मुंबई ही गुजराती बांधवांची बा; सुधीर मुनगंटीवारांच्या विधानाने चर्चांना उधान

मुंबई | महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या मुंबई येथे सुरु आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी नुकताच महाविकास आघाडी सरकारचा दुसरा अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पात मुंबईच्या विकासाकडे दुर्लक्ष केले गेल्याचे भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे म्हणणे आहे. मुंबईच्या विकासकामांसाठी पुरेसा निधी न दिल्याने ते सभागृहात आक्रमक झाले. सभागृहात बोलताना त्यांनी मुंबई ही … Read more

सचिन वाझेंना आत्ताच्या आत्ता अटक करा; फडणवीसांची विधानसभेत मागणी

मुंबई | मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणावरुन आज विधानसभेत विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने आले आहेत. मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणी सचिन वाझे यांचा काय संबंध आहे याची चौकशी करावी तसेच सचिन वाझेंना आत्ताच्या आत्ता अटक करा अशी मागणी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. पहा व्हिडिओ : ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा … Read more

VIDEO: मनसुख हिरेन यांची सचिन वाझेंकडून हत्या? देवेंद्र फडणवीसांचा विधानसभेत गदारोळ

मुंबई । मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आज विधानसभा अधिवेशनावेळी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी हिरेन देशमुख प्रकरणावरून राज्य सरकारला धारेवर धरले. फडणवीस यांनी हिरेन यांच्या पत्नी विमला हिरेन यांचा जबाब वाचून दाखवला. यावेळी हिरेन यांची हत्या गाडीतच करण्यात आल्याचा आम्हाला संशय आहे, असा दावा फडणवीस यांनी केला. मनसुख हिरेन … Read more

बारावी पर्यंतच्या मुलींना बस प्रवास मोफत होणार; राज्य सरकारकडून विशेष योजना जाहीर

मुंबई | आज राज्याचा अर्थसंकल्प २०२१ विधानसभेत सादर केला जात आहे. यावेळी महिलांसाठी अनेल विशेष योजनांना प्रधान्य देण्यात आले आहे. बारावी पर्यंतच्या मुलींना बस प्रवास मोफत होणार असल्याबाबत अजित पवार यांनी घोषणा केली आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाने खास योजना बनवून शाळकरी मुलींना बस प्रवास मोफत करण्यात येणार आहे. यासाठी १५०० हायब्रीड बस उपलब्ध … Read more

Breaking : नक्षलवाद्यांचा सश्त्रास्त्रे बनवण्याचा कारखाना उद्धवस्त; महाराष्ट्र पोलिसांची अबुजमाडमध्ये घुसून मोठी कारवाई

मुंबई | नक्षलवाद्यांचा सश्त्रास्त्रे बनवण्याचा कारखाना उद्धवस्त करत महाराष्ट्र पोलिसांनी आज मोठी कामगिरी केली आहे. याबाबत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसवबेत माहिती दिली आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या ७० जवानांनी ४८ तास आॅपरेशन करुन ही कामगिरी केली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यात अबुजमाड नावाचा प्रदेश आहे. हा भाग नक्षलवाद्यांचा कोअर झोन मानला जातो. अशा भागात आॅपरेशन … Read more

अहो लोकांचं काय घेऊन बसलाय; छप्पन इंच छातीचे पंतप्रधान असताना खासदार देखील असुरक्षित : नाना पटोले

मुंबई | तब्बल ७ वेळा लोकसभेत दादरा – नगर – हवेलीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या एका आदिवासी खासदाराला आत्महत्या करायला लावण्याचं काम केंद्रातील मोदी सरकारने आणि गुजरातमधील भाजप सरकारने केलं आहे. मोहन डेलकरांनी त्यांच्या सुसाईड नोटमध्ये इशारा केला आहे. ते पंतप्रधानांना भेटले, गृहमंत्र्यांनाही भेटले. लोकसभेत ५६ इंच छातीचे पंतप्रधान आहेत पण जिथे खासदारच सुरक्षित नाहीत, तर देशाची … Read more

शेतकऱ्यांच्या कृषी पंप वीज तोडणी विरोधात आमदार राम सातपुते यांचे विधानसभेबाहेर आंदोलन

मुंबई | राज्यातला शेतकरी हा प्रचंड मोठ्या संकटात अडकला आहे, एकीकडे कोरोनामुळे शेतकरी मेटाकुटीला आला दुसरीकडे अवकाळीने उधस्त झाला मात्र हे कमी आहे की काय म्हणून या महाआघाडी सरकारने शेतकऱ्यांना अव्वाच्या सव्वा वीजबिल पाठवले आणि वरून जबरदस्तीची वसुली सुरू केली आहे. शेतकरी आज उध्वस्त झालेला असताना त्याला एक दमडीची मदतही या सरकारने केली नाही, उलट … Read more

एका ऑफर अंतर्गत साडेचार लाखांची कार मिळवा दोन लाखामध्ये !

मुंबई | चांगली कार विकत घेण्यासाठी चार ते पाच लाख रुपये लागतात. यामुळे बऱ्याच मध्यमवर्गीय लोकांना कार घेण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बराच कालावधी लागतो. आणि त्यामध्ये मोठ्या अडचणी येतात. तुम्हालाही तुमच्या कमी बजेटमुळे कार खरेदी करण्यामध्ये अडचणी येत असेल तर, काळजी करू नका. तुम्ही तुमच्या बजेटमध्ये कमी किमतीत खरेदी करू शकाल अशा ऑफर बद्दल आम्ही … Read more

मुंबई महापौर किशोरी पेडणेकर अडचणीत! एसआरए फ्लॅट बळकावल्याच्या अरोपसंदर्भात उत्तर देण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत!

मुंबई | मुंबई उच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. यामध्ये मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर एसआरए प्रकल्पातील सहा फ्लॅट बळकावल्याच्या संदर्भात आरोप केले गेले आहेत. पेडणेकर यांच्यावरील आरोप हे भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केले आहेत. यावर निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, दोन आठवड्यामध्ये फ्लॅट बळकावल्याचा आरोपाला त्यांनी उत्तर द्यावे. गोमाता जनता एससारए … Read more

….ही तर ठरवून केलेली भाववाढ- आ. अतुल भातखळकर

मुंबई | रिक्षा व टॅक्सी च्या भाड्यात तब्बल ३ रुपयांची भाडेवाढ करून अगोदरच कोरोनामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या सामान्य मुंबईकरांना अधिकचा आर्थिक बोजा देण्याचे काम ठाकरे सरकार करीत असून कोणतेही कारण नसताना खटूआ समितीचा अहवाल स्वीकारून सामान्य मुंबईकरांना आर्थिक त्रास देण्याचा हा अत्यंत निंदनीय प्रकार असल्याची टीका मुंबई भाजपा प्रभारी व कांदिवली पूर्व चे आमदार अतुल … Read more