‘या’ महिन्यात होणार औरंगाबाद मनपा निवडणूक? 

औरंगाबाद – सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिकेच्या रखडलेल्या निवडणुका घेण्यासाठी निवडणूक विभाग कामाला लागला आहे. आयोगाकडून शहराचा नकाशा मंगळवारी महापालिकेला प्राप्त होणार आहे. त्यानुसार प्रभाग रचनेचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू होईल. ऑक्टोबर महिन्यात महापालिकेची निवडणूक होईल, या अंदाजानुसार कामे सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.   कोरोना संसर्ग व सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेमुळे औरंगाबाद महापालिकेची निवडणूक लांबणीवर … Read more

औरंगाबाद मनपा निवडणूक होणार पुढील वर्षीच 

    औरंगाबाद – राज्य निवडणूक आयोगाने महापालिकांच्या निवडणूक प्रक्रियेला मंगळवारपासून सुरुवात केली. राज्यातील 14 महापालिकांची निवडणूक पहिल्या टप्प्यात घेण्यात येणार असून औरंगाबादसह इतर महापालिकांची निवडणूक दुसऱ्या टप्प्यात होईल हे निश्‍चित झाले आहे. राज्यातील 14 महापालिकांच्या अंतिम प्रभाग रचना राजपत्रात प्रसिद्ध करण्यास सुरुवातही केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुका घेण्याचे आदेश 4 … Read more

मराठवाड्यातील 3 महापालिका, 8 जिल्हा परिषद, 46 नगर परिषदांची मुदत संपली 

औरंगाबाद – मराठवाड्यातील 3 महापालिका, 8 जिल्हा परिषद आणि 46 नगर परिषदांसह 2 नगरपंचायतींची मुदत संपली आहे. या सर्व ठिकाणी एकाच वेळी निवडणुका घेणे अशक्य असल्याची चर्चा प्रशासकीय पातळीवर सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाने 4 मे रोजी निवडणुका घेण्याबाबत निकाल दिल्यानंतर विभागातील मनपा, जि.प., न.प. निवडणुकीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. निवडणुका होण्याबाबत अद्याप काहीही स्पष्टता नसल्याचे … Read more

वेध मनपा निवडणूकीचे ! औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस जम्बो कार्यकारिणी जाहीर

Youth Congress

औरंगाबाद – शहरातील महापालिका निवडणुकांचा मार्ग मोकळा झाल्यानंतर अनेक दिवसांपासून रखडलेली काँग्रेसची कार्यकारिणीही जाहीर झाली. प्रदेश काँग्रेस कमिटीने शहर काँग्रेसची जम्बो कार्यकारिणी घोषित केली असून यात तब्बल दीडशे जणांची वर्णी लागली आहे. काही दिवसांपूर्वीच मंत्री अमित देशमुख यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात मराठवाड्यात काँग्रेसच्या सदस्य नोंदणीला अत्यंत थंड प्रतिसाद असल्याचे उघडकीस आले होते. याबद्दल वरिष्ठांनी नाराजीही … Read more

मनपा निवडणूक: शहरात 42 प्रभाग, 126 वॉर्ड

औरंगाबाद – सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिका काल निकाली निघाल्या मुळे सर्वच राजकीय पक्षांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. महापालिका प्रशासनाने नोव्हेंबर 2019 मध्ये राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे शहरात 126 वॉर्ड तयार केले, 42 प्रभागाचा आराखडा सादर केला. नवीन आराखड्यानुसार एक वार्ड नऊ ते दहा हजार लोकसंख्येच्या असेल. तीन वॉर्डाच्या एका प्रभागाची लोकसंख्या जवळपास 30 हजार असेल. राज्य … Read more

मनपा निवडणूकीचा मार्ग होणार मोकळा? सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी

औरंगाबाद – राज्यातील मुदत संपणाऱ्या महापालिकांमध्ये निवडणूक घेण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली आहे. औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीचा वाद सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने राज्य निवडणूक आयोगाने ही प्रक्रिया थांबवली आहे. निवडणूक आयोगाच्या विनंतीनुसार आज सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित याचिकेवर सुनावणी होणार आहे. सुनावणीत निवडणुकीचा मार्ग मोकळा होईल का? याकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. औरंगाबाद महापालिकेच्या सभागृहाची मुदत … Read more

मनपाच्या वॉर्ड रचनेबाबात त्वरित सुनावणी घ्यावी; राज्य निवडणूक आयोगाची सर्वोच्च न्यायालयास विनंती

Supreme Court

औरंगाबाद – औरंगाबाद महापालिकेच्या वॉर्ड रचनेच्या याचिकेवर त्वरित सुनावणी घेण्याची विनंती राज्य निवडणूक आयोगातर्फे ॲड. अजित कडेठाणकर यांनी 28 फेब्रुवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात केली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वोर्ड रचनेच्या अधिनियमात झालेल्या सुधारणांमुळे याचिकेत उपस्थित केलेल्या मुद्द्यांना काहीही अर्थ उरला नसून, याचिकेत पारित झालेल्या जैसे थे आदेशामुळे आयोगास नवीन नियमानुसार निवडणूक घेणे अशक्य बनल्याचे त्यांनी सर्वोच्च … Read more

औरंगाबाद मनपा निवडणुक तुर्त अशक्य

औरंगाबाद – मुंबईसह राज्यातील 20 महापालिकांमध्ये एप्रिल किंवा मे महिन्यात निवडणुका घेण्याच्या हालचालींना वेग आला आहे. मात्र, औरंगाबाद महापालिकेची निवडणूक घेता येणार नाही. जानेवारी 2020 मध्ये राज्य निवडणूक आयोगाने टाकलेल्या आरक्षणास आणि वॉर्ड रचनेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले असून या याचिकेचा निकाल लागलेला नाही. त्याचप्रमाणे स्थानिक राजकीय नेते सुहास दाशरथे यांनी औरंगाबाद खंडपीठात महापालिका … Read more

‘इथे माणसे राहतात, याचे भान ठेवा’; प्रशासकांची अधिकाऱ्यांना तंबी

amc

औरंगाबाद – शहरात जागोजाग कचरा पडून असल्याने प्रशासक आस्तिककुमार पांडेय बुधवारी संतप्त झाले. इथे माणसे राहतात, याचे भान ठेवा, अशा शब्दात अधिकाऱ्यांना तंबी देत कचरा उचलण्याची जबाबदारी असलेल्या रेड्डी कंपनीला 10 हजार रुपये दंड लावण्याचे आदेश महापालिकेचे प्रशासकांनी दिले. प्रशासक पांडेय यांनी सिडको, रेल्वेस्टेशन, शहानुर मियॉं दर्गा रोड, कालिकामाता मंदिर, बाळकृष्ण नगर, कारगिल उद्यान, विजयनगर … Read more

प्रभाग रचनेचा आराखडा निवडणूक आयोगासमोर ‘या’ दिवशी होणार सादर ! इच्छुकांचे आराखड्याकडे लक्ष

औरंगाबाद – महापालिका प्रभाग रचनेचा आराखड्याचे बुधवारी (ता.15) राज्य निवडणूक आयोगासमोर सादरीकरण होणार आहे. या आराखड्याकडे इच्छुकांच्या नजरा लागल्या आहेत. दरम्यान यावेळीच शहरात अडीच लाखाहून अधिक मतदारांची वाढ झाली असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यामुळे येणाऱ्या पालिकेच्या निवडणुकीत या नव मतदारांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. महापालिकेची आगामी निवडणूक प्रभागरचनेनुसार होणे निश्‍चित झाले आहे. यामुळे आता नगरसेवकांची … Read more