कृषी क्षेत्रामुळे सरकारला जीडीपी मध्ये थोडासा दिलासा 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। दोन दिवसांपूर्वी केंद्र सरकारने  जाहीर केलेल्या आकडेवारीने संबंध देशात जीडीपी च्या घसरणीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. जूनमध्ये संपलेल्या पहिल्या  तिमाहीत  सकल राष्ट्रीय उत्पन्न हे -२३% ने  घटले  आहे. स्वातंत्र्यानंतर  पहिल्यांदाच जीडीपीमध्ये  एवढी घट  नोंदवण्यात आली आहे. सगळी क्षेत्रे कोलमडत असताना कृषी क्षेत्रात मात्र ३.४% वाढ  झाल्यामुळे मोदी सरकारला थोडासा दिलासा मिळाला आहे. कोरोनाच्या संकटामुळे … Read more

वांग्याचे सदाहरित वाण उत्पादन देईल ४४० ते ४८० क्विंटल उत्पादन               

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। उंच ठिकाणावरील काही क्षेत्रे सोडता  देशात अनेक ठिकाणी भाज्यांमध्ये वांग्याच्या सदाहरित वाणाचे पीक घेतले जाते. या शेतीमध्ये प्रगत वाणाची भूमिका महत्वपूर्ण असते. ज्याच्या साहाय्याने वर्षभर याची शेती करता येउ शकते. ज्यामुळे चवही बदलत नाही आणि उत्पादनही चांगले मिळते. या वाणाचे संशोधन बिहार कृषी विश्वविद्यालय यांनी २०१९ मध्ये केले होते. या वाणाची हिवाळ्यासोबत उन्हाळ्यातही शेती … Read more

शेतकऱ्याची कमाल !! सेंद्रिय शेतीतून केले कोथिंबीरीचे विक्रमी उत्पादन 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। लॉकडाऊनमुळे उद्योग धंदे बंद असल्याने अनेकांच्या नोकरीवर गदा येण्याची शक्यता आहे.  आर्थिक चलन बंद असल्याने अर्थव्यवस्था डबघाईस येत आहे, दरम्यान कृषी क्षेत्राचे कामकाज चालू असल्याने अर्थव्यवस्थेला थोडा तरी आधार मिळाला आहे. देशाच्या जीडीपीमध्ये कृषी क्षेत्राचा मोठा हिस्सा आहे. कोरोनासारख्या अस्मानी संकटामुळे नोकरदार वर्गाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. परंतु शेती करणारे किंवा … Read more

प्रेरणादायी !! केवळ जिद्द आणि कष्टाच्या जोरावर ‘हा’ तरुण झाला ८० एकरचा मालक 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। बदलत्या काळात गेल्या काही वर्षांपासून अनेक शेतकरी कुटुंबातील तरुण शेतीपासून दुरावत आहेतच मात्र इतर तरुणही शेतीकडे वळण्यास तयार नाहीत. शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान असल्याची मानसिकता निर्माण झाली आहे. कुटुंबापासूनच तरुणांना शेतीसाठी नकार दिला जातो. मात्र आता यामध्ये बदल होतो आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि विविध प्रयोगांमुळे आता शेतीतही अनेक तरुण उतरत आहेत. पुणे जिल्ह्यातील … Read more

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना: 3.71 कोटी शेतकर्‍यांना मिळाले 12 हजार रुपये, कारणे जाणून घ्या

PM Kisan

हॅलो महाराष्ट्र । कृषी विधेयक (Agriculture Bill-2020) च्याबाबतीत विरोधक आणि काही शेतकरी संघटना मोदी सरकारला शेतकरीविरोधी सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण हे खरे आहे की, कोणतेही मध्यस्थ न देता शेतीला थेट आधार देणारे हे शेतकर्‍यांच्या हातचे पहिले सरकार आहे. देशातील 3 कोटी 71 लाख शेतकरी असून त्यांच्या बँक खात्यात पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत … Read more

