कृषी कायद्यात दुरुस्ती करणे आवश्यक; शरद पवारांनी व्यक्त केलं मत
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या कृषी कायद्याविरोधात शेतकरी आक्रमक असून दिल्लीत अजूनही शेतकरी आंदोलन सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा मोदी सरकार वर निशाणा साधला आहे. केंद्राच्या कृषी कायद्याला विरोध होत आहे. त्यामुळे कायद्यात दुरुस्ती करणे आवश्यक आहे, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. डी. वाय. पाटील कृषी … Read more