अखेर शेतकरी आंदोलन स्थगित; 378 दिवसांनी आंदोलन मागे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या कृषी कायद्याला विरोध म्हणून दिल्ली येथे शेतकऱ्यांनी गेल्या वर्षभरापासून आंदोलन पुकारले होते. अखेर केंद्राने कृषी कायदे मागे घेतल्यानंतर शेतकऱ्यानीही आपले आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. तब्बल ३७८ दिवसांनी हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे. ११ डिसेंबरपासून म्हणजे येत्या शनिवारपासून आंदोलनकर्ते परतणार आहेत. केंद्र सरकारने पाठवलेला प्रस्ताव शेतकरी संघटनांनी … Read more

शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने कायद्यात बदल करणे आवश्यकच : बाळासाहेब पाटील

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज विधिमंडळाच्या दोन दिवसांच्या पावसाळी अधिवेशनाचा दुसरा आणि शेवटच्या दिवसाला सुरवात झाली. कृषीमंत्री दादासाहेब भुसे यांनी सभागृहात 3 विधेयके सादर केली. त्यांच्यानंतर शेतकरी विधेयकाबाबत सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनीही सभागृहातील चर्चेत सहभाग घेतला. “एखाद्या शेतकऱ्याला त्याच्या घामाचा मोबदला मिळाला नाही तर त्याला न्याय मिळाला पाहिजे. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्याला दंड केला पाहिजे. याबाबत … Read more

अन्नदाता माँगे अधिकार, सरकार करे अत्याचार ; राहुल गांधी पुन्हा एकदा केंद्रावर बरसले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या कृषी कायद्या विरोधात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला 100 दिवस पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. अन्नदाता अधिकार मागत असताना सरकार त्यांच्यावर अत्याचार करत असल्याचे राहुल गांधींनी म्हंटल. राहुल गांधींनी ट्विट करत म्हंटल की ज्या शेतकऱ्यांची मुलं देशाच्या सीमेवर आपला जीवही अर्पण … Read more

शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ ‘वंचित’ चे एकदिवसीय धरणे आंदोलन

लोणंद प्रतिनिधी । सुशिल गायकवाड केंद्र सरकारने शेती संदर्भात केलेले ३ कायदे हे शेतकऱ्यांच्या विरोधात आहे.अशी धारणा वंचितची असून सदर कायदे रद्द करणेत यावेत. या मागणी करिता दिल्ली येथे दीर्घ काळ चालू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने खंडाळा येथे तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय धरणा आंदोलन करण्यात आलेले आहे. यावेळी हे आंदोलन वंचितचे जिल्हा … Read more

अलविदा, माझी वेळ संपत आलीय, म्हणतं भाषणानंतर शेतकरी नेत्यानं सोडला प्राण

अमृतसर । मोदी सरकाराच्या कृषी कायद्याविरोधात गेल्या वर्षभरापासून पंजाबमध्ये प्रदर्शन सुरु आहेत. या आंदोलनांची धग शेवटी दिल्लीच्या सीमेपर्यत पोहचली. आणि मागील ३ महिन्यापासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी ठाण मांडून बसलेत. या दरम्यान, अनेक शेतकऱ्यांचे जीव गेलेत.तर काही शेतकऱ्यांनी कृषी कायद्यांना विरोध म्हणून स्वत:चं जीवन संपवलं आहे. अमृतसरमधल्या विरसा विहारमध्ये स्वातंत्र्य सैनिक … Read more

प्रधानमंत्री मोदी हे “अहंकारी राजा” ; प्रियंका गांधी – वाड्रा यांचे टीकास्त्र

नवी दिल्ली | प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे अहंकारी राजा झाले असल्याची टीका काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी – वाड्रा यांनी आज मुजफ्फरनगर येथे बोलताना केली. गेल्या ९० दिवसांपासून लाखो शेतकरी बांधव हे दिल्लीच्या सीमेलगत बसलेले आहेत.हे मोदींना दिसतं नाहीये का ? आणि वर हे महाशय त्यांना त्रास देत आहेत तसेच त्यांना देशद्रोही ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत.२१५ … Read more

सचिन आणि लतादीदी ही दैवतं, त्यांची नव्हे भाजप आयटी सेलची चौकशी करणार ; गृहमंत्र्यांचा षटकार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर यांना संपूर्ण देशच दैवत मानतो. मी त्यांच्या चौकशीची भाषा कधीही केली नव्हती. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. मला भाजपच्या आयटी सेलची चौकशी करु, असे म्हणायचे होते, असे स्पष्टीकरण राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहे. शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सेलेब्रिटीनी काही ट्विट केले होती. त्यावरून देशभर प्रचंड … Read more

…तर भविष्यात शेतकऱ्यांना 4-5 उद्योगपतींचे गुलामच व्हावं लागेल – शिवसेनेचा केंद्रावर निशाणा

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेकडून आज पुन्हा एकदा केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले आहे. तसेच न्यायालयाच्या भूमिकेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.दिल्लीच्या सीमेवर शेतकरी तीन महिन्यांपासून रस्त्यावर आंदोलन करीत आहेत. सरकारने जे तीन कृषी कायदे आणले आहेत त्यामुळे देशाचा कणा मोडला जातोय. शेतकऱ्यास परावलंबी व्हावे लागेल व भविष्यात त्याला चार-पाच बड्या … Read more

लाल किल्ल्यावर धुडगूस घालणारे लोकं सत्ताधाऱ्यांपैकीच होते ; शरद पवारांचा गंभीर आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील प्रजासत्ताकदिनी लाल किल्ल्यावर धुडगूस घालणारे सत्ताधाऱ्यांपैकीच होते, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केला आहे. लाल किल्ल्यावर गोंधळ घालणारी लोकं शेतकरी नव्हते तर त्यात सत्ताधारी गटाचे काही लोक होते अशी माहिती आम्हाला मिळाली आहे, असं मोठं विधान करून शरद पवार यांनी भाजपवर आरोप केला आहे. सोलापूर … Read more

Toll Plaza वर NHAI ला दररोज होते आहे 1.8 कोटींचे नुकसान … यामागील कारणे जाणून घ्या

नवी दिल्ली । देशभरात मोठ्या संख्येने टोल प्लाझा (Toll Plaza) आहेत. जे स्वतः राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) चालवित आहेत. मात्र गेले काही काळ त्यांच्या काही टोल प्लाझावर दररोज कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन जयराम गडकरी यांनी लोकसभेत (Loksabha) दिली. एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले की,”देशात शेतकरी आंदोलनामुळे टोल … Read more