टीम इंडियाने कांगारूंना लोळवल्यावर मास्टर ब्लास्टर सचिन म्हणाला…

मुंबई । ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या ब्रिस्बेन कसोटीत भारतीय संघाने (Team India) रोमांचक विजय मिळवल्यानंतर मास्टर बास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याने ट्विट करुन टीम इंडियाचे अभिनंदन केले आहे. ब्रिस्बेन कसोटीतील प्रत्येक सत्रात भारतीय संघाला एक नवा हिरो मिळाला. मार बसल्यानंतर प्रत्येकवेळी आपण नेटाने उभे राहिलो आणि आणखी चांगली कामगिरी करुन दाखविली. निष्काळजीपणे नव्हे तर निर्भीडपणे कसे … Read more

अजिंक्य रहाणेचा ‘तो’ निर्णय म्हणजे मास्टरस्ट्रोक – रिकी पॉंटिंगने केले कौतुक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ऑस्ट्रेलिया विरुध्दच्या तिसऱ्या कसोटीच्या अखेरच्या दिवशी भारतासाठी परिस्थिती सकारात्मक नव्हती. 400 धावांपेक्षा जास्त धावांचा पाठलाग करत असतानाच अजिंक्य रहाणे बाद झाल्याने भारताचा डाव लवकरच आटपेल अस वाटत असताना कर्णधार अजिंक्य रहाणेने मोठी चाल खेळली. रहाणे बाद झाल्यानंतर सर्वाना वाटले की आता हनुमा विहिरी फलंदाजीला येईल, पण कर्णधार अजिंक्य रहाणेने विहारी ऐवजी … Read more

त्याचा जन्मच नेतृत्व करण्यासाठी झाला आहे ; ‘या’ दिग्गज क्रिकेटपटूने केलं रहाणेचं तोंडभरून कौतुक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली शानदार विजय मिळवला. विराट कोहलीच्या अनुपस्थित अजिंक्य रहाणेने संघाचे जबरदस्त नेतृत्व करत यजमान ऑस्ट्रेलियाला चारीमुंड्या चित केलं आहे. त्यानंतर जगभरातून अजिंक्य रहाणेवर कौतुकाचा वर्षाव झाला. ऑस्ट्रेलियाचे दिग्गज क्रिकेटपटू इयान चॅपेल यांनी देखील त्याची प्रशंसा केली आहे. ईएसपीएन क्रिकइन्फो सोबत बोलताना दिग्गज खेळाडू इयान … Read more

चाहत्यांच्या चेहऱ्यावर हसू आलं हेच आमच्यासाठी मोठं बक्षीस ; रहाणेच दमदार ट्विट व्हायरल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कर्णधार अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया विरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात दमदार विजय मिळवला. अजिंक्य रहाणेची झुंजार शतकी खेळी आणि कल्पक नेतृत्वाने भारताने ऑस्ट्रेलियाला चारी मुंड्या चित केलं. भारताने ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-१ ने बरोबरी साधली. दरम्यान, चाहत्यांच्या चेहऱ्यावर आलेलं हसू हेच आमच्यासाठी बक्षीस आहे असं भावनिक ट्विट कर्णधार अजिंक्य … Read more

चुकला तरी सांभाळून घेतो तो खरा कर्णधार ; अजिंक्य रहाणेच्या कृतीने पुन्हा जिंकली चाहत्यांची मने

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ऑस्ट्रेलिया विरुध्दच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात कर्णधार अजिंक्य रहाणेने झुंजार खेळी करत शतक झळकावले. शतकानंतर अजिंक्य आणखी मोठी खेळी करून टीम इंडियाला मजबूत आघाडी मिळवून देण्याच्या निर्धारानेच मैदानावर उतरला होता, परंतु दुर्दैवानं तो बाद झाला. त्याच्या सुंदर खेळीचा असा शेवट होईल, याची कल्पनाच कुणी केली नव्हती. रवींद्र जडेजाने एका धावेसाठी घाई केली … Read more

जड्डूमुळे मी आणि अजिंक्य मेलो असतो! हिटमॅन रोहित शर्माचा धक्कादायक खुलासा

मुंबई । भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा (Ravindra Jajeja) चा स्वभाव किती मस्तीखोर आहे हे सर्वांनाच माहित आहे. मैदानावर आणि मैदानाबाहेर तो नेहमी मस्तीच्या मूडमध्ये पाहायला मिळतो. पण, त्याची हीच मस्ती भारताचा सलामीवीर रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) यांच्या जीवावर बेतणारी ठरली असती. रोहितनं एका यू ट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत … Read more

IND vs AUS: विराटची कॅप्टन्सी कॉपी करु नकोस; हरभजनचा अजिंक्य रहाणेला मोलाचा सल्ला

मुंबई । भारतीय संघ नुकताच ऑस्ट्रेलियात दाखल झाला आहे. या दौऱ्यात (India Tour Australia) टीम इंडिया (Team India) टी-20 आणि एकदिवसीय मालिकेनंतर 4 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या कसोटी मालिकेतील शेवटच्या 3 सामन्यात कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) खेळणार नाही. त्यामुळे त्याच्याऐवजी उपकर्णधार अजिंक्य रहाणे संघाचं नेतृत्व करणार आहे. त्यामुळे अजिंक्य रहाणेला (Ajinkya Rahane) … Read more

अजिंक्य रहाणे चेन्नईकडून सलामीला खेळणार ?? ; जाणून घ्या कसं

rahane and dhoni

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल मध्ये आत्तापर्यंत चेन्नई सुपर किंग्स ची कामगिरी म्हणावी तशी समाधानकारक राहिली नाही.तीन वेळच्या आयपीएल विजेत्या चेन्नईला अजूनही सलामीच्या जोडी डोकेदुखी ठरत आहे. भरवशाचा मुरली विजय सलग अपयशी ठरला.परंतु अशातच चेन्नईसाठी एक मोठी संधी देखील चालून आली आहे. त्यांनी जर ही संधी साधली तर भारताचा फलंदाज अजिंक्य रहाणे चेन्नई कडून सलामीला … Read more

धोनीच्या ‘या’ मास्टर प्लॅनमुळे २०१५ वर्ल्ड कपमध्ये भारताने पाकिस्तानला धूळ चारली- सुरेश रैना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आयसीसी विश्वचषकातील इतिहासाबद्दल बोलताना भारतीय संघाने आजपर्यंत या स्पर्धेत पाकिस्तानला पराभूत केले आहे. वर्ल्ड कपच्या इतिहासात हे दोन्ही संघ ७ वेळा आमने सामने आले असून यामध्ये टीम इंडियाने सातही वेळा विजय मिळविला आहे. २०१५ साली आयसीसी वर्ल्ड कप हा ऑस्ट्रेलियामध्ये खेळला जात होता. ज्यामध्ये ग्रुप स्टेजच्या सामन्यात अ‍ॅडलेड मैदानावर भारत आणि … Read more

न्यूझीलंडच्या काईल जेमीसनने भारतीय फलंदाजीला पाडले खिंडार,भारत ५ बाद १२२…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । न्यूझीलंड विरुद्ध भारत, पहिली कसोटी: पावसामुळे भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्याचे शेवटचे सत्र वाया गेले. वेलिंग्टनमध्ये आज पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने पाच विकेट्सगमावून १२२ धावा केल्या. चहापानानंतरच पाऊस सुरू झाल्यामुळे शेवटच्या सत्रामध्ये खेळ झाला नाही त्यानंतर पंचांनी खेळपट्टीची तपासणी करून आजच्या दिवसाचा खेळ थांबविण्याची घोषणा केली. … Read more