आसूड ओढत साताऱ्यात उदयनराजेंचा ‘स्वाभिमानी’ला पाठिंबा

Udayanraje Bhosale Satara News

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सध्या सातारा जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक सुरु आहेत. सातारा बाजार समितीचीही निवडणूक सुरु असून या निवडणुकीत उतरलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला आज भाजप खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पाठिंबा दिला. यावेळी जलमंदिर येथे उदयनराजेंनी आसूड ओढत विरोधकांना थेट इशाराच दिला. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत खासदार उदयनराजे भोसले यांनी … Read more

राजू शेट्टींची मोठी घोषणा; लोकसभेला ‘इतक्या’ जागा लढवणार

raju shetti

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं (Swabhimani Shetkari Sanghatna)आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (lok Sabha 2024) रणशिंग फुंकले असून हातकणंगले सह 5 ते 6 जागांवर स्वाभिमानी निवडणूक लढवणार आहे. संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी याबाबत घोषणा केली आहे. तसेच या सर्वच्या सर्व जागा स्वबळावर लढणार असून त्यासाठी कार्यकर्त्यांनी आत्तापासूनच तयारीला लागावे असेही शेट्टी यांनी … Read more

… तीच काठी शेतकऱ्यांच्या पाठीत घालतात; राजू शेट्टींचे Tweet चर्चेत

raju shetti

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून पुन्हा एकदा राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांवर निशाणा साधला आहे. शेतकऱ्यांनो राज्यातील विरोधी पक्ष सत्तेत येण्यासाठी शेतकऱ्यांचा काठी म्हणून वापर करतात आणि सत्तेत आल्यानंतर तीच काठी पहिल्यांदा शेतकऱ्यांच्या पाठीत घालतात असा टोला राजू शेट्टी यांनी लगावला. याबाबत त्यांनी खोचक ट्विट केलं आहे. राज्यात … Read more

राजू शेट्टींनी दिल्लीत जंतरमंतर येथे जाऊन आंदोलन करावे- संजय राऊत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी हे राज्यातील महाविकास आघाडी सरकार वर नाराज असून सरकार मधून बाहेर पडण्याच्या तयारीत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांना याबाबत विचारले असता त्यांनी यावर भाष्य करत राजू शेट्टी यांच्या शेतकऱ्यांविषयी काही समस्या असतील तर त्यांनी दिल्लीत जंतरमंतर मैदानावर जाऊन आंदोलन करायला पाहिजे असे … Read more

महाविकास आघाडीकडून निराशा, 5 तारखेला कठोर निर्णय घेणार- राजू शेट्टी

Raju Shetty

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील महाविकास आघाडी सरकार कडून निराशा झाली असून येत्या 5 तारखेला होणाऱ्या बैठकीत आपण कठोर निर्णय घेणार आहोत असे विधान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केलं. सत्तेत राहून शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नसतील तर अशी सत्ता नकोच आहे अशी भूमिका त्यांनी मांडली. राजू शेट्टी म्हणाले, महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडण्याबाबत … Read more

खत दरवाढीच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे निषेध आंदोलन

जालना :- केंद्र सरकारने केलेल्या खत दरवाढीच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने वडीगोद्री येथे खताच्या रिकाम्या बॅग जाळून निषेध आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारने ऐन रब्बी हंगामात खत दरवाढीचा निर्णय घेऊन अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी खत दरवाढ करून मोठा धक्का दिला आहे. रब्बी हंगामात दरवाढीचा निर्णय घेऊन मिश्र खतांच्या प्रत्येकबॅग चे दोनशे ते तीनशे … Read more

अखेर स्वाभिमानीच्या मुक्काम ठोको आंदोलनाला यश

जालना : मोसंबीचा मंजूर फळपीक विमा मिळण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने एचडीएफसी एर्गो विमा कंपनीच्या कार्यालयात मुक्काम ठोको आंदोलन तिसऱ्या दिवशी ही सुरू होते.एचडीएफसी एग्रो कंपनीकडून येत्या १० दिवसात विमा शेतकऱ्यांना देण्यात येईल,असे लेखी आश्वासन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बी.एस.रणदिवे यांच्या हस्ते देण्यात आल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. जालना जिल्ह्यात मोसंबी फळपिकाचा ३८ कोटी २१ … Read more

शेतकरी संघटनेचे एचडीएफसी ॲग्रो विमा कंपनीच्या कार्यालयात मुक्काम ठोको आंदोलन

जालना : मोसंबीचा विमा संरक्षण कालावधी १५ सप्टेंबर रोजी संपलेला आहे.तब्बल दोन महिने उलटूनही शेतकऱ्यांच्या खात्यावर मंजूर विमा वर्ग करण्यासाठी विमा कंपनी दिरंगाई होत असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने एचडीएफसी ॲग्रो विमा कंपनीच्या कार्यालयात मुक्काम ठोको आंदोलन सुरू झाले आहे. जालना जिल्ह्यातील अकरा हजार आठशे मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांनी एचडीएफसी ॲग्रो कंपनीकडे फळपीक विमा भरला होता.या … Read more

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने विमा कंपनी कार्यालयात मुक्काम ठोको आंदोलन

जालना :-जिल्ह्यातील मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांचा आंबिया बहार २०२० चा मंजूर झालेला मोसंबी फळ पिक विमा अद्यापर्यंत मिळाला नाही.त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने ३० नोव्हेंबर रोजी विमा कंपनी कार्यालयात मुक्काम ठोको आंदोलन करण्यात येणार आहे. याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने एचडीएफसी आरगो या विमा कंपनीच्या जिल्हा प्रतिनिधीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे यांनी … Read more

कृषी कायदे रद्द केल्याबद्दल स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जल्लोष

जालना । शेतकऱ्यांच्या संघर्षमय विरोधानंतर केंद्र सरकारने तीन कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतला.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कृषी कायदे रद्द केल्याची घोषणा केली. हा शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा ऐतिहासिक विजय आहे.या कायद्यांच्या स्थगितीची घोषणा होताच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने अंबड तालुक्यातील धाकलगाव येथे गावातील मुख्य रस्त्याने रॅली काढून मारोती मंदिरासमोर … Read more