अंधेरी पोटनिवडणुकीत RPI चा पाठिंबा कोणाला? आठवलेंनी केलं जाहीर

ramdas aathwale

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे गटाला काँग्रेस आणि राष्ट्रवादीने पाठिंबा दिल्यांनतर आता आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी भाजपला पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. तसेच या निवडणुकीत भाजप, शिंदे गट आणि आरपीआयचा विजय होईल, उद्धव ठाकरेंची मशाल आम्ही विजवू असेही ते म्हणाले. प्रसारमाध्यमांशी बोलताना रामदास आठवले म्हणाले,अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला … Read more

महापालिका निवडणुका कधी होतील? आठवलेंनी सांगितला नेमका महिना

ramdas aathwale

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील अनेक महापालिका निवडणूका तोंडावर असून सर्वच राजकीय पक्षांनी आपला रोज लावला आहे. परंतु या निवडणुका कधी होणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. याच दरम्यान, आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी मात्र महापालिका निवडणुका डिसेंबरपर्यंत होतील असा दावा केला आहे. आज पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिर येथे आरपीआय पक्षाचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात … Read more

ठरलं तर!! रामदास आठवले ‘या’ मतदारसंघातून लोकसभा लढवणार

ramdas aathwale

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आगामी 2024 लोकसभा निवडणुक शिर्डी मतदारसंघातून लढणार असल्याची माहिती दिली आहे. रामदास आठवले अहमदनगर दौऱ्यावर आले असता त्यांनी याबाबत घोषणा केली. यावेळी शिर्डीतून लढायचे आहे पण पडायचे नाही, असा निर्धार व्यक्त करत 2009 ला शिर्डी मतदारसंघातून झालेल्या पराभवाची सल त्यांनी आज पुन्हा बोलून दाखवली. अहमदनगर येथे … Read more

… तर विनायक मेटे वाचले असते; आठवलेंची मोठी प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे आज पहाटे अपघाती निधन झाले. मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर त्यांच्या गाडीला जोरदार अपघात झाला आणि त्यातच त्यांची प्राणजोत मालवली. मेटे यांच्या अपघाताची सखोल चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले असतानाच आरपीआयचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मात्र जर विनायक मेटे यांना … Read more

भाजप सोबत नसेल तर शिवसेनेच्या लोकसभेला 3-4 जागाही येणार नाहीत

हॅलो महराष्ट्र ऑनलाईन | राज्यात भाजप सोबत नसेल तर लोकसभेला शिवसेनेच्या ३-४ जागाही निवडून येतील की नाही माहित नाही असे म्हणत आरपीआय चे अध्यक्ष रामदास आठवले यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे तसेच इतर राज्यात शिवसेने पेक्षा माझ्या पक्षाची ताकद जास्त आहे असा चिमटाही त्यांनी काढला. ते नाशिक येथे बोलत होते. आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये महाविकास … Read more

मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपला मनसेची गरज नाही- रामदास आठवले

Athawale fadanvis thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाविकास आघाडीचे सरकार असताना त्यांना शह देण्यासाठी मनसे आणि भाजप एकत्र येणार का अशा चर्चा सातत्याने रंगत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आरपीआय चे अध्यक्ष रामदास आठवले यांना विचारले असता आरपीआय असताना भाजपला मनसेची गरज नाही असा दावा त्यांनी केला आहे. ते पंढरपूर येथे बोलत होते. रामदास … Read more

दारू आणि वाईन एकच, सरकारने निर्णय मागे घ्यावा अन्यथा..; आठवलेंचा इशारा

ramdas aathwale

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात सुपर मार्केट आणि किराणा दुकानात वाईन विक्रीला परवानगी देण्यात आल्यानंतर विरोधी पक्ष भाजपचे सरकारवर ताशेरे ओढले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र वाईन आणि दारू यात जमीन-आस्मानाचा फरक आहे असं म्हंटल्यानंतर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी यावर प्रतिक्रिया देत सरकारला निर्णय मागे घेण्याचा इशारा दिला आहे. दारू आणि … Read more

महाराष्ट्रातले सर्व मंत्री एकेक करून राजीनामे देतील – रामदास आठवले

ramdas athawale

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्रातले सर्व मंत्री एकेक करून राजीनामे देतील. आणि शेवटी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील राजीनामा द्यावा लागेल”, अशा शब्दांत रिपाइं अर्थात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या 100 कोटींच्या वसुली प्रकरणावरून त्यांनी राज्य सरकार वर टीकास्त्र सोडलं. रामदास आठवले … Read more

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा ; रामदास आठवलेंची राष्ट्रपतींकडे मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली असून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. आपल्या मागणीवर राष्ट्रपतींनी विचार करु असं उत्तर दिल्याचं रामदास आठवले यांनी एएनआयशी बोलताना सांगितलं आहे. महाराष्ट्रात बिघडलेली कायदा आणि सुव्यवस्था; कोरोना महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यात राज्य सरकारला आलेले अपयश, राज्य सरकारवरून जनतेचा … Read more

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा; रामदास आठवलेंची मागणी

Ramdas Athawale

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण आणि मुकेश अंबानी यांच्या घरासमोर सापडलेल्या स्फोटकामुळे राज्यातील ठाकरे सरकारच्या अडचणीत वाढ झाली आहे. याच मुद्द्यावरून विरोधी पक्ष अत्यंत आक्रमक झाला असून आता आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी थेट राज्यात राष्ट्रपती राजवटीची मागणी केली आहे. रामदास आठवले यांनी ट्विट करत राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केलीय. मुकेश … Read more