70 वर्षीय शेतकऱ्याचा जुगाड : काटेरी वनस्पतींमध्ये फुलवली पेरुची बाग

Ram Singh Rathod has planted guava

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेती करत असताना अनेक शेतकरी असे आहेत कि ते डोक्यात आलेली कल्पना लगेच शेतीत अंमलात आणतात. काहीतरी जुगाड करून शेतीतून भरघोस उत्पन्न काढतात. असाच जुगाड इटावा येथील रहिवासी असलेल्या 70 वर्षीय शेतकरी रामसिंह राठोड यांनी केला आहे. त्यांनी काटेरी वनस्पती असलेल्या सुमारे दीड एकर जमिनीत फळांची शेती केली असून त्यातून चांगले … Read more

कोयना जमीन वाटप घोटाळा : 6 हजार खातेदार बोगस; जिल्हाधिकाऱ्यांचे जमिनी परत घेण्याचे आदेश

Koyananger Order Ajit Pawar

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कोयना धरणग्रस्तांच्या यादीत दोन हजार ६२८ खातेदारांना दुबार, तर तीन हजार ५३० खातेदारांना अतिरिक्त जमीन वाटप झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सहा हजार १५८ खातेदारांना वाटप झालेल्या सोलापूर, सातारा, रायगड येथील जमिनीबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. त्या जमिनी संबंधितांनी शासनाकडे तातडीने परत करावी अन्यथा त्यांच्या विरोधात कारवाईची नोटीस जिल्हाधिकारी कार्यालयाने … Read more

तलाठी कार्यालयातील सर्व्हर आठ दिवसांपासून डाऊन, शेतकऱ्यांची ससेहोलपट जिल्हाधिकारी थांबवणार काय?

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी महसूल विभागातील तलाठी कार्यालयातील सर्व्हर गेल्या आठ दिवसांपासून डाऊन असल्याच्या कारणाने शेतकऱ्यांसह जमिन खरेदी- विक्रीचे व्यवहार करणाऱ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे तलाठी आणि नागरिकांच्यात वादावादीचे प्रसंग निर्माण होवू लागले आहेत. सर्व्हर डाऊनचा प्रश्न लवकरात लवकर मिटविण्याची मागणी तलाठी कर्मचारी व जनतेतून जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. सातबारा उतारा संबधीचे … Read more

उचभ्रू काॅलनीतील बंगल्यातच गांज्याची शेती; सातारा जिल्ह्यातील घटनेने खळबळ

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यातील वाई शहरातील उचभ्रू काॅलनी मध्ये एका बंगल्यातच गांज्याची मोठ्या प्रमाणात शेती केली जात असल्याच समोर आले आहे. महत्वाच म्हणजे ही अमली पदार्थाची शेती ही या बंगल्याच्या आत मध्येच केली जात होती. या घटनेने सातारा जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. दोन परदेशी व्यक्तीच ही गांज्याची शेती गेल्या एक वर्षा … Read more

जमिनीच्या वारस हक्कासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? वारस नोंदीसाठी कोणती कागदपत्र हवीत ते जाणुन घ्या

कायद्याचे बोला #6 | स्नेहल जाधव शेतजमीन ज्याच्या नावावर आहे ती व्यक्ती मृत झाल्यास त्याच्या वारसांना त्या जमिनीचे हक्क मिळू शकतात. पण त्यासाठी शेतजमिनीवर वारसांची नोंद कशी करावी हे माहित असणे गरजेचे आहे. आता जमिनीच्या वारस हक्कासाठी ऑनलाईन अर्जही करता येतो. Online अर्ज कसा व कुठे करायचा? वारस नोंदीसाठी कोणती कागदपत्र हवीत? त्याची प्रक्रिया काय … Read more

इंजिनीरिंगची नोकरी सोडून आधुनिक पद्धतीने शेती केली; आज महिन्याला कमावतोय लाखो रुपये

 हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेतीमध्ये तरुण पिढी लक्ष देताना दिसत नाही. त्यांचा नोकरीमधेच जास्त विश्वास असल्याचे दिसून येते. पारंपारिक पद्धतीने करत असलेल्या शेतीमध्ये उत्पन्न तुलनेने कमी होते. यामुळे शेतीवरचा विश्वास हळूहळू कमी होताना दिसून येत आहे नवीन पिढी याला पूर्वीइतकी महत्त्व देताना दिसून येत नाही. परंतु आजही काही तरुण असे आहेत जे अभ्यासपूर्ण शेतीला प्राथमिकता देऊन … Read more

30 गुंठ्यांत घेतले 10 टन टरबूजाचे उत्पादन! दुबईला निर्यात करून तरुणाने कमावले लाखो रुपये

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पारंपारिक शेतीमध्ये जास्त उत्पादन आणि उत्पन्न घेता येत नाही. पण, आधुनिक तंत्रज्ञानातून शेती केली आणि मार्केटिंगचे तंत्र शिकून घेतल्यास शेतकरीही मोठा नफा शेतीमधून कमवू शकतो. असा यशस्वी प्रयोग बीडमधील, अंबाजोगाईतील देवळा या गावातील प्रयोगशील शेतकरी रवींद्र देवरवाडे यांनी यशस्वी केला आहे. तरुण प्रयोगशील शेतकरी म्हणून प्रसिद्ध असलेले श्री. देवरवाडे यांनी आपल्या … Read more

नोकरीवर लाथ मारून घेतला शेती करण्याचा निर्णय ; 5 महिन्यात कमावले तब्बल 12 लाख

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शेती करणे परवडत नाही असं म्हणणाऱ्यांना एका युवा उच्चशिक्षित तरुणाने चांगलीच चपराक लावली आहे. शेतीत योग्य नियोजन केल्यास त्यातूनही लाखोचा फायदा होऊ शकतो हे नंदुरबार जिल्ह्यातील एका तरुणानं सिद्ध करुन दाखवलं आहे. अविनाश पाटील असं या उच्चशिक्षित तरुणाचे नाव आहे. गुजरात राज्यात एका बँकेतील चांगल्या पगाराची नोकरी सोडून शेतीची वाट धरलेल्या अविनाश … Read more

कोरोना लसीच्या आगमनानंतर, सेवा क्षेत्राला आहेत मोठ्या आशा! लाखो लोकांना मिळतील रोजगार आणि नवीन नोकर्‍या

नवी दिल्ली । कोरोना लसीच्या (Corona Vaccine) आगमनानंतर सेवा क्षेत्रांमध्ये (Service Sector) नवीन आशा जागृत झाल्या आहेत. या क्षेत्राला कोरोना कालावधीत सर्वाधिक त्रास सहन करावा लागला. हॉटेल, रेस्टॉरंट्स, पर्यटन या क्षेत्रात काम करणाऱ्या लाखो लोकांना नोकर्‍या गमवाव्या लागल्या, पण आता रिटेल क्षेत्रात विक्री वाढल्यामुळे रोजगाराच्या अधिक संधींचा अंदाज वर्तविला जात आहे. देशाच्या जीडीपीमध्ये या क्षेत्राचे … Read more

सौदी अरेबियानकडून भारतीय अर्थव्यवस्थेचे कौतुक, म्हणाले,”आमच्या गुंतवणूकीच्या योजना योग्य मार्गावर”

नवी दिल्ली । सौदी अरेबियाने (Saudi Arabia) भारतीय अर्थव्यवस्थेच्या सामर्थ्यावर विश्वास व्यक्त केला आहे. तसेच भारतात आमच्या गुंतवणूकीच्या योजनांमध्ये (Investment Plans) कोणताही बदल झालेला नाही, असेही ते म्हणाले. देशाच्या सर्वात मोठ्या खनिज तेलाच्या निर्यातदाराने (Oil Exporter) म्हटले आहे की, कोरोना संकटाच्या पलीकडे जाण्याची भारतीय अर्थव्यवस्थेत (Indian Economy) पूर्ण शक्ती व क्षमता आहे. फेब्रुवारी 2019 मध्ये … Read more