राष्ट्रपती राजवट लावा, मजा येईल; राष्ट्रवादीच्या मंत्र्याच्या ट्विटने खळबळ

NCP

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक राजकीय घडामोडींनी वातावरण चिघळले आहे. नवनीत राणा यांचे मातोश्री बाहेर हनुमान चालीसा म्हणण्याचे आंदोलनं असो वा किरीट सोमय्या यांच्यावर झालेला हल्ला असो, या एकूण संपूर्ण घटनांनी राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात येईल का अशी शक्यता आणि चर्चानी जोर धरला … Read more

देशातील या पाच राज्यांत निवडणुका जाहीर; जाणुन घ्या तारखा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पश्चिम बंगाल, आसामसह तमिळनाडू, केरळ या राज्यात आणि पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशात येत्या काही दिवसातच निवडणुका होणार असल्याची नुकतीच घोषणा करण्यात आलीय. मुख्य निवडणूक आयुक्तांनी आज पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीची घोषणा केली आहे. आज निवडणूक आयोगाने या पाचही राज्यांच्या निवडणुकांच्या तारखा घोषित केल्या. त्यामुळे या राज्यांमधील निवडणुकांकडे लक्ष ठेऊन असलेल्यांची प्रतिक्षा संपलीय. … Read more

आम्ही विना वेतन काम करु म्हणत तरुणीची शिक्षक भरतीची मागणी; रोहित पवारांनी दिले ‘हे’ उत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेले अनेक दिवस राज्यातील नोकरभरती प्रक्रिया लांबली आहे. निवडणूक आचारसंहिता, राष्ट्रपती राजवट, राज्यावर आलेले संकट आणि सध्या सुरु असणारे कोरोना संकट यामुळे साधारण फेब्रुवारी २०१९ पासून नोकरभरतीची प्रक्रिया या विविध कारणांनी लांबली आहे. महाविकास आघाडीच्या काळात महापोर्टल बंद करून सुधारित पद्धतीने महापोर्टल कडचा डाटा दुसऱ्या पोर्टल कडे हस्तांतरित करण्याचे काम सुरु … Read more

महाराष्ट्र काँग्रेसमध्ये खादेपालट होणार; पृथ्वीराज चव्हाणांकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी तर पटोलेंना प्रदेशाध्यक्षपद?

नवी दिल्ली | महाराष्ट्रात कोरोना संकटकाळातही राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राजकीय नेत्यांच्या राज्यपालांच्या भेटीगाठी सुरु असताना, तिकडे महाराष्ट्र काँग्रेसमध्ये खांदेपालटाची चर्चा आहे. नाना पटोले यांच्या जागी आता पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्याच्या हालचाली सुरु आहेत अशी माहिती विश्वसनीय सुत्रांकडून हॅलो महाराष्ट्रला समजली आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात राजकिय घडामोडींना वेग आला आहे. … Read more

पानपट्टी चोर काम कर जा; निलेश राणेंनी पाणीपुरवठा मंत्र्यांना सुनावले 

हॅलो महाराष्ट्र ओनलाईन । नारायण राणे यांचे सेनेशी पूर्वीपासूनच नाते आहे. सेनेमुळेच ते मोठे झाले आणि सेनेमुळेच रस्त्यावर आले. असे विधान पाणीपुरवठा मंत्री तसेच जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले होते. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी म्हणून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची राणेंनी भेट घेतली त्यावेळी गुलाबरावांनी हे विधान केले होते. या विधानाला उत्तर देत आपल्या … Read more

राज्यात राष्ट्रपती राजवटीवरून भाजपमध्येच मतभेद; राणेंनी डागली मुनगंटीवारांवर तोफ, म्हणाले..

मुंबई । राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची नारायण राणे यांनी केलेली मागणी हे त्यांचं वैयक्तिक मत आहे. भाजपची ती अधिकृत मागणी नाही,’ अशी भूमिका भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांनी मांडली होती. राणेंच्या राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या मागणीवरून भाजपनं हात झटकल्यानं पक्षातील मतभेद असल्याचं चित्र दिसत आहे. मात्र, मुनगंटीवारांचे म्हणणं भाजपचे खासदार नारायण राणे यांनी चांगलचं मनाला … Read more

राज्यात राजकीय भूकंप होण्याच्या चर्चेवर शरद पवार म्हणाले..

मुंबई । भाजपकडून राज्यातील परिस्थिती अस्थिर करण्याचे प्रयत्न सुरु असल्याची चर्चा जोर धरु लागली आहे. अशा वेळी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या भाजपच्या हालचालींवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रीया देताना म्हटले आहे की, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार स्थिर आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष ठाकरे सरकारच्या पाठीशी मजबूत उभे आहे. काँग्रेस- राष्ट्रवादी-शिवसेना … Read more

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा! राज्यपालांच्या भेटीनंतर नारायण राणेंची मागणी

मुंबई । गेल्या काही दिवसांपासून राज्यातील नेत्यांचा राजभवनाला भेटी देण्याचा सिलसिला सुरुच आहे. आज सकाळची शरद पवार यांनी राज्यपालांची भेट घेतल्यानंतर आज दुपारी नारायण राणेंनी राजभवनाला हजेरी लावली. यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याशी चर्चा करून नारायण राणे थेट प्रसार माध्यमांना सामोरे गेले. यावेळी कोरोना व्हायरसमुळे उद्भवलेली राज्यातील आणि मुंबईतील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. ही … Read more

शेतकरी संघटनेनं दिलं सत्तास्थापनेबाबत अल्टिमेटम, तीव्र आंदोलनाचा दिला इशारा

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाले आहे. मुख्यमंत्री कोणाचा यांच्या खेळात शेतकऱ्याचे हाल होत आहेत. असा संताप शेतकरी नेते रघुनाथ पाटील यांनी व्यक्त केला. सत्ता लवकर स्थापन करा अन्यथा शेतकरी संघटना आसूड उगारेल असा इशारा ही त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिला आहे.

Breaking | महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू

मुंबई प्रतिनिधी | राज्यात कोणत्याच पक्षाने सत्तास्थापनेचा दावा न केल्याने आज अखेर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी प्रथम सर्वात मोठा पक्ष म्हणुन भाजपला सत्तास्थापनेचे निमंत्रण दिले होते. मात्र शिवसेनेने मुख्यमंत्री पदावरुन भाजपला पाठिंबा न दिल्याने भाजपला सत्तास्थापनेचा दावा करता आला नाही. त्यानंतर राज्यपालांनी शिवसेनेला सत्तास्थापनेचे निमंत्रण दिले परंतू काँग्रेस … Read more