मोदींनी सात वर्षात जी जी स्वप्ने दाखवली त्यातली एकही पूर्ण केली नाही; नवाब मलिक यांनी साधला निशाणा
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या कारभाराला 7 वर्ष पूर्ण झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मोदींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या सात वर्षात जी जी स्वप्ने दाखवली त्यातली एकही गोष्ट त्यांनी पूर्ण केली नाही, अशी टीका नवाब मलिक यांनी केली आहे. मोदींनी जी … Read more