नरेंद्र मोदींनी कोरोनाची पहिली लस घ्यावी त्यानंतरच आम्ही लस घेऊ ; ‘या’ नेत्याचं धक्कादायक विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशभरात दुसऱ्यांदा 700 जिल्ह्यांमध्ये कोरोना लशीचं ड्राय रन सुरू आहे. 13 जानेवारीपासून कोरोनाची लस दिली जाण्याची शक्यता असतानाच बिहारचे माजी आरोग्यमंत्री आणि RJD नेते लालू यादव यांचे मोठे सुपुत्र तेज प्रताप यादव यांनी एक धक्कादायक विधान केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोनाची पहिली लस घ्यावी त्यानंतरच आम्हाला ही लस घेऊ असं … Read more

अहंकार सोडा आणि तिन्ही कृषी कायदे मागे घ्या ; सोनिया गांधींचे मोदी सरकारला आवाहन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या कृषी कायद्या विरोधात देशभरातील शेतकरी आक्रमक झाला असून शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारलं आहे. एक महिना उलटून देखील यावर काही तोडगा निघू शकला नाही. दरम्यान, काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. केंद्रातील मोदी सरकार हे स्वातंत्र्यानंतरच सर्वात अहंकारी सरकार आहे, अशी टीका करतानाच अहंकार सोडा, राजधर्माचं पालन … Read more

आपण 31 डिसेंबरपर्यंत ITR दाखल न केल्यास आपल्याला भरावा लागेल दुप्पट दंड, आपल्याकडे दोनच दिवस शिल्लक आहेत

नवी दिल्ली । मागील वर्षाच्या तुलनेत यंदा आपण इनकम टॅक्स रिटर्न (Income Tax Return) फाइल भरण्याची अंतिम मुदत गमावल्यास आपल्यास दुप्पट दंड भरावा लागू शकतो. गेल्या वर्षी आयटीआरची अंतिम मुदत (ITR Deadline) गमावल्यानंतर काही महिन्यांसाठी दंड 5 हजार रुपये होता. पण, या वेळी ते 10,000 रुपये असेल. तथापि, उशीरा इनकम टॅक्स रिटर्न फाईल करण्यासाठी हा … Read more

भाजपच्या तानाशाही विरोधात डाव्या-उजव्यांनी एकत्र यावं ; संजय राऊतांची विरोधी पक्षांना हाक

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपवर टीकास्त्र सोडताना देशातील सर्व विरोधी पक्षांना एकत्र येण्याची साद घातली आहे. देशात भाजपची तानाशाही सुरू आहे, गैर भाजपाशासित राज्यातील सरकारांना केंद्र सरकारकडून कोणतंही पाठबळ दिलं जात नाही. त्यामुळे भाजपच्या या तानाशाही विरोधात डाव्या-उजव्यांनी एकत्र यावं, असं आवाहन शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी … Read more

ही तर शेतकऱ्यांना ‘आवळा’ देऊन आपल्या उद्योजक मित्रांना ‘कोहळा’ देणारी योजना – बाळासाहेब थोरातांचा घणाघात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दिल्लीत कडाक्याच्या थंडीत एक महिन्यापासून हजारो शेतकरी रस्त्यावर ठाण मांडून बसलेले आहेत. नवीन कृषी कायदे रद्द करावेत ही त्यांची मागणी आहे परंतु त्या शेतकऱ्यांशी चर्चा करण्याऐवजी आपण शेतकऱ्यांचे किती कैवारी आहेत हे दाखवण्यासाठी इव्हेंटबाजी करत प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे महत्व पटवून देण्याचा प्रयत्न केला. वास्तविक पाहता शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी २ हजार … Read more

वर्षाच्या अखेरीस आपल्याला स्वस्त सोने खरेदी करण्याची संधी, डिजिटल पेमेंटवर मिळेल अतिरिक्त सूट

नवी दिल्ली । रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने म्हटले आहे की, सॉव्हरेन गोल्ड बाँडची 9 वी सिरीज जारी केली जात आहे. यासाठी इश्यूची प्राईस (Issue Price) प्रति ग्रॅम 5,000 रुपये निश्चित करण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे की, सॉव्हरेन गोल्ड बाँड योजना 2020-21 (9th Series) ची नववी सिरीज 28 डिसेंबर 2020 पासून सब्सक्रिप्शनसाठी उघडला जाईल. … Read more

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचं कोट्यावधी शेतकर्‍यांना झाला लाभ, तुमच्या खात्यात ‘हे’ पैसे येत नसल्यास येथे दाखल करा तक्रार

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शुक्रवारी 25 डिसेंबर रोजी पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM-Kisan) यांचा पुढचा हप्ता जाहीर केला. व्हर्चुअल माध्यमाद्वारे आयोजित कार्यक्रमातील बटण दाबून त्यांनी हप्त्याचे पैसे जरी केले. हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचले. मोदींनी नऊ कोटीहून अधिक शेतकरी लाभार्थ्यांच्या खात्यात 18,000 कोटी रुपये ट्रान्सफर केले आहेत. या … Read more

अर्थसंकल्पात नोकरी करणार्‍यांना मोठा दिलासा देण्याची तयारी करत आहे सरकार, कर सवलतीची मर्यादाही वाढवता येऊ शकते

नवी दिल्ली । कोरोना विषाणूमुळे अर्थव्यवस्थेला झालेल्या नुकसानीचा सर्वाधिक परिणाम नोकदार वर्गावर झालेला आहे. पण आता केंद्र सरकार नोकदार वर्गासाठी करात सूट देऊ शकते. आगामी अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (FM Nirmala Sitharaman) नोकदार वर्गाला ही सूट जाहीर करू शकतात. खरं तर, काही मीडिया रिपोर्ट्स असा दावा करत आहेत की, सरकार स्टॅण्डर्ड डिडक्शन लिमिट, मेडिकल … Read more

‘शेतकरी विरोधी काळे कायदे मागे घ्या!’ मोदींसमोर ‘आप’ खासदारांची जोरदार घोषणाबाजी; घेराव घालण्याचा प्रयत्न

नवी दिल्ली । मोदी सरकाराच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या २९ दिवसांपासून शेतकरी दिल्ली सीमेवर आंदोलनाला बसले आहेत. मोदी सरकारचे कृषी कायदे शेतकरी विरोधी असून ते रद्द करण्याची शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे. शेतकऱ्यांच्या या मागणीच्या समर्थनात आज आम आदमी पक्षाच्या खासदारांनी पंतप्रधान मोदींसमोर कृषी कायद्याविरोधात घोषणाबाजी सुरू केली. ‘शेतकरीविरोधी काळा कायदा मागे घ्या’ अशी घोषणाबाजी करत … Read more