ट्रॅक्टर डिजिटल सेवा ठरणार देशातील शेतकऱ्यांसाठी फायदेशीर 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। “उबेरिझेशन मॉडेल” चा भारतातील लहान शेतकऱ्यांना या सेवेचा भरपूर फायदा होणार आहे. या मॉडेलचे मुख्य उद्देश हे आहे कि भारतात बरेच शेतकरी ट्रॅक्टर सेवेपासून वंचित आहेत, याची बरीच कारणे आहेत.  बऱ्याच वेळेला ही सेवा त्यांना पुरवडणारी नसते ,पण या मॉडेलद्वारे शेतकरी या सेवेचा लाभ घेऊ शकतील. जुलै महिन्यात मुसळधार पाऊस आणि ट्रॅक्टरच्या विक्रीच्या वृत्तामुळे … Read more

प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी लिंबूचे विविध प्रक्रियायुक्त पदार्थांची करा निर्मिती आणि सुरू करा उद्योग

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। जगभरात कोरोनाचा विळखा वाढत आहे. अशा परिस्थितीत मानवी शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी लिंबुवर्गीय फळांचे आहारात सेवन करणे गरजेचे झाले आहे.  लिंबामध्ये व्हिटॅमिन ‘सी’ ची उपलब्धता जास्त असल्यामुळे शरीराची रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यास त्याचा चांगला उपयोग होतो. लिंबु सेवनामुळे रक्त शुद्धीकरणासाठी मदत होते, त्यामुळे शरीरात निर्माण होणाऱ्या विविध विषाणुंपासून मुक्तता मिळू शकते. लिंबु फळाच्या औषधी … Read more

केळींवर कुकुंबर मोझाक विषाणूचे संकट ; जाणून घ्या याबद्दल अधिक 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। सध्या सर्वत्र कोरोना विषाणूचे संकट पसरले आहे. अशातच  महाराष्ट्रातील केळीची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांवर नवीन एका विषाणूचे सावट आले आहे. आधीच शेतकरी आर्थिक समस्यांचा सामना करत आहेत. कोरोनामुळे केळी लागवडीचे  प्रमाणही कमी झाले आहे. ज्या शेतकऱ्यांनी केळीची लागवड केली आहे त्यांच्यावर नवेच संकट कुकुंबर मोझाक विषाणू (सीएमव्ही)  याच्या रूपात आले आहे. त्यामुळे सध्या  केळी उत्पादक चिंतेत सापडले आहेत. … Read more

शेतकऱ्याची करामत ; चक्क दुचाकीच्या साहाय्याने काढले मक्याचे दाणे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। शेती करणे खरंतर सोपी गोष्ट नाही. रोज शेतकऱ्यांना नवनवीन आव्हानांना सामोरे जावे लागते. हवामान, पाऊस अशा नैसर्गिक घटकांवर बऱ्याच अंशी शेतकऱ्याला अवलंबून राहावे लागते.  आणि यानंतर पुन्हा बाजार भावाच्या बाबतीतही मोठे आव्हान असतेच. आपल्या जीवनशैलीतील अशा घटकांना सामोरे जाण्यासाठी त्याला वेगवेगळे पर्याय शोधावे लागतातच त्यामुळे शेतकऱ्याला नेहमीच संयमी आणि सृजनशील असणे आवश्यक असते … Read more

फळबाग बागायतदारांसाठी महत्वपूर्ण आणि उपयुक्त अशी भाऊसाहेब फुंडकर योजना 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। अनेक शेतकरी पांरपारिक शेतीकडून वळत फळबागा घेत आहेत. फळ बागामुळे शेतकऱ्यांना एक स्थायी प्रकारचे कमाई मिळत असते. विशेष म्हणजे राज्य सरकारही फळबागाकडे शेतकऱ्यांनी वळावे यासाठी प्रोत्साहन देत आहे.  शेतकऱ्यांनी फुल, फळबागाचे क्षेत्र वाढावावे यासाठी राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसेही आग्रही आहेत.  दरम्यान फळबाग लागवड करणाऱ्यासाठी सरकार आर्थिक मदत करत आहे.  यासाठी एक … Read more