ट्विटरच्या बळावर निवडणुका जिंकल्या, मग आता भाजपचा विरोध का? शिवसेनेचा सवाल
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्र सरकार आणि ट्विटर यांच्यातील वादात शिवसेनेने उडी घेतली असून केंद्र सरकार वर सडकून टीका केली आहे. कालपर्यंत ट्विटर म्हणजे भाजप किंवा मोदी सरकारसाठी त्यांच्या राजकीय लढ्याचा किंवा प्रचाराचा आत्मा होता. याच सोशल मीडियाच्या बळावर 2014 साली भाजप सत्तेत आला. मात्र, आता ट्विटरचाच वापर करुन विरोधकांनी तोडीस तोड प्रत्युत्तर द्यायला सुरुवात … Read more