूध अडवण्यासाठी ठिय्या देऊन बसले आहेत. गुजरातवरुन मुंबईकडे येणार्या दुधाच्या गाड्या माघारी पाठवण्यात आंदोलकांना यश आले आहे. गुजरातचे पाटीदार नेते हार्दिक पटेल यांनी दुध आंदोलनाला … Read more

हरभजन सिंग ने केले मार्मिक ट्विट

दिल्ली | सध्या जगभर फिफाचे वारे आहे. लोकसंख्येने अगदीच लहान असणारे देशही फुटबाॅल विश्वचषकात चांगली कामगीरी करताना दिसत आहेत. या पार्श्वभुमीवर क्रिकेटपटू हरभजन सिंग यांने अतिशय मार्मिक ट्विट केले आहे. ‘क्रोएशिया हा फक्त ५० लाख लोकसंख्या असलेला देश फिफा विश्वचशकात फायनल पर्यंत मजल मारतो आणि आपला १३५ कोटींचा देश हिंदू मुस्लिम खेळ खेळण्यात गुरफटून घेतो … Read more

मध्यरात्रीच देवांना दुधाचा अभिषेक, राजु शेट्टींनी केली पंढरपूरातून आंदोलनाची सुरवात

thumbnail 1531714590686

पंढरपूर | स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खाजदार राजू शेट्टी रात्री बारा वाजता पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात दाखल झाले आणि त्यांनी विठ्ठलास अभिषेक घालण्यासाठी मागणी केली. परंतु वारकऱ्यांची दर्शनाची गर्दी पाहता हा अभिषेक नाकारण्यात आला. राजू शेट्टी यांनी नामदेव पायरीवर प्रतिकात्मक विठ्ठल रुक्मिणी च्या मूर्तीला दुधाचा अभिषेक घालून आंदोलनाचा श्रीगणेशा केला आहे. शिर्डीमध्ये मारुतीच्या मूर्तीला रात्री बारा … Read more

तिरुपती बालाजीला जाताय तर थांबा!

thumbnail 1531712823674

हैद्राबाद | तिरुपती बालाजीला जाताय तर थांबा!कारण बालाजीचे मंदिर इतिहासात पहिल्यांदाच बंद राहणार आहे. या संबंधी मंदिर समितीने सूचना प्रसिद्ध केली आहे. महा समरेशन अधिष्ठान या महापूजे साठी मंदिर ११ ऑगस्ट ते १६ ऑगस्ट या कालावधीत बंद राहणार आहे. या काळात फक्त पुजारी आत जाऊन या महापूजेचा विधी पार पडणार आहेत. तिरुपती बालाजी हे देशातील … Read more

पुण्या-मुंबईचा दुध पुरवठा होणार खंडीत, दुध आंदोलकांचा आक्रमक पवित्रा

thumbnail 1531711946024

पुणे | दुधाला पाच रूपये दर वाढ देण्यात यावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी छेडलेल्या आंदोनलनाचा आज दुसरा दिवस आहे. दुध दरवाढीच्या मुद्द्यावरुन आंदोलक आक्रमक झाले असून पुण्या-मुंबई आदी शहरी भागातील दुध पुरवठा खंडीत करण्या पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे. राज्यात ठीक ठिकाणी दुधाची रसद तोडली जात असून येत्या दोन दिवसात शहरी भागात … Read more

दुधाचे आंदोलन पेटले, अमरावतीमध्ये पेटवला टॅन्कर

thumbnail 1531659688837

अमरावती | सरकारला वारंवार इशारा देऊन ही सरकारने दूध आंदोलकांच्या इशाऱ्याची दखल घेतली नाही म्हणून राज्यातील प्रमुख शहरांना होणारा दुधाचा पुरवठा रोखण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. काल मध्यरात्रीपासून दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दूध पुरवठा रोखण्यासाठी विविध क्लुत्या राबवल्या आहेत.अमरावती आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचे समजते या ठिकाणी दुधाचा टॅन्कर पेटवून दिला आहे. पोलिसांनी ठीक … Read more